Urja Shakti Cha Jagar Class 10 Marathi Chapter 8 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर Question Answer Maharashtra Board

Std 10 Marathi Chapter 8 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
खालील तक्त्यात माहिती भरून तो पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 1
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 20

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 2
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 22
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 21

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 3.
कारणे लिहा.
(अ) लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण ………………………….
उत्तरः
लेखकाला चाचणी परीक्षेची उत्तरपत्रिका घरूनच न्यावी लागे कारण लेखकाची शाळा गरीब होती. फक्त तीन पैसे किंमत असलेली उत्तरपत्रिका शाळा विदयार्थ्यांना देऊ शकत नव्हती.

(आ) लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही, कारण ………………………….
उत्तरः
लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही कारण तिथे फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाई.

(इ) लेखकाला गिरगावातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही, कारण ………………………….
उत्तर:
लेखकाला गिरगांवातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही कारण प्रवेश फी ची व्यवस्था होईपर्यंत त्या शाळांमधले प्रवेश बंद झाले होते.

प्रश्न 4.
कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा.
(अ) आपण सगळ्यांनी …………………………. मदत केली पाहिजे. (आई)
उत्तर:
आपण सगळ्यांनी आईला मदत केली पाहिजे.

(आ) आमच्या बाईंनी प्रमुख …………………………. आभार मानले. (पाहुणे)
उत्तर:
आमच्या बाईंनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.

(इ) शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी …………………………. रुजू झाला. (नोकरी)
उत्तर:
शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी नोकरीत रुजू झाला.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 5.
‘पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात.’
प्रस्तुत वाक्यातील अलंकार
(१)
(१) उपमेय
(२) उपमान

प्रश्न 6.
स्वमत.
(अ) ‘भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा’, या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तरः
भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो, हा प्रयोग दाखवून भावे सर लेखकाला म्हणाले ‘माशेलकर तुमची उर्जा एकत्र करा. काहीही जाळता येतं.’ – याचाच अर्थ असा की ज्या विषयाचा ध्यास घेतला आहे, त्यात पूर्णपणे स्वत:ला झोकून दया, कोणतीही गोष्ट तुम्ही मिळवू शकता. साध्य करू शकता. खरोखरच आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान लेखकाला भावे सरांच्या शिकवणुकीतून मिळालं. त्यांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि विज्ञान समजलं. भावे सरांच्या शब्दांतून त्यांना पुढे जाण्याची, प्रगती करण्याची जबरदस्त ऊर्जा मिळाली.

(आ) शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉ. माशेलकर यांचे तुम्हांला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा
उत्तरः
वयाच्या सहाव्या वर्षीच लेखकांचे वडील वारल्यामुळे त्यांना व त्यांच्या आईला गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये ‘मालती निवासा’ तील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोलीमध्ये रहावे लागले. तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली असताना. दारिद्र्याशी संघर्ष करणारी अल्पशिक्षित आईबरोबर शिक्षणाची आस असलेल्या लेखकांना रहावे लागले. यावरून परिस्थितीशी मिळते जुळते घेत आलेल्या संकटांशी सामना करणे हा गुण त्यांच्यातून दिसून येतो. महापालिकेच्या खेतवाडीतील शाळेत वयाच्या बारा वर्षांपर्यंत शिक्षण घेत असताना त्यांना पायात चप्पलही घालायला मिळाली नाही. अशा परिस्थितीत ते शाळा शिकले. यावरून शिक्षणाविषयीची त्यांची चिकाटी, आस्था या गुणांचे दर्शन घडते.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर हायस्कूलची प्रवेश फी एकवीस रुपये होती तेवढेही रुपये त्यावेळी त्यांच्याकडे नव्हते. प्रवेश फी नसल्याने आईच्या ओळखीच्या बाई (माऊली) मदतीला धावून आली पण तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया बंद झाली होती. शेवटी कसाबसा युनियन हायस्कूल मध्ये प्रवेश मिळताच लेखकांचा पुढील प्रवास सुरु झाला. छोटाशा खोलीत पूरक वातावरण नसताना लेखकांनी आपले शिक्षण थांबवले नाही, तर अशाही वातावरणात त्यांच्या जिद्दीची दाद दयावीशी वाटते. ते पुढे मिळते जुळते घेत शिकतच राहिले.

त्याचवेळी लेखकांच्या हळव्या मनावर त्यांच्या शिक्षकांच्या शिकवण्याचा जो परिणाम झाला त्यामुळे त्याच्या अभ्यासाचा पाया पक्का झाला. शिक्षणाबददल त्यांना अजून ओढ वाटू लागली.

शिक्षणाशिवाय या जगात तरणोपाय नाही हे कळल्यामुळे त्यांच्या आईने त्यांना वाटेल त्या परिस्थितीत शिकवण्याचे ठरवले. कोरे, पाठकोरे, लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्यांच्या वह्या करायची. अखंड पेन्सिल न मिळाल्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनेच लिहित गेले. एके दिवशी त्यांच्या शिक्षकांनी भिंगाच्या सहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे प्रयोगाने सिदध करून दाखवले व माशेलकरांना त्यांच्यातील उर्जाशक्तीचे रुप ओळखण्यास प्रवृत्त केले. त्यावरून त्यांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं.

या सर्व प्रसंगांतून लेखकाचा आत्मविश्वास वाढवून दिला. जगण्याचे भान मिळाले. आणि पुढे लेखक फार मोठे वैज्ञानिक संशोधक झाले.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

(इ) डॉ. माशेलकर यांची मातृभक्ती ज्या प्रसंगातून ठळकपणे जाणवते, ते प्रसंग पाठाधारे लिहा.

उत्तरः
स्वतःचे वडील वारल्यावर आई त्यांना घेऊन मुंबईस खेतवाडीतील देशमुख गल्लीत एका छोट्यासा पहिल्या माळ्यांवर राहिली तरीही लेखकांनी आईस कधी नाही म्हटले नाही. त्याही स्थितीत ते आईबरोबर राहिले.

हायस्कूलला शिकण्यास गेल्यावर एकवीस रूपये फी पुढील कॉलेजसाठी प्रवेश मिळवण्यासाठी नव्हती तरीही धीर न सोडता आजूबाजूच्या बिहाडांतील काही कामे करून तिने प्रवेश फीची व्यवस्था केली व प्रवेश घेतला. मात्र अशा वातावरणात लेखकांनी जिद्दीने अभ्यास केला.

उत्तरपत्रिकेची फी भरण्यासाठीचे फक्त तीन पैसे एवढेही पैसे त्यांच्याकडे नसल्याने मग आईने गिरगावातील अनेक कामे केली. प्रचंड कष्ट केले. पडेल ते काम केले. हे पाहून लेखकांच्या मनातील जिद्द अजून वाढली व ते अति जोमाने शिक्षण घेऊ लागले. इत्यादी उदाहरणांतून माशेलकरांची मातृभक्ती ठळकपणे दिसून येते.

(ई) ‘माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
उत्तर:
प्रत्येकाच्या जीवनात आपल्या शिक्षकांचे स्थान फार महत्त्वपूर्ण असते. माझ्याही जीवनात शिक्षकांचे स्थान फार मोठे आहे. त्यांनी केलेल्या संस्कारांमुळे जीवनाला योग्य दिशा मिळाली, आत्मविश्वासाने पुढे जाण्याची शक्ती मिळाली. मी आज ज्या मोठ्या पदावर पोहोचलो आहे ते केवळ माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच, म्हणून माझ्या जीवनात माझ्या शिक्षकांचे स्थान फार मोठे आहे.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर Additional Important Questions and Answers

प्रश्न १. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा,
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 3

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 2.
ओघ तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 4

प्रश्न 3.
योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा.

(i) ……………………….. हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. (ताई, माई, आई, बाई)
उत्तर:
(i) आई

(ii) आमचे मूळ गाव ……………………….. गोव्यातील माशेल. (उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण)
उत्तर:
(ii) दक्षिण

(iii) मी आणि माझी आई ……………………….. येऊन पोहोचलो. (गोव्यात, अमरावतीत, मुंबईत, पुण्यात)
उत्तर:
(iii) मुंबईत

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
(i) दारिद्र्याशी संषर्घ करणारी – लेखकाची आई
(ii) शाळेत कसा जाऊ? असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारे – लेखक माशेलकर

प्रश्न 3.
घटना आणि परिणाम लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 5

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 4.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकाच्या गिरगावातल्या शाळेचे नाव काय होते?
उत्तरः
लेखकाच्या गिरगावातल्या शाळेचे नाव ‘युनियन हायस्कूल’ असे होते.

(ii) लेखक आपल्या आईचे व मामाचे ऋण का मानतात?
उत्तरः
युनियन हायस्कुल व त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या शिक्षकांशी संपर्क यांच्यामुळे आला म्हणून लेखक आईचे व मामाचे ऋण मानतात.

(iii) लेखकाच्या बाबतीत त्यांचे सर्वस्व कोण होते?
उत्तर:
लेखकाच्या बाबतीत त्यांचे सर्वस्व आई होती.

(iv) उदहनिर्वाहासाठी लेखक आणि त्यांच्या आईला कुठे जावे लागले?
उत्तरः
उदरनिर्वाहासाठी लेखक आणि त्यांच्या आईला मुंबईला जावे लागले.

प्रश्न 5.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 6
उत्तर:
(i – आ),
(ii – ई),
(iii – अ),
(iv – इ)

प्रश्न 6.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
(i) मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो.
(ii) माझे बालपण तिथेच गेले.
(iii) माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले.
(iv) आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले.
उत्तर:
(i) माझे बालपण तिथेच गेले.
(ii) माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले.
(iii) आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले.
(iv) मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 7.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 7

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
लेखकाच्या बालपणीच्या काळाचं वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
लेखकाचे बालपण गोव्यातील माशेल या गावी गेले. आई, वडील आणि त्यांचे मामाही याच गावात राहात होते. माशेलच्या मैदानावर खेळल्याच्या, तिथल्या पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या आठवणी त्यांना आठवतात. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे वडील वारले. त्यामुळे पोट भरण्यासाठी त्यांना व त्यांच्या आईला माशेल सोडून मुंबईला यावे लागले.

प्रश्न 2.
आपल्या शालेय शिक्षणातील अडचणींचे वर्णन लेखकाने कसे केले आहे?
उत्तरः
वयाच्या ६व्या वर्षी लेखकाचे वडील वारले म्हणून त्यांच्या आईला व त्यांना माशेल सोडून मुंबईला यावे लागले. त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्ण खालावलेली होती. शिक्षण घेण्यासाठी लेखक खूप उत्सुक होते. पण फी भरणे शक्य नसल्यामुळे आपण शाळेत जाऊ शकू की, नाही असे त्यांना वाटत असे.

प्रश्न 3.
माशेलहून मुंबईला आल्यावर लेखकाची व त्याच्या आईची स्थिती कशी होती ते थोडक्यात लिहा.
उत्तरः
वडिलांच्या निधनामुळे लेखक व त्यांची आई उदरनिर्वाहासाठी मुंबईला आले. त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली होती. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोलीत ते राहत होते. लेखकाच्या आईकडे उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नसल्यामुळे तिला व लेखकाला खूप गरिबीत दिवस काढावे लागले. शाळेची फी भरणेही त्यांच्या आईला शक्य नव्हते.

प्रश्न 4.
लेखकाची शाळा व शिक्षक यांच्याबद्दल माहिती तुमच्या शब्दात लिहा.
उत्तरः
लेखक सहा वर्षाचे असतानाच त्यांचे वडील वारले म्हणून त्यांच्या आईला व त्यांना मुंबईला यावे लागले. त्यांच्या मामांच्या प्रयत्नांनी व आईच्या कष्टाळूवृत्तीमुळे त्यांचे शिक्षण सुरू झाले. गिरगावातल्या युनियन हायस्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. या शाळेतील सर्वच शिक्षक अत्यंत प्रेमळ व आपुलकीनं संस्कार करणारे होते आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे लेखकाच्या जीवनाला योग्य ती दिशा मिळाली.

प्रश्न २. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कारणे लिहा.

(i) माशेलहून लेखकाचे मामा मुंबईला आले कारण . . .
उत्तर:
माशेलहून लेखकाचे मामा मुंबईला आले कारण त्यांना लेखकाच्या शिक्षणाची सोय करायची होती.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

(ii) वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत लेखकाला अनवाणीच राहावे लागले कारण . . .
उत्तरः
वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत लेखकाला अनवाणीच राहावे लागले कारण लेखकाच्या आईची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली होती त्यामुळे ती लेखकासाठी चप्पल खरेदी करू शकत नव्हती.

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 8

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) कोणामुळे लेखकाला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला?
उत्तर:
लेखकाच्या मामांमुळे त्यांना खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला.

(ii) लेखकाच्या हायस्कूलची प्रवेश फी किती रुपये होती?
उत्तरः
लेखकाच्या हायस्कूलची प्रवेश फी एकवीस रुपये होती.

(iii) लेखकाच्या आईने कशाप्रकारे पैसे जमवण्यास सुरुवात केली?
उत्तरः
लेखकाच्या आईने आजूबाजूच्या बिहाडांतील काही कामे करून पैसे जमवण्यास सुरुवात केली.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 4.
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा,
(i) माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती …………………………… होती. (चांगली, गुणवत्तापूर्वक, बेताचीच, हालाखीची)
(ii) पण तोपर्यंत …………………………… त्यावेळच्या नामांकित शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. (गोरेगावातील, मुंबईतील, गिरगावातील, गोव्यातील)
(iii) अखेर …………………………… हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला. (युनिटी, युनियन, न्यू इंग्लिश)
उत्तर:
(i) बेताचीच
(ii) गिरगावातील
(iii) युनियन

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 9

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
(i) माशेलहून मुंबईला आलेले. – [लेखकाचे मामा]
(ii) यांना युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला – [लेखकाला]
(iii) मनानं श्रीमंत असलेले – [लेखकाचे शिक्षक]

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
(i) तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली.
(ii) माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला.
(iii) माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले.
(iv) वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं.
उत्तर:
(i) माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले.
(ii) वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं.
(iii) तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली.
(iv) माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला.

प्रश्न 4.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 10
उत्तर:
(i – इ),
(ii – ई),
(iii – आ),
(iv – अ)

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 5.
सहसंबंध लिहा.
(i) प्राथमिक : शाळा :: माध्यमिक : ……………………..
(ii) अपूरी : जागा :: पूरक : ……………………..
उत्तर:
(i) शिक्षण
(ii) वातावरण

प्रश्न 6.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 11

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
‘पण त्याही परिस्थितीत मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो’ हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हायस्कूल शिक्षणाच्या वेळी लेखकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. अनवाणी शाळेत गेले. छोट्याशा खोलीतली जागा अपुरी पडत होती. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते. अनेक अडीअडचणी आणि अभाव सहन करून लेखक जिद्दीने अभ्यास करत राहिले आणि परीक्षेत चांगले यश मिळवले.

प्रश्न 2.
लेखकाच्या आईचे वर्णन उताऱ्याच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
पतीच्या निधनामुळे आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेल्या स्थितीत ती आपल्या मुलाला घेऊन मुंबईला आली. विपरीत परिस्थितीतही तिने धीर सोडला नाही. मिळेल ते, पडेल ते काम तिने केले. पण आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी ती खंबीरपणे त्याच्या पाठी उभी राहिली. परिस्थितीला शरण न जाता धीराने वागणारी अत्यंत कष्टाळू अशी लेखकाची आई होती.

प्रश्न 3.
लेखकाला युनियन हायस्कूलमध्ये कशाप्रकारे प्रवेश मिळाला?
उत्तरः
लेखकाच्या हायस्कूल प्रवेशाच्या वेळी लेखकाच्या आईची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. पण लेखकाच्या आईने पडेल ते काम केले आणि एका सहृदय मातेने मदत केली. अशा प्रकारे २१ रुपये फी जमवली. तो पर्यंत सर्व चांगल्या शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. म्हणून मग त्यांनी युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. याच युनियन हायस्कूलमधील शिक्षक, त्यांचे संस्कार, तेथील शिक्षण यामुळे जीवनातल्या अनेक प्रगतीच्या वाटा लेखकासमोर निर्माण झाल्या.

प्रश्न ३. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पुर्ण करा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 12
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 13

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 2.
रिकाम्या जागा भरा.
(i) ……………………….. एक आंतरिक ओढ वाटू लागली. (शिक्षणाबद्दल, खेळाबद्दल, कलेबद्दल, शाळेबद्दल)
(ii) त्यावेळी उत्तरपत्रिकेची किंमत फक्त ……………………….. पैसे असायची. (एक, दोन, तीन, चार)
(iii) अखंड ……………………….. मला मिळणं अवघड होतं. (पेन्सिल, पेन, वही, फळा)
उत्तर:
(i) शिक्षणाबद्दल
(ii) तीन
(iii) पेन्सिल

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 14
उत्तर:
(i – ई),
(ii – इ),
(iii – आ),
(iv – अ)

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 15

प्रश्न 2.
कारणे लिहा.

(i) जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलीन लेखकाला लिहावं लागे कारण . . . . .
उत्तर:
जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलीनं लेखकाला लिहावं लागे कारण अखंड पेन्सिल विकत घेण्याएवढे पैसे लेखकाच्या आईकडे नव्हते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकाची आई काँग्रेस हाऊसजवळ का गेली?
उत्तर:
तिथे काही काम मिळणार आहे, अशी बातमी कळाल्याने लेखकाची आई काँग्रेस हाऊसजवळ गेली.

(ii) लेखकाच्या आईने लेखकासाठी कशाप्रकारे वह्या बनवल्या?
उत्तर:
कोरे, पाठकोरे, लिहून उरलेले कागद एकत्र जमा करून लेखकाच्या आईने लेखकासाठी वह्या बनवल्या.

(iii) लेखकाच्या हायस्कूलमध्ये नेहमी कोणत्या दिवशी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे?
उत्तरः
लेखकाच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे.

(iv) काँग्रेस हाऊसजवळ काम न मिळाल्याने लेखकाच्या आईने काय ठरविले?
उत्तर:
काँग्रेस हाऊसजवळ काम न मिळाल्याने आपल्या मुलाला म्हणजेच लेखकाला खूप शिकवेन, असे त्यांच्या आईने ठरवले.

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

(i) तिनं ठरवलं, की मी माझ्या मुलाला खूप शिकवीन.
(ii) रांगेत उभी राहिली, तशीच ताटकळत.
(iii) ती नाराज झाली, घराकडं मागं फिरली.
(iv) काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार आहे, असं समजल्यानं एकदा ती तिकडं गेली.
उत्तर:
(i) काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार आहे, असं समजल्यानं एकदा ती तिकडं गेली.
(ii) रांगेत उभी राहिली, तशीच ताटकळत.
(iii) ती नाराज झाली, घराकडं मागं फिरली.
(iv) तिनं ठरवलं, की ‘मी माझ्या मुलाला खूप शिकवीन,

प्रश्न 5.
सहसंबंध लिहा.
(i) सेवाभावी : वृत्ती :: प्रचंड : …………………………….
(ii) अंगावर : काटा :: डोळ्यांत : …………………………….
उत्तर:
(i) कष्ट
(ii) पाणी

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

कृती ३: स्वमत

प्रश्न 1.
युनियन हायस्कूलमधील शिक्षकांबद्दल लेखकाने सांगितलेल्या आठवणी तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
युनियन हायस्कूलमधले सगळे शिक्षक खूप प्रेमळ होते. त्यांची वृत्ती सेवाभावी होती. विदयार्थ्यांना शिकवताना ते स्वत:ला झोकून देत असत. लेखकाच्या शालेय जीवनात त्यांनी अगदी निरपेक्ष भावनेने मार्गदर्शन केले. यामुळे लेखकाच्या शालेय अभ्यासाचा पाया पक्का झाला असे नाही तर आयुष्याचा पाया देखील पक्का झाला. त्यामुळेच लेखकाच्या मनात शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली.

प्रश्न 2.
लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसजवळ काम मिळाले नाही याचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
लेखकाच्या शाळेत दर शनिवारी चाचणी परीक्षा असायची उत्तरपत्रिका घरून आणावी लागे. तिची किंमत तीन पैसे असायची पैशाची व्यवस्था करण्यासाठी ती काँग्रेस हाऊसजवळ काम मिळेल या आशेने खूप वेळ रांगेत ताटकळत उभी राहिली. त्यानंतर तिला कळले की, तिसरी किंवा त्यापेक्षा जास्त शिकलेल्यांनाच या ठिकाणी काम मिळतं. त्यामुळे तिची खूप निराशा झाली. तेव्हाच आपल्या मुलाला खूप शिकवायचं असा निश्चय तिने केला.

प्रश्न 3.
लेखकाच्या शिक्षणासाठी लेखकाच्या आईने कोणते कष्ट सोसले ते लिहा.
उत्तरः
लेखकासोबत ती अत्यंत छोट्याशा घरात राहिली. प्रचंड कष्ट केले. पडेल ते काम केले. व लेखकाच्या शिक्षणासाठी पैसे जमवले. कोरे,पाठकोरे कागद जमवून ती लेखकासाठी वह्या तयार करायची. छोट्या-छोट्या का होईना त्या पेन्सिली ती लेखकाला लिहायला यायची. कोणत्याही परिस्थितीत लेखकाच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ती सतत प्रयत्नशील असायची.

प्रश्न 4.
आपल्या आईबद्दलच्या लेखकाच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
लेखक म्हणतात माझ्या आईच्या श्रमाला, कष्टाला तोड नाही. तिच्या श्रमाचं वर्णन करताना ते भावूक होऊन म्हणतात की, माझ्या आईचे श्रम आठवले की, माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. अशा या प्रचंड कष्ट करणाऱ्या आईचे लेखक सदैव ऋण मानतात. तिला ते आपली पहिली शिक्षक व सर्वस्व मानतात. प्रश्न ४. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
पुढील कृती करा.

(i) ‘भौतिक शास्त्र’ असे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा?
उत्तरः
भावे सर कोणता विषय शिकवत असतं?

(ii) विषयाची गोडी लावली, असे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:
विज्ञान शिकवताना भावे सरांनी आणखी कोणती गोष्ट साधली?

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 16
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 17

प्रश्न 3.
रिकाम्या जागा भरा.

(i) ……………………………. हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गोडी लावली. (भूगोलातील, मराठीतील, इंग्रजीतील, विज्ञानातील)
(ii) भिंगाच्या साहाय्यानं ……………………………. शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो. (चंद्रकिरणांची, ऊर्जेची, सूर्यकिरणांची, विजेची)
(iii) माझी शाळा हे ‘माझे ……………………………. केंद्र’ डोळ्यांसमोर उभे राहते. (संस्कार, स्मरणीय, आवडते, संस्कारक्षम)
उत्तर:
(i) विज्ञानातील
(ii) सूर्यकिरणांची
(iii) संस्कार

प्रश्न 4.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 18
उत्तर:
(i – इ),
(ii – ई),
(iii – आ),
(iv – अ)

कृती २ : आकलनकृती

प्रश्न 1.
कोण ते लिहा.
(i) लेखकाला जीवनाचे तत्त्वज्ञान देणारे – [भावे सर]
(ii) पुन्हा मनोमनी शाळेत जाणारे – [लेखक]

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा,
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 19

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकाला भावे सर कोणत्या हायस्कूलमध्ये भेटले?
उत्तर:
लेखकाला युनियन हायस्कूलमध्ये भावे सर भेटले.

(ii) लेखकाला कोणते क्षण आठवतात?
उत्तरः
प्रचंड दारिद्र्याशी सामना करतानाचे क्षण लेखकाला आठवतात.

(iii) भावे सरांनी कोणता प्रयोग करून दाखवला?
उत्तर:
भावे सरांनी भिंगाच्या साहाय्याने कागद जाळण्याचा प्रयोग करून दाखवला.

(iv) लेखकाला भावे सरांच्या शिकवणुकीतून काय गवसलं?
उत्तरः
लेखकाला भावे सरांच्या शिकवणुकीतून आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान गवसलं.

प्रश्न 4.
सहसंबंध लिहा.
(i) विषयाची : गोडी :: जगण्याचे : ……………………………..
(ii) एकाग्रतेचा : मंत्र :: संघर्षासाठी : ……………………………..
उत्तर:
(i) भान
(ii) आत्मविश्वास

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
लेखकाने आपल्या शाळेतील शिक्षकांबद्दलच्या भावना कशाप्रकारे व्यक्त केल्या आहेत ते तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
उत्तरः
लेखक म्हणतात की, माझ्या जीवनाच्या जडणघडणीत माझ्या शिक्षकांचा फार मोठा सहभाग आहे. भावे सरांकडून एकाग्रतेचा मंत्र आणि जीवनाचे तत्वज्ञान मिळाले. जोशी सर शिर्के सर, मालेगाववाला सर यांच्याकडून उत्तम मार्गदर्शन मिळाले. आयुष्याच्या उभारणीसाठी संस्कार आणि संघर्षासाठी सामना करण्याचं बळ मिळालं. जीवनात खंबीरपणे उभे राहण्याचा आत्मविश्वास त्यांच्या सगळ्या शिक्षकांकडून त्यांना मिळाला.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 2.
लेखकाने संस्कार केंद्र कोणाला म्हटले आहे ? का?
उत्तरः
लेखकाने ‘संस्कार केंद्र’ त्यांची आई, शाळा आणि शिक्षक यांना म्हटले आहे. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतही मुलाच्या शिक्षणासाठी कष्ट करणारी आई. परिस्थितीपुढे शरण न जाता जिद्दीने पुढे जाण्याचा मार्ग तिने लेखकाला दाखवला आणि शिक्षकांनी दिलेल्या संस्कारातून, शिकवणुकीतून लेखकाला जीवन जगण्यासाठी आत्मविश्वास मिळाला. या सगळ्यामुळे लेखकाच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली.

प्रश्न 3.
विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत शाळा किती महत्त्वाची भूमिका बजावते यावर तुमचे विचार लिहा.
उत्तरः
विदयार्थी हा बालपणापासून शाळेत असतो त्याचा अधिकाधिक वेळ शाळेत जातो आणि त्या वयात तो जे शिकतो अनुभवतो ते त्याच्या मनावर कायमस्वरूपी परिणाम करते. शाळेतले शिक्षक, उपक्रम, शाळेतले वातावरण, या सगळ्यांचा परिणाम त्याच्यावर होत असतो. बालपणापासून ते किशोरवयापर्यंत अनेक गोष्टीतून तो शिकतो. म्हणून विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत शाळेची फार महत्त्वाची भूमिका असते असे मला वाटते. स्वाध्याय कृती

प्रश्न 4.
कारणे लिहा.

(i) लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण . . .
उत्तरः
लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण युनियन हायस्कूलमधील शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन व दिलेले शिक्षण

ऊर्जाशक्तीचा जागर Summary in Marathi

ऊर्जाशक्तीचा जागर पाठपरिचय‌‌

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 24

‘उर्जाशक्तीचा‌ ‌जागर’‌ ‌हा‌ ‌पाठ‌ ‌’डॉ.‌ ‌रघुनाथ‌ ‌माशेलकर’‌ ‌यांनी‌ ‌लिहिला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌पाठात‌ ‌त्यांनी‌ ‌आपल्या‌ ‌लहानपणीच्या‌ ‌आठवणी‌ ‌दिलेल्या‌ ‌आहेत.‌ ‌लहानपणीच‌ ‌पित्याचे‌ ‌छत्र‌ ‌हरपलेल्या‌ ‌माशेलकरांना‌ ‌त्यांच्या‌ ‌आईने‌ ‌अत्यंत‌ ‌प्रतिकूल‌ ‌परिस्थितीतून‌ ‌जिद्दीने‌ ‌शिक्षण‌ ‌घेण्यास‌ ‌प्रवृत्त‌ ‌कसे‌ ‌केले,‌ ‌त्याचे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌केले‌ ‌आहे.‌‌

ऊर्जाशक्तीचा जागर Summary in English

‘Urjashakticha‌ ‌Jagar’‌ ‌is‌ ‌written‌ ‌by‌ ‌Dr.‌ ‌Raghunath‌ ‌Mashelkar.‌ ‌He‌ ‌has‌ ‌written‌ ‌about‌ ‌his‌ ‌childhood‌ ‌memories.‌ ‌He‌ ‌lost‌ ‌his‌ ‌father‌ ‌at‌ ‌an‌ ‌early‌ ‌age.‌ ‌Thereafter,‌ ‌the‌ ‌manner‌ ‌in‌ ‌which‌ ‌his‌ ‌mother‌ ‌helped‌ ‌and‌ ‌inspired‌ ‌him‌ ‌to‌ ‌get‌ ‌an‌ ‌education,‌ ‌irrespective‌ ‌of‌ ‌all‌ ‌odds,‌ ‌has‌ ‌been‌ ‌beautifully‌ ‌explained.‌‌

ऊर्जाशक्तीचा जागर शब्दार्थ‌‌

  • मुलभूत‌ ‌– ‌पायाभूत‌ ‌– ‌(basic)‌ ‌
  • ‌बौद्धिक‌ ‌– ‌बुद्धिशी‌ ‌संबंधित‌ ‌– ‌(intellectual)‌‌
  • क्षमता‌ ‌– ‌सामर्थ्य‌ ‌– ‌(ability)‌ ‌
  • नियोजन‌ ‌– ‌योजना‌ ‌– ‌(planning)‌ ‌
  • शास्त्रज्ञ‌ ‌– ‌वैज्ञानिक‌ ‌– ‌(a‌ ‌scientist)‌ ‌
  • तंत्रज्ञान‌ ‌– ‌(technology)‌ ‌
  • धोरण‌ ‌उद्दिष्ट‌ ‌– ‌(aim)‌ ‌
  • महत्कार्य‌ ‌– ‌महान‌ ‌कार्य‌ ‌– ‌(great‌ ‌work)‌ ‌
  • कष्ट‌ ‌– ‌मेहनत‌ ‌– ‌(hard‌ ‌work)‌ ‌
  • शिस्त‌ ‌– ‌वळण‌ ‌– ‌(discipline)‌ ‌
  • नेतृत्वगुण‌ ‌–‌ (leadership‌ ‌quality)‌
  • संरक्षण‌ ‌– ‌(protection)‌
  • ‌हरपणे‌ ‌– ‌गमावणे‌ ‌– ‌(to‌ ‌lose)‌
  • ‌प्रतिकूल‌ ‌– ‌उलट,‌ ‌विरोधी‌ ‌– ‌(adverse)‌
  • ‌जिद्द‌ ‌– ‌आग्रह‌ ‌– ‌(ambition)‌ ‌
  • आपुलकी‌ ‌– ‌आपलेपणा‌ ‌– ‌(affection)‌‌
  • संस्कार‌ ‌– ‌चांगले‌ ‌गुण‌ ‌– ‌(values)‌
  • ‌ऋण‌ ‌– ‌उपकार‌ ‌– ‌(obligation)‌‌
  • संपर्क‌ ‌– ‌संबंध‌ ‌– ‌(contact)‌
  • ‌सर्वस्व‌ ‌– ‌सर्व‌ ‌काही‌ ‌– ‌(one’s‌ ‌all)‌ ‌
  • पिंपळकट्टा‌ ‌– ‌(raised‌ ‌platform‌ ‌of‌‌ stones‌ ‌around‌ ‌fig‌ ‌tree)‌ ‌
  • निवांतपणा‌ ‌– ‌शांतपणा‌ ‌– ‌(silence)‌
  • ‌पुसट‌ ‌– ‌अस्पष्ट‌ ‌– ‌(faint)‌
  • ‌लहर‌ ‌– ‌वाऱ्याची‌ ‌झुळूक‌ ‌– ‌(a‌ ‌breeze)‌‌
  • वारले‌‌‌ ‌– ‌मृत्यु‌ ‌पावले‌ ‌– ‌(die)‌ ‌
  • उदरनिर्वाह‌ ‌– ‌उपजीविका‌ ‌– ‌(livelihood)‌‌
  • ‌माडी‌ ‌– ‌(a‌ ‌lott)‌ ‌
  • आर्थिक‌ ‌परिस्थिती‌ ‌– ‌(financial‌ ‌condition)‌ ‌
  • खालावणे‌ ‌– ‌बिघडणे‌ ‌दारिद्रय‌ ‌– ‌गरिबी‌ ‌– ‌(poverty)‌
  • ‌संघर्ष‌ ‌– ‌झुंज‌ ‌– ‌(struggle)‌
  • ‌आसुसणे‌ ‌– ‌तीव्र‌ ‌इच्छा‌ ‌होणे‌ ‌– ‌(to‌ ‌lust)‌ ‌
  • अनवाणी‌ ‌– ‌पायात‌ ‌वहाणा‌ ‌व‌ ‌काहीही‌ ‌न‌ ‌घालता‌‌ – (‌footed)‌ ‌
  • नामांकित‌ ‌– ‌प्रख्यात‌ ‌– ‌(famous)‌ ‌
  • टप्पा‌ ‌– ‌मजल‌ ‌– ‌(a‌ ‌stage)‌ ‌
  • अपुरी‌ ‌– ‌पुरेशी‌ ‌नसलेली‌ ‌– ‌(insufficient)‌ ‌
  • पुरक‌ ‌– ‌योग्य‌ ‌– ‌(suitable)‌ ‌
  • सेवाभाव‌ ‌– ‌मदतीची‌ ‌वृत्ती‌ ‌– ‌(servitude)‌‌

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions भाग-२

Bij Perle Gele Class 10 Marathi Chapter 14 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 14 बीज पेरले गेले Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 14 बीज पेरले गेले Question Answer Maharashtra Board

Std 10 Marathi Chapter 14 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 14 बीज पेरले गेले Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
कारणे लिहा.

(अ) लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला, कारण ………………………….
उत्तर:
लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला कारण आपल्या मुलांनी चांगले शिकावे, मोठा ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे, या उद्देशाने मन घट्ट करून लेखकाच्या आई -वडिलांनी मुलांचा निरोप घेतला.

(आ) लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली. कारण ………………………….
उत्तरः
लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली कारण लेखकांचे चुलते वाय.एम.सी.ए. च्या कंपाऊंडमध्ये राहत असत. लेखकही शिक्षणासाठी काकांकडे राहत होते. त्या कम्पाऊंडमध्ये अनेक सभासद खेळण्यासाठी येत असत.

(इ) ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ असे लेखकास वाटले, कारण ………………………….
उत्तरः
‘आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन’ असे लेखकाला वाटले कारण लेखकाला क्रिकेट खेळ आवडू लागला होता. त्यांच्या कम्पाऊंडमध्ये सभासद खेळण्यासाठी येत त्यावेळी लेखकालाही चेंडू फेकण्यासाठी बोलावले जाई आणि लेखकाला हा खेळ आवडत असल्यामुळे तेही या कामासाठी तयार असत.

(ई) दुसऱ्या मुलांच्या हातांत खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे, कारण ………………………….
उत्तरः
दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे कारण तुटपुंज्या पगारात लेखकाचे वडील घरखर्च भागवत होते. त्यामुळे लेखकासाठी खेळणी विकत घेऊ शकत नव्हते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 1
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 10
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 11

प्रश्न 3.
ओघतक्ता तयार करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 2
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 12

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 4.
खालील शब्दांसाठी पाठात आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.
(i) सही
(ii) निवास
(iii) क्रीडा
(iv) प्रशंसा
उत्तरः
(i) सही – स्वाक्षरी
(ii) निवास – घर
(iii) क्रीडा – खेळ
(iv) प्रशंसा – स्तुती

प्रश्न 5.
खालील वाक्यांत कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पन्हा लिहा. (आनंद गगनात न मावणे, हेवा वाटणे, खूणगाठ बांधणे, नाव उज्ज्वल करणे)

(अ) मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याचे मनाशी निश्चित केले.
उत्तरः
मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याची मनाशी खूणगाठ बांधली.

(आ) दारात अचानक मामा-मामींना बघून सर्वांना खूप आनंद झाला.
उत्तरः
अचानक दारात मामा-मामींना बघून सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

(इ) आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले.
उत्तरः
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळांत शाळेचे नाव उज्ज्वल केले.

(ई) मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा मत्सर वाटला.
उत्तर:
मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा हेवा वाटला.

प्रश्न 6.
स्वमत.

(अ) लेखकाच्या वडिलांची शिस्त जाणवणारे प्रसंग पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
वडिलांची बदली वडगावाला झाल्यावर लेखकाने त्यांच्या बरोबर जाण्याचा आग्रह धरला; परंतु त्यांनी मोठे व्हावे, ऑफिसर व्हावे हे वडिलांचे स्वप्न असल्यामुळे त्यांना काकांकडे राहावे लागले.

दुसरा प्रसंग लेखक मित्रांसोबत शाळा बुडवून मॅच बघण्यासाठी गेले. हे वडिलांना कळल्यावर त्यांच्याकडून संतापाने छड्या खात लेखकास शाळेत जाऊन बसावे लागले.

अशाप्रकारे अभ्यास व शाळा याबाबत वडील कडक स्वभावाचे होते हे जाणवते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

(आ) तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा.
उत्तर:
लेखक ज्यावेळी शिक्षणासाठी काकांकडे वाय.एम.सी.ए. कंपाऊंड मध्ये राहण्यास गेले, तेथे अनेक सभासद खेळण्यासाठी येत. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करून, लेखकांना त्या खेळाची भुरळ पडली. तेव्हापासून ते शाळा सुटली ना सुटली की मैदानात खेळाडूंसोबत खेळायला मिळावे; म्हणून लवकर येत असत. क्रिकेट खेळाडू होणे हे त्यांनी मनाशी पक्के केले. सतत सराव करणे, मॅच बघण्यास जाणे यासाठी ते प्रयत्नात असत. अशाप्रकारे सभोवतालचा परिसर जो खेळासाठी प्रवृत्त करतो. यामध्ये सर्व खेळाडू, स्पर्धा यांचा प्रभाव लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज रुजण्यास प्रवृत्त करणारा होता.

(इ) तुमच्या मते लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले ते लिहा.
उत्तर:
लेखक जेव्हा शिक्षणासाठी काकांकडे राहत होते त्यावेळी क्रिकेट खेळ त्यांना आवडू लागला. ते वाय.एम.सी.ए. कंपाऊंड मध्ये सभासदांसोबत खेळत असत. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करत, आपणही यांच्या सारखे खेळावे. एक क्रिकेट खेळाडू व्हावे असे त्यांनी मनाशी ठरवले. मॅच पाहण्यासाठी ते मित्रांसोबत जात, त्यांच्यांशी क्रिकेटच्या खेळाच्या गप्पा मारत, इतकेच नव्हे तर वडिलांनीही त्यांचे खेळाचे वेड पाहून जुनी बॅट खरेदी करून दिली. तसेच आंतरशालेय स्पर्धेत १०० धावांचा विक्रम त्यांनी केला. अशाप्रकारे क्रिकेटचे बीज लेखकांत उगवले.

(ई) प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांसंबंधी माहिती लिहा.
उत्तर:
प्रतिकूल परिस्थिती म्हणजे ज्या परिस्थितीत कुठल्याही प्रकारचे सुखी, समाधानी जीवन प्राप्त न होणे. अनेक संकटांना सामोरे जात जीवन जगणे होय.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी धैर्य, जिद्द याची गरज असते जी गोष्ट पूर्ण करायची आहे, त्यासाठी सतत प्रयत्न करत राहणे, स्वत:चा आत्मविश्वास विकसित करणे, मेहनतीशिवाय यश नाही. त्यामुळे श्रमाला महत्त्व देणे. ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्याचा ध्यास घेणे या गोष्टींची आवश्यकता असते.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 14 बीज पेरले गेले Additional Important Questions and Answers

प्रश्न १. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 3

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 2.
कारणे लिहा.

(i) वडिलांना मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्य नव्हते.
उत्तर:
लेखकाचे वडील त्या वेळेस पोलीस खात्यामध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते. त्यामुळे घरखर्च भागवताना फार त्रास होत असे म्हणून पैशाअभावी ते मुलांना खेळणी विकत घेऊ शकत नव्हते.

(ii) लेखक व त्यांच्या थोरल्या भावाला काकांकडे पुण्यातच रहावे लागले.
उत्तर:
लेखकाचे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांची बदली वडगावला झाली. चांगले शिकावे, मोठे ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे यासाठी त्यांना व त्यांच्या भावाला काकांकडे पुण्यातच रहावे लागले.

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

(i) वडीलांनी मन घट्ट करून निरोप घेतला.
(ii) वडिलांची बदली वडगावला झाली.
(iii) आम्ही शिकावे मोठे व्हावे असे त्यांना वाटे.
(iv) पुण्यातच शिक्षणासाठी मला व भावाला रहावे लागले.
उत्तर:
(i) वडिलांची बदली वडगावला झाली.
(ii) पुण्यातच शिक्षणासाठी मला व भावाला रहावे लागले.
(iii) आम्ही शिकावे मोठे व्हावे असे त्यांना वाटे.
(iv) वडीलांनी मन घट्ट करून निरोप घेतला.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 4.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकाचा जन्म कुठे झाला?
उत्तर:
लेखकाचा जन्म पुण्यात झाला.

(ii) लेखकाचे वडील कुठल्या खात्यामध्ये नोकरी करत?
उत्तर:
लेखकाचे वडील पोलीस खात्यामध्ये नोकरी करत.

(iii) वडिलांची बदली कोठे झाली?
उत्तरः
वडिलांची बदली वडगावला झाली.

(iv) लेखक व त्यांच्या भावाला शिक्षणासाठी कोठे रहावे लागले ?
उत्तर:
लेखक व त्यांच्या भावाला शिक्षणासाठी पुण्यातच त्यांच्या काकांकडे रहावे लागले.

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) दुसऱ्या मुलांच्या हातात ……………………….. पाहून आम्हाला त्यांचा हेवा वाटत असे. (वही, पेन, खेळणी, विटी)
(ii) तिथेच झोप लागायची आणि जाग यायची ती ……………………….. प्रेमळ कुशीत. (आईच्या, ताईच्या, बायकोच्या, बाबांच्या)
(iii) ……………………….. नाव उज्ज्वल करावे या उद्देशाने त्यांनी कसेबसे मन घट्ट करून आमचा निरोप घेतला. (शालेचे, गावाचे, घराण्याचे, देशाचे)
उत्तर:
(i) खेळणी
(ii) आईच्या
(iii) घराण्याचे

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.
(i) पोलीस खात्यात नोकरी करणारे – [लेखकाचे वडील]
(ii) लेखक व भाऊ शिक्षणासाठी यांच्याकडे राहिले – [काकांकडे]

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 4

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 3.
खालील शब्दांना मराठी शब्द सुचवा.
(i) बॅट – लाकडी फळी
(ii) स्टंप – यष्टी
(iii) बॉल – चेंडू
(iv) कॅम्प – शिबीर

प्रश्न 4.
चूक की बरोबर ते लिहा.

(i) वडिलांची बदली मडगावला झाली.
(ii) लेखक खेळकर होते.
(iii) भाऊ व लेखक यांना शिक्षणासाठी मामांकडे रहावे लागले.
(iv) मुलांनी ऑफिसर व्हावे अशी मामीची इच्छा होती.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर
(iii) चूक
(iv) चूक

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
लेखकाच्या आईवडिलांनी मन घट्ट करून का निरोप घेतला असेल? तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
प्रत्येक आईवडिलांची एकच इच्छा असते की आपले मूल मोठे व्हावे, आपले व आपल्या घराण्याचे नाव त्याने उज्ज्वल करावे. मुलांच्या नावाने आपण ओळखले जावे. प्रत्येक पालकांची ही एकच इच्छा असते की, आपल्या मुलांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, त्याची प्रसिद्धी व्हावी. त्याप्रमाणेच लेखकांच्या आईवडिलांचीही लेखक व त्यांचे भाऊ मोठे व्हावे, मोठे ऑफिसर व्हावे, आपले नाव उज्ज्वल करावे ही इच्छा होती. लेखकांच्या वडिलांची बदली वडगावला झाल्यामुळे शिक्षणासाठी त्यांना काकांकडे पुण्यातच ठेवण्यात आले. आपल्या मुलांना सोडून राहणे आईवडिलांना त्रासदायक होते; परंतु त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मन घट्ट करून लेखकाच्या आईवडिलांनी निरोप घेतला असेल असे मला वाटते.

प्रश्न २. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 5

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) सर्व खेळात लेखकांस कोणता खेळ आवडत असे?
उत्तर :
सर्व खेळात लेखकांना क्रिकेट खेळ आवडत असे.

(ii) लेखकाचे काका कुठे राहत?
उत्तर :
लेखकाचे काका पुण्याच्या वाय.एम.सी.ए. कंपाऊंडमध्ये राहत.

(iii) लेखकांनी काय व्हायचे ठरविले?
उत्तर :
लेखकांनी क्रिकेट खेळाडू व्हायचे ठरविले.

(iv) लेखक कोणाची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे?
उत्तर :
लेखक सभासदांची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे.

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

(i) शाळा सुटली ना सुटली तोच लेखक ग्राऊंडवर हजर होत.
(ii) अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळू लागली.
(iii) सभासद जसे जमेल तसे खेळायला येत.
(iv) लेखक सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहत,
उत्तर:
(i) सभासद जसे जमेल तसे खेळायला येत.
(ii) लेखक सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहत.
(iii) अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळू लागली.
(iv) शाळा सुटली ना सुटली तोच लेखक ग्राऊंडवर हजर होत.

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

(i) साहजिकच याचा …………………………… माझ्या बालमनावर होई. (संस्कार, परिणाम, आनंद, दुःख)
(ii) कोणी नाही असे पाहून ते मला …………………………… फेकायला (दगड, गोळा, चेंडू, भाला)
(iii) दुसऱ्या दिवसासाठी ग्राउंडवर पाणी मारणे इत्यादी कामात मी …………………………… आनंदाने मदत करत असे. (खेळाडूंना, पोलिसांना, ग्राऊंड्समनला, पंचना)
उत्तर:
(i) परिणाम
(ii) चेंडू
(iii) ग्राऊंड्समनला

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 6

प्रश्न 2.
उत्तरे लिहा

(i) खेळासाठी प्रसिद्ध संस्था – वाय. एम. सी. ए.
(ii) लेखकाचा आवडता खेळ – क्रिकेट

प्रश्न 3.
चूक की बरोबर ते लिहा.

(i) काका सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहत.
(ii) क्रिकेट खेळाडू बनण्याची लेखकाची इच्छा होती.
(iii) अनेक खेळाडू पाहण्याची संधी लेखकास मिळाली.
(iv) लेखकाचे मामा रात्री प्रार्थना व अभ्यास घेत.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर
(iii) बरोबर
(iv) चूक

प्रश्न 4.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा,

(i) शाळा सुटली ना सुटली तोच धावत येऊन
(अ) मी प्रथम सिनेमागृहात हजर होत असे.
(आ) मी प्रथम मंदिरात हजर होत असे.
(इ) मी प्रथम ग्राऊंडवर हजर होत असे.
(ई) मी प्रथम नाट्यगृहात हजर होत असे.
उत्तर :
शाळा सुटली ना सुटली तोच धावत येऊन मी प्रथम ग्राऊंडवर हजर होत असे.

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
‘आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन!’ असे लेखकाला का वाटले याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तरः
लेखक शिक्षणासाठी जेव्हा काकांकडे राहण्यास गेले. त्यावेळी त्यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली. काका वाय, एम. सी. ए. कंपाऊंड मध्ये राहत होते. तेथे वाय.एम.सी.ए.चे सभासद क्रिकेट खेळण्यासाठी येत असत. त्यामुळे लेखक हा खेळ पाहण्यासाठी जात असत. त्याचवेळी त्यांची क्रिकेट खेळण्याची इच्छा वाढीस लागली. शाळा सुटली रे सुटली की ते ग्राऊंडवर हजर होत असत. त्यावेळी ते सभासद लेखकास खेळण्यासाठी बोलवत. त्यांना चेंडू फेकण्यास सांगत आणि लेखकही त्या कामासाठी सदैव तयार होत असत.

अशाप्रकारे क्रिकेटची आवड आणि प्रत्यक्ष खेळाडूंसोबत खेळण्याचा आनंद व्यक्त करताना लेखक ‘आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन’ असे मत व्यक्त करतात.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न ३. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 7

प्रश्न 2.
कारणे लिहा.

(i) वडिलांनी संतापाने लेखकास छड्या मारल्या.
उत्तरः
लेखक एके दिवशी शाळा चुकवून ग्राऊंडवर क्रिकेटचा एक मित्रत्वाचा सामना पाहण्यास गेले. त्यामुळे वडिलांनी लेखकास छड्या मारल्या.

(ii) लेखकांस त्यांचे वडील खेळासाठी नेहमी प्रोत्साहन देत असत.
उत्तरः
लेखकांचे वडील स्वत: व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. त्यामुळे ते लेखकांस खेळासाठी नेहमी प्रोत्साहन देत असत.

प्रश्न 3.
घटनांचा क्रम लावा.

(i) लेखकाची धडपड सुरू झाली.
(ii) मैदानावर कनात घालण्यास आली.
(iii) आत जाण्याचे सर्व मार्ग बंद पडले.
(iv) मॅच पाहायला पाहिजे आणि तीही फुकटात.
उत्तर:
(i) मैदानावर कनात घालण्यास आली.
(ii) आत जाण्याचे सर्व मार्ग बंद पडले.
(iii) मॅच पाहायला पाहिजे आणि तीही फुकटात.
(iv) लेखकाची धडपड सुरू झाली,

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 4.
सातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

(i) माझे ………………………….. स्वत: व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. (वडील, काका, मामा, तात्या)
(ii) मी तसाच ती बॅट घेऊन ………………………….. दाखवत सुटलो. (आईला, मित्रांना, खेळाडूंना, सभासदाना)
(iii) ………………………….. साली भारतात ऑस्ट्रेलियन सर्व्हिसेसचा एक संघ पुण्यात आला होता. (१९६०, १९४०, १९४५, १९८३)
उत्तर:
(i) वडील
(ii) मित्रांना
(iii) १९४५

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.

(i) लेखकाच्या खेळाबाबत स्तुतीपर वाय. एम. सी. ए. चे – उद्गार काढणारे खेळाडू
(ii) वडील या खेळात चॅम्पियन होते – व्हॉलीबॉल

प्रश्न 2.
खालील शब्दांना मराठी शब्द सुचवा.

(i) चॅम्पियन – सर्वोत्कृष्ट खेळाडू
(ii) ग्राऊंड – मैदान

प्रश्न 3.
चूकी की बरोबर ते लिहा.

(i) वडील फूटबॉल चॅम्पियन होते.
(ii) पूना क्लब ग्राऊंडवर एक मॅच झाली.
(iii) आईने लेखकास संतापाने छड्या मारल्या.
(iv) वडिलांनी जुनी बॅट विकत घेतली.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर
(iii) चूक
(iv) बरोबर

प्रश्न 4.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

(i) ………………………….. ग्राऊंडवर त्याची एक मॅच झाली.
(अ) पूना क्लबच्या.
(आ) मुंबई क्लबच्या.
(इ) सातारा क्लबच्या.
(ई) महाराष्ट्र क्लबच्या.
उत्तर:
पूना क्लबच्या ग्राऊंडवर त्याची एक मॅच झाली.

(ii) त्या वेळेस वडिलांचा मासिक पगार अवघा …………………………. .
(अ) तीस रूपये होता.
(आ) शंभर रूपये होता.
(इ) चोवीस रूपये होता.
(ई) दहा रूपये होता.
उत्तरः
त्या वेळेस वडिलांचा मासिक पगार अवघा चोवीस रूपये होता.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 5.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकांचे वडील कोणत्या खेळात चॅम्पियन होते?
उत्तर:
लेखकांचे वडील ‘व्हॉलीबॉल’ या खेळात चॅम्पियन होते.

(ii) लेखकांच्या वडीलांनी लेखकांना दिलेली बॅट किती रूपयांची होती?
उत्तर:
लेखकाच्या वडीलांनी लेखकांना दिलेली बॅट सहा रूपयांची होती.

प्रश्न ४. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 8
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 9

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.

(i) मॅच संपल्यावर यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी झिम्मड उडते – खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी.
(ii) या तासाला लेखकांच्या स्वाक्षरीने वही भरत असे – गणित

प्रश्न 3.
घटनांचा क्रम लावा.

(i) आपल्या भोवतीही स्वाक्षरीसाठी गर्दी होईल.
(ii) काही खेळाडू स्वाक्षरी नाकारत.
(iii) काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देत.
(iv) मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी झिम्मड उडते.
उत्तर:
(i) मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी झिम्मड उडते.
(ii) काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देत.
(iii) काही खेळाडू स्वाक्षरी नाकारत.
(iv) आपल्या भोवतीही स्वाक्षरीसाठी गर्दी होईल.

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) सर्व सोहळा पाहून मनात आले, की आपणही एक मोठे …………………………….. व्हावे. (कलाकार, पंच, खेळाडू, नट)
(ii) माझ्या मनात क्रिकेटचे …………………………….. पेरले गेले आणि उगवले ते असे. (बीज, रोप, स्थान, रहस्य)
उत्तर:
(i) खेळाडू
(ii) बीज

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
कारणे लिहा.

विद्यार्थी व शिक्षकांनी लेखकाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
उत्तरः
लेखकांनी आंतरशालेय सामन्यात १०० धावा केल्या. त्यांचे नाव शाळेच्या बोर्डावर झळकले म्हणून विदयार्थी व शिक्षकांनी कौतुकासाठी लेखकाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.

(i) विशेषत: मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यास जी झिम्मड उडते, तेव्हाचे दृश्य …………………………..

(अ) मनाला लागले.
(आ) काळजात भिडले.
(इ) आनंद मिळाला.
(ई) सुंदर होते
उत्तरः
विशेषत: मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यास जी झिम्मड उडते, तेव्हाचे दृश्य काळजात भिडले.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) क्रिकेट खेळत असल्याबद्दल लेखकाला काय वाटले?
उत्तरः
क्रिकेट खेळत असल्याबद्दल लेखकाला धन्य-धन्य वाटले.

(ii) लेखक दिवसभर कोठे बसून मॅच पाहत हाते?
उत्तरः
लेखक दिवसभर झाडावर बसून मॅच पाहत होते.

स्वाध्याय कृती

*(६) स्वमत

(१) लेखकाच्या वडिलांची शिस्त जाणवलेले प्रसंग पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
वडिलांची बदली वडगावाला झाल्यावर लेखकाने त्यांच्या बरोबर जाण्याचा आग्रह धरला; परंतु त्यांनी मोठे व्हावे, ऑफिसर व्हावे हे वडिलांचे स्वप्न असल्यामुळे त्यांना काकांकडे राहावे लागले.

दुसरा प्रसंग लेखक मित्रांसोबत शाळा बुडवून मॅच बघण्यासाठी गेले. हे वडिलांना कळल्यावर त्यांच्याकडून संतापाने छड्या खात लेखकास शाळेत जाऊन बसावे लागले.

अशाप्रकारे अभ्यास व शाळा याबाबत वडील कडक स्वभावाचे होते हे जाणवते.

(२) तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा.
उत्तर:
लेखक ज्यावेळी शिक्षणासाठी काकांकडे वाय.एम.सी.ए. कंपाऊंड मध्ये राहण्यास गेले, तेथे अनेक सभासद खेळण्यासाठी येत. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करून, लेखकांना त्या खेळाची भुरळ पडली. तेव्हापासून ते शाळा सुटली ना सुटली की मैदानात खेळाडूंसोबत खेळायला मिळावे; म्हणून लवकर येत असत. क्रिकेट खेळाडू होणे हे त्यांनी मनाशी पक्के केले. सतत सराव करणे, मॅच बघण्यास जाणे यासाठी ते प्रयत्नात असत. अशाप्रकारे सभोवतालचा परिसर जो खेळासाठी प्रवृत्त करतो. यामध्ये सर्व खेळाडू, स्पर्धा यांचा प्रभाव लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज रुजण्यास प्रवृत्त करणारा होता.

बीज पेरले गेले Summary in Marathi

बीज पेरले गेले पाठपरिचय

‘बीज पेरले गेले’ हा पाठ लेखक ‘चंदू बोर्डे’ यांनी लिहिला आहे. या पाठात त्यांनी आपल्या बालपणातील काही आठवणी सांगितल्या असून आपल्या मनात क्रिकेटचे बीज कसे पेरले हे सांगितले आहे.

बीज पेरले गेले Summary in English

‘Bij Perle gele’ is written by Chandu Borde. He speaks of his childhood memories, including how he got inclined towards playing cricket.

बीज पेरले गेले शब्दार्थ

  • कष्ट – मेहनत – (hard work)
  • यथेच्छ – मन भरे पर्यंत, मनसोक्त – (to one’s heart’s content)
  • संध्याकाळ – सांजवेळ – (evening time)
  • आऊट – बाद करणे – (out)
  • इच्छा – मनिषा, मनोकामना – (wish)
  • पॅक्टिस – सराव – (practice)
  • ग्राऊंड – मैदान – (a playground)
  • स्तुती – कौतुक, प्रशंसा – (praise)
  • मित्र – सखा – (friend)
  • संताप – राग – (violent anger)
  • क्लब – मंडळ – (club)
  • मनसोक्त – मनापासून – (from one’s heart)
  • स्वाक्षरी – सही – (signature)
  • बालमित्र – लहानपणीचे सवंगडी – (childhood friends)
  • खेळकर – (asportive)
  • खोडकर – खोड्या करणारा – (naughty)
  • उपद्व्यापी – खोडकर, त्रासदायक – (mischievous)
  • तुटपुंजा – गरजेपेक्षा कमी, अपुरा, पुरेसा नसलेला – (meagre)
  • परिस्थिती – (condition)
  • खेळणी – खेळण्याच्या वस्तू (बाहूली, चेंडू इ.) – (a toy)
  • विटीदांडू – विटी व दांडू घेऊन खेळायचा खेळ – (the game of trapstick)
  • पतंग – (akite)
  • तक्रार – गा–हाणे – (complaint)
  • पाऊल – पाय, पाऊलखूण – (footmark, a foot)
  • चापटपोळी – थप्पड – (slap)
  • परिणाम – प्रभाव – (an effect)
  • हट्ट – हेका – (obstinacy)
  • उद्देश – (intention)
  • सभासद – सदस्य – (a member)
  • प्रयत्न – मोठा यत्न – (an attempt)
  • प्रार्थना – आराधना – (a prayer)
  • उद्गार – बोल, उच्चार – (utterance, word)
  • मासिक पगार – महिन्याला मिळणारा पगार – (salary)

बीज पेरले गेले बाकाचार

  • भुरळ पडणे – आवड निर्माण होणे
  • शाबासकीची थाप देणे – कौतुक करणे
  • आनंद गगनात मावेनासा होणे – खूप आनंद होणे
  • धन्य वाटणे – कृतकृत्य होणे
  • खूणगाठ मनाशी बांधणे – पक्का निश्चय करणे
  • छाती आनंदाने फुगणे – खूप आनंद होणे
  • नाव उज्ज्वल करणे – कीर्ती मिळवणे/प्रसिद्धी मिळणे

SSC Marathi Textbook Class 10 Solutions भाग-४

Khara Nagrik Class 10 Marathi Chapter 15 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 15 खरा नागरिक Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 15 खरा नागरिक Question Answer Maharashtra Board

Std 10 Marathi Chapter 15 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 15 खरा नागरिक Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 1
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 19

प्रश्न 2.
खालील घटनांचे परिणाम लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 2
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 20

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

प्रश्न 3.
निरंजनची दिनचर्या लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 3
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 21

प्रश्न 4.
खालील शब्दांना पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा.

(१) अप्रामाणिक x
(२) बेसावध x
(३) हळूहळू x
(४) पास x
उत्तर:
(i) प्रामाणिक
(ii) सावध
(iii) चटकन, भरभर
(iv) नापास

प्रश्न 5.
निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारी वाक्ये शोधा.

(i) स्वप्नाळू –
(ii) तार्किक विचार करणारा –
(ii) संवेदनशील –
उत्तर:
(i) स्वप्नाळू – कोकण गाडी बद्दल वाटले की ही कोकण गाडी किती छान दिसते; पण दिसते न दिसते लगेच बोगद्यात शिरते काय मजा येत असेल नाही गाडीतून जायला? आपण ही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू या विचाराने तो हुरळून गेला.

(ii) तार्किक विचार – त्याचं लक्ष डाव्या बाजूस रूळाखाली करणारा पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे गेले. हे छिद्र कसलं? रोज नसतं असं. प्रवाशांनी भरलेली ९.५० ची गाडी येईल तर भयंकर अपघात होईल. हा त्याने तर्कपूर्ण विचार केला.

(iii) संवेदनशील – भीषण अपघात टळण्याची बातमी वर्तमानपत्रात फोटोसह छापून आली होती. घरी मोठमोठी माणसे आली होती. खुद्द जिल्हाधिकारी आले. शाळेचे मुख्याध्यापक आणि भडसावळे गुरूजीही आले. निरंजनने धावत येऊन गुरूजींचे पाय धारले. रडत रडत तो म्हणाला, गुरूजी, मी नापास होणार माझा कालचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

प्रश्न 6.
स्वमत.

(अ) ‘निरंजनच खरा नागरिक’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
निरंजन कष्टाळू व प्रामाणिक मुलगा होता. घरची, गोठ्यातली कामे करून अभ्यासातही हुशार होता. नागरिकशास्त्राच्या पेपरच्या दिवशी सकाळपासून अभ्यास करून तो वाराने जेवायला म्हणून देशमुखांकडे जात होता; पण पुलावर त्याने अघटितच पाहिले. कुणीतरी पुलाचे काँक्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवले होते. घातपात करण्याचा कट त्याच्या लक्षात आला. तो सावध झाला. गाडी येण्यापूर्वीच त्याने स्टेशनाकडे धाव घेतली. प्रसंग व धोका समजावून सांगितला. पंचनामा करण्यासाठी अधिकारी हजर झाले. संभाव्य धोका निरंजनामुळे टळला. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून गुण मिळवणे एवढेच मर्यादित ध्येय न ठेवता स्वार्थ बाजूस सारून त्याने सर्वांचा जीव वाचविला. खऱ्या नागरिकाचे कर्तव्य त्याने निभावले होते.

(आ) तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विदयार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा.
उत्तरः
विद्यार्थी अनेक गुणांनी युक्त असेल तर त्याला आदर्श विद्यार्थी म्हणवला जातो. सर्वप्रथम अभ्यास, नीटनेटके अक्षर, लेखन कौशल्य अंगी असले पाहिजे. शिस्त, समयपालन, नम्रपणा याला प्राधान्य देणेही तितकेच गरजेचे आहे. अंगच्या गुणांमध्ये अभिमानी न होता विनयशील व मोठ्यांचा आदर राखणारा विद्यार्थी खरा आदर्श विदयार्थी असतो. समयसूचकता, धारिष्ट्य, दुसऱ्यांना मदत हे गुण जीवनात फार महत्त्वाचे असतात. अशा गुणांनी युक्त विद्यार्थी सर्वप्रिय होतो.

(इ) तुम्हांला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे स्पष्ट करा.
उत्तरः
निरंजनला आईवडील नाहीत, त्याच्या मनातील हा सल काढून टाकण्यासाठी त्याला चांगल्या मित्राची गरज आहे. म्हणून मला निरंजनचा मित्र व्हायला आवडेल. त्याची आर्थिक परिस्थितीही कमकुवत असल्यामुळे जेवणाच्या व शिक्षणाच्या खर्चासाठी मी त्याला काही मदत करू शकतो. याचबरोबर निरंजन हा निस्वार्थी, प्रसंगावधान असलेला, हुशार, मेहनती मुलगा आहे. त्यामुळे या सर्वगुणसंपन्न निरंजनशी मैत्री करायला मला आवडेल.

खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 6
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 22
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 23

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 15 खरा नागरिक Additional Important Questions and Answers

प्रश्न १. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 7

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) कोणता विषय जरा अवघडच असतो?
उत्तरः
नागरिकशास्त्र हा विषय जरा अवघडच असतो.

(ii) मामाने निरंजनला कोठे आणून सोडले?
उत्तर:
मामाने निरंजनला चिपळूणला मावशीकडे आणून सोडले

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

(iii) मावशीचे घर कोठे होते?
उत्तर:
चिपळूण शहरालगतच्या उपनगरात गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी मावशीचे घर होते.

(३) कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) ………………………… टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो. (सकाळच्या, दुपारच्या, थंडीच्या, रात्रीच्या)
(ii) ………………………… गुरुजींचा सल्ला त्याला मोलाचा वाटे. (भोसले, फाटक, भडसावळे, देशमुख)
(iii) गुरुजींचंही ………………………… खूप प्रेम होतं. (सदानंदवर, निरंजनवर, अतुलवर, सचिनवर)
उत्तर:
(i) सकाळच्या
(ii) भडसावळे
(iii) निरंजनवर

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडा.
(i) निरंजन भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला, कारण
(i) त्याला झोप येत नव्हती.
(ii) अभ्यास पूर्ण झाला नव्हता.
(iii) पहाटे उठायला त्याला आवडत असे.
(iv) त्याचा शेवटचा नागरिकशास्त्राचा पेपर होता.
उत्तर:
निरंजन भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला कारण त्याचा शेवटचा नागरिकशास्त्राचा पेपर होता.

प्रश्न 2.
‘मुंबईला’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
मामा कोठे निघून गेला?

प्रश्न 3.
सहसंबंध लिहा.
रेडिओ : भक्तिगीत :: पक्षी : …………………………
उत्तरः
सुमधुर संगीत

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 8

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
‘अभ्यासासाठी पहाटेचे वातावरण पोषक असते’ यावर तुमचे विचार मांडा.
उत्तरः
‘लवकर निजे, लवकर उठे त्यास उत्तम आरोग्य लाभे’ या वचनानुसार राहाणाऱ्यांना आरोग्यप्राप्ती होतेच व आयुष्यात यशप्राप्तीही होते. लवकर उठल्याने पहाटेच्या वेळेचा सदुपयोग करता येतो. पहाटे अभ्यासही छान होतो. केलेला अभ्यास लक्षात राहातो. पहाटे गोंगाट, कलकलाट नसल्याने चित्त एकाग्र होते. पुरेशी झोप झाल्याने शरीर व मन दोन्हीही प्रफुल्लित असतात. हवेत सुखद गारवा असतो. पक्ष्यांचा किलबिलाट असतो. पहाटेची भूपाळी, जात्यावरच्या ओव्या किंवा रेडिओवरची मधुर सनई मन प्रसन्न करते. शांततेत पाठांतर होते. मनन व चिंतन होते. पहाटे कामांची लगबग नसते, वाहनांची ये-जा नसते म्हणून मन स्थिर होण्यास वेळ लागत नाही. एकाग्र मनाने अभ्यास करता येतो.

प्रश्न २. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 9

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

(i) निरंजन दुपारी कोठे जेवायला जायचा?
उत्तरः
दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा.

(ii) निरंजन कोणाच्या घरी काम करायचा?
उत्तरः
निरंजन मावशीच्या घरी काम करायचा.

(iii) परीक्षा किती वाजता सुरू होणार होती?
उत्तरः
परीक्षा साडेदहा वाजता सुरू होणार होती.

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

(i) ………………………… परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. (काकांची, मावशीची, मामाची, आत्याची)
(ii) गुरुजींवर श्रद्धा ठेवायची आणि परीक्षेत ………………………… नंबर पटकवायचा. (दुसरा, पहिला, तीसरा, चौथा)
(iii) साडेदहाची परीक्षा. त्याआधी ………………………… जायचं होतं. (देशमुखांकडे, थोरातांकडे, भडसावळे गुरुजींकडे, मावशीकडे)
उत्तर:
(i) मावशीची
(ii) पहिला
(iii) देशमुखांकडे

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडा.
भडसावळे गुरुजींनी निरंजनला येथे वार लावून दिले.
(i) स्वत:च्या घरी
(ii) थोरामोठ्यांच्या घरी
(iii) मुख्याध्यापकांकडे
(iv) मावशीकडे
उत्तरः
(ii) थोरामोठ्यांच्या घरी

प्रश्न 2.
सकारण लिहा.

(i) निरंजन आज मनोमन खूश होता कारण …………………………
(ii) निरंजन वार लावून जेवायचा कारण …………………………
उत्तर:
(i) आधीचे पेपर्स चांगले गेले होते.
(ii) मावशीची परिस्थिती यथातथाच होती.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

प्रश्न 3.
‘गुरुजींवर’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:
निरंजन कोणावर श्रद्धा ठेवायचा?

प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.

(i) निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा.
(ii) गुरुजींचं वाक्य लक्षात ठेवून निरंजन खेळायला जायचा.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) चूक

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
गरीब विद्यार्थी मित्राला तुम्ही केलेली मदत स्पष्ट करा.
उत्तरः
अक्षय हा माझ्या बालपणापासूनचा मित्र. घरची परिस्थिती यथातथाच असून तो नेटाने शिकत आहे. दिवसभर स्वत: मोलमजूरी करून तो रात्रशाळेत शिकतो. माझी आई प्रत्येक सणवाराला त्याला जेवायला बोलावते. गोडधोड खाऊ घालते.

माझ्यासारखे त्याला कपडेही घेऊन देते. माझे वडील त्याची वर्षभराची फी भरतात. मी ही जमेल तेवढी त्याला अभ्यासात मदत करतो. त्याचे वडील वाहनचालक आहेत. माझे वडील त्यांनाच गाडी चालवण्यासाठी बोलावून पगार देतात.

प्रश्न ३. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 10

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) शेवटची गाडी केव्हां जाते?
उत्तरः
रात्री दोन वाजता शेवटची गाडी जाते.

(ii) निरंजनला कशाचा राग येई?
उत्तर:
लोकांच्या बेफिकीर प्रवृत्तीचा राग येई.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

(iii) निरंजनचे लक्ष कुठे गेले?
उत्तरः
डाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या मोठ्या भगदाडाकडे निरंजनचे लक्ष गेले.

(iv) निरंजनाच्या काय ध्यानी आले?
उत्तरः
कुणीतरी काँक्रिट फोडून रेल्वेचे रुळ वेडेवाकडे करून ठेवल्याचे निरंजनच्या ध्यानी आले.

प्रश्न 3.
उत्तरे लिहा.

(i) गावाबाहेर डोंगरपायथ्याशी
घर होते + निरंजनच्या मावशीचे

(ii) निरंजनला भयंकर
राग येई + लोकांच्या बेफिकीर प्रवृत्तीचा

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) आता ………………………… आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला. (मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे, हार्बर रेल्वे)
(ii) या ………………………… जाणं-येणं सोपं झालं होतं. (मार्गामुळं, रस्त्यामुळं, वाटेमुळं, पुलामुळं)
उत्तर:
(i) कोकण रेल्वे
(ii) पुलामुळं

प्रश्न 5.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

(i) रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते.
(ii) प्रवाशांनी भरलेली नऊ पन्नासची गाडी येईल
(iii) धाडधाड् आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल
(iv) निरंजनला आश्चर्य वाटलं.
उत्तर:
(i) धाधाड् आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल.
(ii) निरंजनला आश्चर्य वाटलं.
(iii) रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते.
(iv) प्रवाशांनी भरलेली नऊ पन्नासची गाडी येईल.

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
खालील घटनांचे परिणाम लिहा.

घटना – परिणाम
(i) आता नऊ पन्नासची गाडी येईल. – धाडधाड् आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल.
(ii) जर दगड बाजूला ठेवायचे विसरलात. – तर दुसरा ठेचकाळून  जीवाला मुकेल.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

प्रश्न 2.
सकारण लिहा –
पूर्वीसारखे या नदीच्या पाण्यात उतरून चालत चालत नदी पार करावी लागत नाही कारण –
उत्तरः
आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला.

प्रश्न 3.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
निरंजनला लोकांच्याया बेफिकीर प्रवृत्तीचा. …………………………
(i) भयंकर संताप येई.
(ii) भयंकर राग येई.
(iii) भयंकर चिड येई.
(iv) भयंकर आपुलकी वाटे.
उत्तर:
निरंजनला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर राग येई.

प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 11

प्रश्न 5.
चूक की बरोबर ते लिहा.
(i) रात्री पाच वाजता शेवटची गाडी जाते.
(ii) कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर

कृती ३ : स्वमत

तुमच्या खबरदारीने भावी धोका टळला असा प्रसंग तुमच्या शब्दात मांडा.
उत्तरः
आम्ही सर्व मुले मे महिन्याच्या सुट्टीत हिमाचलप्रदेशाच्या डोंगरात गिर्यारोहणासाठी गेलो होतो. नदीवरचा पूल ओलांडायचा होता. २५ जणांचा चमू घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर होती. निसर्ग सौंदर्य न्याहाळत सर्वजण पुलावरून जात असताना माझे लक्ष पुलाच्या पुढच्या टोकाकडे गेले. दोरखंडांनी बांधलेल्या पुलाचे एक दोरखंडी टोक तुटून गेले होते. प्रसंगावधान राखून मी सर्व मुलांना मागे जाण्याचे आदेश दिले. दुसऱ्या बाजूने उतरून गावकऱ्यांना सूचित केले. पूल ताबडतोब वापरण्यासाठी बंद करण्यात आला व मोठी मनुष्यहानी टळली.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

प्रश्न ४. खालील उताऱ्याच्या आधारे पुढील सूचनेनुसार कृती करा:
कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 12
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 24

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) निरंजनने धावतच कोणाला गाठले?
उत्तर:
निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं.

(ii) निरंजनने स्टेशनमास्तरांना काय सांगितले?
उत्तर:
निरंजनने स्टेशनमास्तरांना पुलावरच्या खराब झालेल्या रूळांबद्दल सांगितले.

(iii) निरंजनने कोणती आर्जवं केली?
उत्तर:
निरंजनने आर्जवं केली की, निदान जागा पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका.

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) ………………………… इथून खूप दूर होतं. (गाव, स्टेशन, शहर, वाडी)
(ii) ………………………… किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. (पाच-सहा, दोन-तीन, तीन-चार, सहा-सात)
उत्तर:
(i) स्टेशन
(ii) तीन-चार.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

(४) कोष्टक पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 14

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
खालील घटनांचे परिणाम लिहा.
घटना – परिणाम
परीक्षा बुडाली की – नापास

प्रश्न 2.
घटनाक्रम लिहा.

(i) निरंजनने नेमकी जागा दाखवली.
(ii) निरंजनने स्टेशनच्या दिशेने धाव घेतली.
(iii) स्टेशनमास्तरांनी गाडी थांबवण्याचा आदेश दिला.
(iv) निरंजन एकदम सावध झाला.
उत्तर:
(i) निरंजन एकदम सावध झाला.
(ii) निरंजनने स्टेशनच्या दिशेने धाव घेतली.
(iii) निरंजनने नेमकी जागा दाखवली.
(iv) स्टेशनमास्तरांनी गाडी थांबवण्याचा आदेश दिला.

प्रश्न 3.
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

(i) निरंजनने क्षणभर विचार केला आणि
(अ) स्टेशनच्या दिशेने धाव घेतली.
(ब) घटनास्थळी पोहचला.
(क) गाववाल्यांना बोलवायला गेला.
(ड) शाळेत निघून गेला.
उत्तर:
निरंजनने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली.

(ii) ………………………… लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले.
(अ) जिल्हाधिकाऱ्याने
(ब) पोलीसांनी
(क) शिक्षकांनी
(ड) स्टेशनमास्तरांनी
उत्तर:
स्टेशनमास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

प्रश्न 4.
चूक की बरोबर ते लिहा.
(i) निरंजन स्टेशनात शिरला तेव्हा नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती.
(ii) निरंजनचे रेल्वेने फिरायचे स्वप्न पूर्ण होणार होते.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) चूक

प्रश्न 5.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 15

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
‘भावनेपेक्षा कृती श्रेष्ठ’ या विचारांवर स्वमत प्रकट करा.
उत्तरः
आपल्याला मनात काय वाटते यापेक्षा जे वाटते ते विधायक काम प्रत्यक्ष केले पाहिजे. गरिबांना मदत करावीशी वाटते. अंधांना सहारा दयावासा वाटतो; ही भावना जपणे ठिक आहे पण प्रत्यक्ष कृती करणे त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आईला, आजीला, कामात मदत करणे, आजोबांची पिशवी उचलणे, बागकाम करून झाडांना पाणी घालणे इ. कितीतरी लहानमोठी कामे करण्यासारखी असतात, ती केली की मनाला समाधान मिळते म्हणून नुसतीच भावना मनात बाळगून अर्थ नाही तर कृती करणे महत्वाचे आहे. भावनेपेक्षा कृती केव्हाही श्रेष्ठच!

प्रश्न ५. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतीबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 16

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
(i) अपघाताची पहिली खबर देणारा – निरंजन
(ii) निरंजनचा फोटो काढणारे – वार्ताहर

प्रश्न 3.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
(i) निरंजनने धावत पुढे जाऊन कोणाचे पाय धरले?
उत्तर:
निरंजनने धावत पुढे जाऊन भडसावळे गुरुजींचे पाय धरले.

(ii) निरंजनला सरकारी वसतिगृहात प्रवेश क्यायचं असे कोणी ठरवलं?
उत्तर:
निरंजनला सरकारी वसतिगृहात प्रवेश दयायचं असे जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) निरंजनचा ………………………… पेपर चुकला होता. (भूगोलाचा, गणिताचा, नागरिकशास्त्राचा, मराठीचा)
(ii) हे बघ, शाळेचे सगळे ………………………… आलेत. (शिक्षक, विदयार्थी, अधिकारी, कर्मचारी)
उत्तर:
(i) नागरिकशास्त्राचा
(ii) अधिकारी

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 17

प्रश्न 2.
कोण कोणास म्हणाले.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 18

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक

प्रश्न 3.
सकारण लिहा.

(i) निरंजनचे कौतुक झाले कारण –
उत्तर:
रेल्वेचा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला होता.

प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.

(i) निरंजनला वया पुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार नव्हती.
(ii) गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं, तेव्हां साऱ्यांचेच डोळे पाणावले.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर

स्वाध्याय कृती

निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारी वाक्ये शोधा.

(i) ‘निरंजनच खरा नागरिक’ हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
निरंजन कष्टाळू व प्रामाणिक मुलगा होता. घरची, गोठ्यातली कामे करून अभ्यासातही हुशार होता. नागरिकशास्त्राच्या पेपरच्या दिवशी सकाळपासून अभ्यास करून तो वाराने जेवायला म्हणून देशमुखांकडे जात होता; पण पुलावर त्याने अघटितच पाहिले. कुणीतरी पुलाचे काँक्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवले होते. घातपात करण्याचा कट त्याच्या लक्षात आला. तो सावध झाला. गाडी येण्यापूर्वीच त्याने स्टेशनाकडे धाव घेतली. प्रसंग व धोका समजावून सांगितला. पंचनामा करण्यासाठी अधिकारी हजर झाले. संभाव्य धोका निरंजनामुळे टळला. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून गुण मिळवणे एवढेच मर्यादित ध्येय न ठेवता स्वार्थ बाजूस सारून त्याने सर्वांचा जीव वाचविला. खऱ्या नागरिकाचे कर्तव्य त्याने निभावले होते.

खरा नागरिक Summary in Marathi

खरा नागरिक पाठपरिचय

‘खरा नागरिक’ हा पाठ लेखक ‘सुहास बारटक्के’ यांनी लिहिला आहे. या पाठात शालेय विषय केवळ अभ्यासायचे नसून आचरणात आणायचे असतात, हे ‘निरंजन’ या व्यक्तिरेखेतून स्पष्ट केले आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 15 खरा नागरिक 25

खरा नागरिक Summary in English

“Khara Nagrik’ is written by Suhas Bartakke. He has beautifully expressed how school subjects are not simply to be studied, but are also meant for their application to daily activities. He spreads this message through a character named Niranjan.

खरा नागरिक शब्दार्थ

  • सल्ला – उपदेश – (advice)
  • चटकन – लगेच – (quickly)
  • आल्हाददायक – सुखावह, सुखद – (pleasant)
  • रीत – पद्धत – (trick)
  • मोलाचे – उपयुक्त – (valuable)
  • अपार – खूप – (a lot)
  • श्रद्धा – विश्वास – (belief)
  • लाडका – आवडता – (favourite)
  • शेण – गाईचा मल – (cow dung)
  • गोठा – गुरे बांधण्याची जागा – (cow shed)
  • यथातथा – बेताचा – (below average)
  • प्रगती – सुधारणा – (progress)
  • उजळणी – मनन, चिंतन – (revision)
  • बेफिकीर – निष्काळजी – (carelessness)
  • जाणीवपूर्वक – मुद्दाम – (deliberately)
  • प्रवृत्ती – मानसिकता – (attitude)
  • दिमाख – ऐट – (pomp)
  • बोगदा – डोंगराच्या पोटातून आरपार केलेला मार्ग – (a tunnel)
  • भगदाड – जमिनीत, भिंतीत – (a large पडलेला खड्डा : uneven hole)
  • क्षणभर – थोड्या वेळासाठी – (for a moment)
  • घातपात – अपघात – (casualty)
  • कट – कारस्थान – (plan)
  • उपद्व्याप – कारभार – (fright work)
  • किंकाळ्या – कर्कश आवाज – (cheerfulness)
  • अपुरे – अपूर्ण – (incomplete)
  • स्फोट – ब्लास्ट – (blast)
  • आर्जव – विनंती – (request)
  • तथ्य – अर्थ – (reason)
  • नेमकी – योग्य – (appropriate)
  • दीर्घकाळ – खूपवेळा – (a long time)
  • पंचनामा – शहानिशा – (scrutiny)
  • गांभीर्य – महत्त्व – (seriousness)
  • चाणाक्ष – धूर्त, बुद्धिमान – (adroit)
  • कौतुक – वाहवा, प्रशंसा – (appreciation)
  • निराश – उदास – (disappointed)
  • सवलती – सोयी – (facilities)
  • रद्द – बाद – (to cancel)
  • वार्ताहर – बातमीदार – (reporter)
  • स्तुती – प्रशंसा – (appreciation)
  • भीषण – भयंकर – (fierce, dire)
  • जिल्हाधिकारी – (District Collector)
  • खास बाब – विशिष्ट गोष्ट – (special case)
  • वसतिगृह – छात्रालय – (hostel)

खरा नागरिक वाक्प्रचार

  • मोलाचा वाटणे – महत्वाचा वाटणे, उपयुक्त वाटणे
  • वार लावून जेवणे – अगोदर ठरवल्याप्रमाणे दररोज एकेकाच्या घरी जेवायला जाणे.
  • जीवाला मुकणे – मृत्यू पावणे
  • हुरळून जाणे – आनंदी होणे
  • कानठळ्या बसणे – अती मोठ्या आवाजाचा त्रास होणे
  • कानात घूमणे – वारंवार तेच ऐकू येणे
  • ताब्यात देणे – हवाली करणे, सोपविणे
  • हृदयाशी धरणे – प्रेमाने जवळ घेणे
  • डोळे पाणावणे – आनंदाश्रू येणे
  • यथातथा असणे – बेताचा असणे
  • तथ्य वाटणे – अर्थ असणे
  • मनोमन खूश होणे – मनात आनंद वाटणे

SSC Marathi Textbook Class 10 Solutions भाग-४

Don Divas Class 10 Marathi Chapter 5 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 5 दोन दिवस Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 5 दोन दिवस Question Answer Maharashtra Board

Std 10 Marathi Chapter 5 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 5 दोन दिवस Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
(अ) ‘रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत’ या आशयाची कवितेतील ओळ शोधा.
उत्तर:
‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली’.

(आ) कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा.
उत्तर:
‘दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो’

प्रश्न 2.
एका शब्दांत उत्तर लिहा.
(अ) कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट – [             ]
(आ) कवीचा जवळचा मित्र – [             ]
उत्तर:
(अ) हात
(आ) अश्रु

प्रश्न 3.
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
(अ) माना उंचावलेले हात ……………………….
(आ) कलम केलेले हात ……………………….
(इ) दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात ……………………….
उत्तर:
(i) माना उंचावलेले हात – आशावादाने उभारलेले हात.
(i) कलम केलेले हात – निराशेने खाली झुकलेले हात.
(iii) दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात – हतबल झालेले हात.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 5 दोन दिवस

प्रश्न 4.
काव्यसौंदर्य.

(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’
उत्तरः
नारायण सुर्वे यांच्या ‘दोन दिवस’ या कवितेच्या वरील दोन ओळीतून आपल्या जीवनाचा आलेख अगदी साध्या सोप्या भाषेत मांडला आहे. जीवन जगण्याच्या संघर्षात अडकलेल्या प्रत्येक साधारण माणसाच्या मनोव्यवस्थेचे प्रतिनिधीत्व ते आपल्या कवितेतून करतात.

रोज तेच दु:ख, रोज नवी समस्या, रोजची तीच निराशा, रोजचा तोच संघर्ष पण जीवन जगण्याचा कविचा आशावाद प्रचंड आहे. दोन चांगल्या दिवसाची ते वाट पाहतात. आयुष्याचे दिवस किती शिल्लक राहिलेत याचा हिशोब करतात.

(आ) ‘दु:ख पेलावे आणि पुन्हा जगावे’, या वाक्यामागील तुम्हांला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
कवी नारायण सुर्वे यांच्या जीवनसंघर्षाचे वर्णन दोन दिवस या कवितेतून केले आहे. कवी म्हणतो की जीवनातल्या दुःखाला न घाबरता न डगमगता सामोरे जावे. कारण दुःख माणसाला खूप काही शिकवून जाते. दु:खावर मात करत असतांना आपल्यातल्या अनेक क्षमतांची अनुभुती येऊन परिस्थितीवर मात करणे, समायोजन करणे, नवीन पर्याय शोधणे या अनेक बाबीतून दु:ख पेलण्याची ताकद माणसात निर्माण होते. म्हणून कवी म्हणतो. जीवनातल्या दुःखाने निराश, हताश न होता सामर्थ्याने विपरित परिस्थितीला सामोरे जावे आणि जीवनात पुन्हा ताकदीने उभे रहावे. हेच जिवनचे खरे सत्य आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 5 दोन दिवस

(इ) कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.
उत्तरः
‘दोन दिवस’ या नारायण सुर्वे यांच्या कवितेवरून विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कष्टकऱ्यांचे जीवनचित्र समोर उभे राहते. अनेक ठिकाणी, अनेक प्रकारचे कष्ट आणि अत्यंत श्रमाचे काम करणारे कष्टकरी आपण पाहतो. ऊन, वारा, पाऊस अशा सगळ्या गोष्टी अंगावर झेलून ते सदैव श्रम करत असतात, जीवनासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या नसतात. जीवनाची हमी नसते. अत्यंत कमी वेतनावर ते प्रचंड मेहनतीचे काम करत असतात. त्यांना जीवन जगणे खूप कठीण जाते. रोज काम मिळण्याची शाश्वती नसते. अशाप्रकारे आपल्या देशात कष्टकऱ्यांचे जीवन अत्यंत कठीण आहे.

(ई) ‘कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तरः
माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख या दोन गोष्टी सदैव असतात. कधी सुखाचे दिवस असतात, तर कधी दुःखाचे, असे असले तरी कोणताही काळ हा कायम राहत नाही. दुःखातून माणूस अनेक गोष्टी शिकतो व उदयाच्या चांगल्या दिवसाची अपेक्षा करत जगत राहतो. माणसाने कवी सारखं आशावादी राहिलं पाहिजे. दुःखातही सुख येईल अशी आशा बाळगली पाहिजे, म्हणजे जगणं सोपं होतं.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 5 दोन दिवस Additional Important Questions and Answers

प्रश्न १. पुढील पक्ष्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 5 दोन दिवस 1

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 5 दोन दिवस

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
(i) भाकरीचा चंद्र शोधण्यात बरबाद झालेली – कवीची जिंदगी
(ii) कवीचे सर्वस्व – कवीचे हात
(iii) कवीच्या मदतीसाठी धावून आलेला मित्र – अश्रु
(iv) झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे शेकले – कवीचे आयुष्य

प्रश्न 3.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
(i) कवीने याचा विचार हरघडी केला……
(अ) भाकरीचा
(आ) दुःखाचा
(इ) जीवनाचा
(ई) दुनियेचा
उत्तर:
दुनियेचा

कृती २: आकलन कृती

प्रश्न 1.
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(i) साहाय्यास धावून येणारे कवीचे मित्र कोण?
उत्तर :
साहाय्यास धावून येणारे कवीचे मित्र म्हणजे कवीचे अश्रू होय.

(i) कवीने चंद्राला कोणाची उपमा दिली आहे?
उत्तर :
कवीने चंद्राला ‘भाकरीची’ उपमा दिली आहे.

प्रश्न 2.
योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट – ‘ब’ गट
(i) कवी मोजत असलेले – (अ) पोलाद
(ii) कवीची शाळा – (ब) जीवनाचे दिवस
(iii) कवीचे सर्वस्व – (क) संपूर्ण जग
(iv) झोतभट्टी – (ड) कवीचे हात
उत्तर:
(i – ब),
(ii – क),
(iii – ड),
(iv – अ)

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 5 दोन दिवस

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा,
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 5 दोन दिवस 2

प्रश्न 4.
‘दुनियेचा’ असे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:
कवीने हरघडी कोणाचा विचार केला?

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) ………………… करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. (हिशोब, गणित, मोजत, जमा)
(ii) झोतभट्टीत शेकावे ………………… तसे आयुष्य छान शेकले. (सोने, चांदी, पोलाद, लोखंड)
उत्तर:
(i) हिशोब
(ii) पोलाद

कृती ३: कवितेतील शब्दांचा अर्थ

प्रश्न 1.
खालील कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा.
(i) दिवस
(ii) हिशोब
(iii) डोईवर
(iv) चंद्र
उत्तर:
(i) दिन
(ii) गणना
(iii) डोक्यावर
(iv) शशी, सुधाकर

कृती ४ : काव्यसौंदर्य

प्रश्न 1.
‘झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले’ वरील ओळीतून कवी नारायण सुर्वे यांना काय सांगायचे आहे ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
गरिबीत जीवन जगत असलेले नारायण सुर्वे जगाच्या प्रचंड मोठ्या शाळेत शिकत होते. रोजचे नव-नवे दाहक अनुभव, अपमान, उपेक्षा, भूकेचा संघर्ष, कधी प्रेमाचा ओलावा तर कधी तिरस्काराचा फटकारा सहन करत होते. या रोजच्या अनुभवातून ते खूप काही शिकत होते. धडपडत होते, निराश होत होते, पण जगणं निरंतर सुरू होतं. त्यांच्या भोवतीच जग म्हणजे त्यांच्यासाठी एखादया मोठ्या प्रचंड तप्त भट्टीसारखं होतं. जसं भट्टीत पोलाद तप्त होत आणि मजबूत होऊन बाहेर पडतं. अगदी त्याचप्रमाणे कवी नारायण सुर्वे दुःख, दारिद्र्याशी सामना करत जीवन जगण्यासाठी नव्या उमेदीने तयार होत.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 5 दोन दिवस

प्रश्न २. दिलेल्या मुद्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवाः

(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री:
नारायण सुर्वे

(२) प्रस्तुत कवितेचा विषयः
कष्टकरी, गरीब जनतेचा जगण्यासाठीचा संघर्ष दाखवून दिला आहे.

(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश:
माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख सतत येत असतात. कधी सुखाचे दिवस असतात तर कधी दुःखाचे दिवस येतात. असे असले तरी कोणताही काळ हा कायम राहत नाही. दुःखातून माणूस अनेक गोष्टी शिकतो व उदयाच्या चांगल्या दिवसाची अपेक्षा करत जगत राहतो. माणसाने कवीसारखे आशावादी राहिले पाहिजे. दुःखातही सुख येईल अशी आशा बाळगली पाहिजे म्हणजे आपले जगणे सोपे होते, असाच संदेश या कवितेतून मिळतो…

(५) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारणः
कवी नारायण सुर्वे यांची ‘दोन दिवस’ ही कविता मला खूप आवडली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे भाकरीचा चंद्र शोधण्यात ज्यांची जिंदगी बरबाद होते त्या सगळ्या कष्टकरी, कामगार,श्रमिक, गरीब लोकांचा सोशिकपणा, त्यांचा संयम, त्यांचे दु:ख कवीने सहजपणे वाचकांसमोर मांडले आहे. कवीने वेदनेचा भाव कोणत्याही प्रकारची चीड, संताप किंवा आक्रस्ताळेपणाने न मांडता अत्यंत संयमी आणि सुयोग्य प्रतिकांचा वापर करून मांडले आहे. सर्वस्व असलेले हात, माना उंचावलेले हात, कलम झालेले हात यांसारखी प्रतिके मनाला अंतर्मुख करून जातात. त्यामुळेच ही कविता मनाला भिडते.

(६) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ:
(i) रात्र – रजनी, निशा
(ii) जिंदगी – आयुष्य, जीवन
(iii) बरबाद – नष्ट
(iv) हात – हस्त, कर

स्वाध्याय कृती

प्रश्न 1.
काव्यसौंदर्य

(i) दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे, या वाक्यातील तुम्हाला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
कवी नारायण सुर्वे यांच्या जीवनसंघर्षाचे वर्णन दोन दिवस या कवितेतून केले आहे. कवी म्हणतो की जीवनातल्या दुःखाला न घाबरता न डगमगता सामोरे जावे. कारण दुःख माणसाला खूप काही शिकवून जाते. दु:खावर मात करत असतांना आपल्यातल्या अनेक क्षमतांची अनुभुती येऊन परिस्थितीवर मात करणे, समायोजन करणे, नवीन पर्याय शोधणे या अनेक बाबीतून दु:ख पेलण्याची ताकद माणसात निर्माण होते. म्हणून कवी म्हणतो. जीवनातल्या दुःखाने निराश, हताश न होता सामर्थ्याने विपरित परिस्थितीला सामोरे जावे आणि जीवनात पुन्हा ताकदीने उभे रहावे. हेच जिवनचे खरे सत्य आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 5 दोन दिवस

(ii) कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.
उत्तरः
‘दोन दिवस’ या नारायण सुर्वे यांच्या कवितेवरून विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कष्टकऱ्यांचे जीवनचित्र समोर उभे राहते. अनेक ठिकाणी, अनेक प्रकारचे कष्ट आणि अत्यंत श्रमाचे काम करणारे कष्टकरी आपण पाहतो. ऊन, वारा, पाऊस अशा सगळ्या गोष्टी अंगावर झेलून ते सदैव श्रम करत असतात, जीवनासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या नसतात. जीवनाची हमी नसते. अत्यंत कमी वेतनावर ते प्रचंड मेहनतीचे काम करत असतात. त्यांना जीवन जगणे खूप कठीण जाते. रोज काम मिळण्याची शाश्वती नसते. अशाप्रकारे आपल्या देशात कष्टकऱ्यांचे जीवन अत्यंत कठीण आहे.

(iii) ‘कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तरः
माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख या दोन गोष्टी सदैव असतात. कधी सुखाचे दिवस असतात, तर कधी दुःखाचे, असे असले तरी कोणताही काळ हा कायम राहत नाही. दुःखातून माणूस अनेक गोष्टी शिकतो व उदयाच्या चांगल्या दिवसाची अपेक्षा करत जगत राहतो. माणसाने कवी सारखं आशावादी राहिलं पाहिजे. दुःखातही सुख येईल अशी आशा बाळगली पाहिजे, म्हणजे जगणं सोपं होतं.

दोन दिवस Summary in Marathi

दोन दिवस भावार्थ‌

दोन‌ ‌दिवस‌ ‌वाट‌ ‌पाहण्यात‌ ‌गेले;‌ ‌दोन‌ ‌दुःखात‌ ‌गेले.‌ ‌
हिशोब‌ ‌करतो‌ ‌आहे‌ ‌किती‌ ‌राहिलेत‌ ‌डोईवर‌ ‌उन्हाळे‌‌

कवी‌ ‌नारायण‌ ‌सुर्वे‌ ‌यांचा‌ ‌एकंदरीत‌ ‌जीवन‌ ‌प्रवासच‌ ‌अत्यंत‌ ‌संघर्षमय‌ ‌व‌ ‌खडतर‌ ‌होता.‌ ‌आलेला‌ ‌रोजचा‌ ‌दिवस‌ ‌ते‌ ‌उद्याच्या‌ ‌आशावादावर‌ ‌जगत,‌ ‌म्हणून‌ ‌कवी‌ ‌म्हणतात‌ ‌माझ्या‌ ‌जीवनाचे‌ ‌दोन‌ ‌दिवस‌ ‌उक्या‌ ‌येणाऱ्या‌ ‌चांगल्या‌ ‌दिवसाची‌ ‌वाट‌ ‌पाहण्यात‌ ‌गेले‌ ‌आणि‌ ‌दोन‌ ‌दिवस‌ ‌आहे‌ ‌त्या‌ ‌दुःखात‌ ‌व्यतीत‌ ‌झाले.‌ ‌माझ्या‌ ‌जीवनाचे‌ ‌किती‌ ‌दिवस‌ ‌अजून‌ ‌शिल्लक‌ ‌आहेत‌ ‌याचाच‌ ‌मी‌ ‌हिशोब‌ ‌करतो‌ ‌आहे.‌‌

शेकडो‌ ‌वेळा‌ ‌चंद्र‌ ‌आला;‌ ‌तारे‌ ‌फुलले,‌ ‌रात्र‌ ‌धुंद‌ ‌झाली;‌ ‌भाकरीचा‌ ‌चंद्र‌ ‌शोधण्यातच‌ ‌जिंदगी‌ ‌बरबाद‌ ‌झाली.‌‌

जीवन‌ ‌जगत‌ ‌असताना‌ ‌अवती-भोवती‌ ‌अशा‌ ‌अनेक‌ ‌गोष्टी‌ ‌होत्या‌ ‌की‌ ‌त्या‌ ‌हव्या‌ ‌हव्याशा‌ ‌वाटत‌ ‌होत्या,‌ ‌पण‌ ‌जीवनाचे‌ ‌वास्तव‌ ‌इतके‌ ‌दाहक‌ ‌होते‌ ‌की‌ ‌त्या‌ ‌कधीच‌ ‌मिळू‌ ‌शकत‌ ‌नव्हत्या.‌ ‌त्यांच्या‌ ‌भुकेच्या‌ ‌तीव्र‌ ‌भावनेत‌ ‌आकाशाचा‌ ‌सुंदर‌ ‌चंद्र‌ ‌देखील‌ ‌त्यांना‌ ‌भाकरीसारखा‌ ‌दिसत‌ ‌होता.‌ ‌म्हणूनच‌ ‌कवी‌ ‌म्हणतो‌ ‌की,‌ ‌मी‌ ‌चंद्राच्या‌ ‌सौंदर्याचा‌ ‌आस्वाद‌ ‌तर‌ ‌कधी‌ ‌घेऊ‌ ‌शकलो‌ ‌नाही;‌ ‌पण‌ ‌माझ्या‌ ‌पोटासाठी‌ ‌भाकरीचा‌ ‌चंद्र‌ ‌मिळवण्यातच‌ ‌माझे‌ ‌सगळे‌ ‌आयुष्य‌ ‌बरबाद‌ ‌(नष्ट)‌ ‌झाले.‌‌

हे‌ ‌हात‌ ‌माझे‌ ‌सर्वस्व;‌ ‌दारिद्र्याकडे‌ ‌गहाणच‌ ‌राहिले‌ ‌
कधी‌ ‌माना‌ ‌उंचावलेले,‌ ‌कधी‌ ‌कलम‌ ‌झालेले‌ ‌पाहिले‌‌

कवी‌ ‌म्हणतात,‌ ‌माझे‌ ‌हात‌ ‌माझे‌ ‌सर्वस्व‌ ‌आहेत.‌ ‌या‌ ‌हातांच्या‌ ‌साहाय्याने‌ ‌मी‌ ‌अनेक‌ ‌नवीन‌ ‌चांगल्या‌ ‌गोष्टी‌ ‌करू‌ ‌शकलो‌ ‌असतो;‌ ‌पण‌ ‌मी‌ ‌नेहमी‌ ‌या‌ ‌गरिबीतच‌ ‌अडकून‌ ‌राहिलो.‌ ‌रोजचे‌ ‌जीवन‌ ‌जगण्यासाठीच‌ ‌मी‌ ‌माझ्या‌ ‌हाताचा‌ ‌उपयोग‌ ‌केला.‌ ‌फक्त‌ ‌कष्टच‌ ‌करत‌ ‌राहिले.‌ ‌पण‌ ‌कधी-कधी‌ ‌दारिद्र्यात‌ ‌गुंतलेले‌ ‌हात‌ ‌मी‌ ‌मनात‌ ‌उंचावलेले‌ ‌पाहिले.‌ ‌म्हणजे‌ ‌नवीन‌ ‌काहीतरी‌ ‌करण्याची‌ ‌इच्छा‌ ‌माझ्या‌ ‌मनात‌ ‌निर्माण‌ ‌झाली;‌ ‌पण‌ ‌जसे‌ ‌सभोवतालची‌ ‌परिस्थिती‌ ‌किंवा‌ ‌वास्तवाची‌ ‌जाणीव‌ ‌झाली‌‌ की,‌ ‌असे‌ ‌वाटायचे‌ ‌की‌ ‌माझे‌ ‌हात‌ ‌जणू‌ ‌कोणीतरी‌ ‌छाटून‌ ‌टाकले‌ ‌आहेत.‌ ‌माझ्या‌ ‌सगळ्या‌ ‌आशा,‌ ‌उमेदी‌ ‌संपून‌ ‌जातात.‌‌

हरघडी‌ ‌अश्रू‌ ‌वाळविले‌ ‌नाहीत;‌ ‌पण‌ ‌असेही‌ ‌क्षण‌ ‌आले‌
‌तेव्हा‌ ‌अश्रूच‌ ‌मित्र‌ ‌होऊन‌ ‌साहाय्यास‌ ‌धावून‌ ‌आले.‌‌

कवी‌ ‌नारायण‌ ‌सुर्वे‌ ‌यांना‌ ‌आपल्या‌ ‌जीवनात‌ ‌सतत‌ ‌हालअपेष्टा,‌ ‌अपमान,‌ ‌उपेक्षा‌ ‌यांचा‌ ‌सामना‌ ‌करावा‌ ‌लागला.‌ ‌परिस्थितीशी‌ ‌सतत‌ ‌संघर्ष‌ ‌करावा‌ ‌लागला.‌ ‌अशा‌ ‌या‌ ‌जीवनसंघर्षातून‌ ‌जात‌ ‌असताना‌ ‌कधी‌ ‌कधी‌ ‌त्यांना‌ ‌खूप‌ ‌रडावेसे‌ ‌वाटले‌ ‌पण‌ ‌त्यांनी‌ ‌आपले‌ ‌मन‌ ‌घट्ट‌ ‌केले.‌ ‌डोळयांतून‌ ‌अश्रू‌ ‌वाहू‌ ‌दिले‌ ‌नाही;‌ ‌पण‌ ‌कधी‌ ‌कधी‌ ‌असेही‌ ‌प्रसंग‌ ‌आले‌ ‌की,‌ ‌मनात‌ ‌दडवलेले‌ ‌दुःख,‌ ‌वेदना‌ ‌यांना‌ ‌मोकळी‌ ‌वाट‌ ‌करून‌ ‌देण्यासाठी‌ ‌अश्रूच‌ ‌मित्रासारखे‌ ‌मदतीला‌ ‌धावून‌ ‌आले.‌ ‌म्हणजेच‌ ‌काही‌ ‌प्रसंगी‌ ‌आपल्या‌ ‌मनातले‌ ‌दुःख‌ ‌इतरांजवळ‌ ‌व्यक्त‌ ‌न‌ ‌करता‌ ‌ते‌ ‌फक्त‌ ‌मनसोक्त‌ ‌रडले.‌ ‌रडल्यामुळे‌ ‌त्यांचे‌ ‌दु:ख‌ ‌हलके‌ ‌झाले.‌ ‌त्यांच्या‌ ‌दुःखात‌ ‌त्यांना‌ ‌त्यांच्याच‌ ‌अणूंनी‌ ‌एखाद्या‌ ‌मित्राप्रमाणे‌ ‌साथ‌ ‌दिली.‌‌

दुनियेचा‌ ‌विचार‌ ‌हरघडी‌ ‌केला,‌ ‌अगा‌ ‌जगमय‌ ‌झालो‌ ‌
दुःख‌ ‌पेलावे‌ ‌कसे,‌ ‌पुन्हा‌ ‌जगावे‌ ‌कसे,‌ ‌याच‌ ‌शाळेत‌ ‌शिकलो‌‌

कवी‌ ‌नारायण‌ ‌सुर्वे‌ ‌जिथे‌ ‌राहत‌ ‌होते‌ ‌तिथे‌ ‌त्यांच्या‌ ‌आजुबाजूला‌ ‌सगळी‌ ‌गोरगरिबांचीच‌ ‌वस्ती‌ ‌होती.‌ ‌सगळ्यांचे‌ ‌जीवन‌ ‌हालअपेष्टांनी‌ ‌भरलेले‌ ‌होते.‌ ‌कवी‌ ‌नारायण‌ ‌सुर्वे‌ ‌यांना‌ ‌आजुबाजूच्या‌ ‌समाजबांधवांचे‌ ‌दुःख‌ ‌पाहवत‌ ‌नव्हते.‌ ‌स्वतः‌ ‌दुःखी-कष्टी‌ ‌असूनही‌ ‌त्यांनी‌ ‌नेहमी‌ ‌इतरांच्या‌ ‌दुःखाचा‌ ‌विचार‌ ‌केला.‌ ‌प्रत्येक‌ ‌क्षणी‌ ‌त्यांनी‌ ‌दुनियेचा‌ ‌विचार‌ ‌केला.‌ ‌मान-अपमान,‌ ‌बरे-वाईट,‌ ‌सुख-दुःख‌ ‌सगळं‌ ‌सगळं‌ ‌पचवून‌ ‌ते‌ ‌संपूर्ण‌ ‌जगाशी‌ ‌एकरूप‌ ‌झाले.‌ ‌जगातल्या‌ ‌अनेक‌ ‌बऱ्या-वाईट‌ ‌घटनांशी‌ ‌ते‌ ‌समरूप‌ ‌झाले.‌ ‌जगाच्या‌ ‌या‌ ‌शाळेत‌ ‌दु:ख‌ ‌कसे‌ ‌सहन‌ ‌करावे,‌ ‌दुःखावर‌ ‌मात‌ ‌करून‌ ‌पुन्हा‌ ‌नव्या‌ ‌उमेदीने‌ ‌जीवनाला‌ ‌कसे‌ ‌सामोरे‌ ‌जावे.‌ ‌हसत‌ ‌हसत‌ ‌कसे‌ ‌जगावे‌ ‌ते‌ ‌याच‌ ‌जगाच्या‌ ‌शाळेने‌ ‌त्यांना‌ ‌शिकवले.‌ ‌म्हणजेच‌ ‌या‌ ‌जगानेच‌ ‌त्यांना‌ ‌दु:खही‌ ‌दिले‌ ‌आणि‌ ‌या‌ ‌जगानेच‌ ‌दु:ख‌ ‌विसरून‌ ‌आनंदाने‌ ‌कसे‌ ‌जगावे‌ ‌हे‌ ‌देखील‌ ‌शिकवले.‌‌

झोतभट्टीत‌ ‌शेकावे‌ ‌पोलाद‌ ‌तसे‌ ‌आयुष्य‌ ‌छान‌ ‌शेकले‌
‌दोन‌ ‌दिवस‌ ‌वाट‌ ‌पाहण्यात‌ ‌गेले;‌ ‌दोन‌ ‌दुःखात‌ ‌गेले.‌‌

कवी‌ ‌परळच्या‌ ‌चाळीत‌ ‌वाढले.‌ ‌कमालीचे‌ ‌दारिद्र्य,‌ ‌अपरंपार‌ ‌काबाडकष्ट‌ ‌आणि‌ ‌जगण्यासाठी‌ ‌केलेला‌ ‌संघर्ष‌ ‌यातून‌ ‌त्यांचे‌ ‌आयुष्य‌ ‌चांगलेच‌ ‌शेकून‌ ‌निघाले.‌ ‌म्हणून,‌ ‌कवी‌ ‌म्हणतो‌ ‌एखादया‌ ‌भट्टीत‌ ‌पोलाद‌ ‌जसे‌ ‌तापून‌ ‌निघते‌ ‌त्या‌ ‌प्रमाणे‌ ‌दुनियेच्या‌ ‌दाहक‌ ‌अनुभवातून‌ ‌माझे‌ ‌आयुष्यदेखील‌ ‌दुःख‌ ‌झेलून‌ ‌जगण्यास‌ ‌सिद्ध‌ ‌व‌ ‌समर्थ‌ ‌झाले‌ ‌आहे.‌ ‌माझे‌ ‌दोन‌ ‌दिवस‌ ‌जगण्याच्या‌ ‌नव्या‌ ‌उमेदीची‌ ‌वाट‌ ‌पाहण्यात‌ ‌गेले‌ ‌आणि‌ ‌दोन‌ ‌दिवस‌ ‌आहे‌ ‌त्या‌ ‌दुःखात‌ ‌गेले,‌ ‌जणू‌ ‌दुःख‌ ‌दुःखात‌ ‌विरून‌ ‌गेले.‌‌

दोन दिवस शब्दार्थ‌ ‌

  • डोईवर‌ -‌ ‌डोक्यावर‌ ‌-‌ ‌(on‌ ‌the‌ ‌head)‌ ‌
  • जिंदगी‌ ‌-‌ ‌जीवन,‌ ‌आयुष्य‌ ‌-‌ ‌(life)‌ ‌
  • बरबाद‌ ‌-‌ ‌नष्ट‌‌ – (destroy)‌ ‌
  • हरघडी‌ ‌-‌ ‌प्रत्येक‌ ‌वेळी‌ ‌-‌ ‌(every‌ ‌time)‌ ‌
  • पेलावे‌ ‌-‌ ‌झेलावे,‌ ‌सहन‌ ‌करावे‌ ‌-‌ ‌(to‌ ‌bear)
  • आयुष्य‌ ‌-‌ ‌जीवन‌ ‌- (life)‌ ‌
  • साहाय्यास‌ ‌-‌ ‌मदतीस‌ ‌- (to‌ ‌help)‌ ‌
  • शेकडोवेळा-‌ ‌अनेक‌ ‌वेळा‌ ‌- (many‌ ‌times)‌ ‌
  • दारिद्र्य‌ ‌-‌ ‌गरिबी‌‌ – (poverty)

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions भाग-२

Aukshan Class 10 Marathi Chapter 9 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 9 औक्षण (कविता) Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 9 औक्षण (कविता) Question Answer Maharashtra Board

Std 10 Marathi Chapter 9 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 9 औक्षण Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तर: लिहा.
(अ) कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते?
उत्तरः
जेव्हा मुठीमध्ये द्रव्य नसते तसेच जेव्हा शिरेमध्ये रक्त नसते, तेव्हा कष्टाचे सामर्थ्य अपुरे वाटते.

(आ) सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते?
उत्तरः
धडाडत्या तोफांतून, धुरांच्या कल्लोळातून, घोंघावणाऱ्या बंबाऱ्याचा सामना करून सैनिक पुढे जातो म्हणून त्याचे पाऊल जिद्दीचे वाटते.

(इ) डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते?
उत्तरः
जवानाची विजयाची दौड हे डोळे भरून पहावे असे दृश्य आहे.

प्रश्न 2.
योग्य पर्याय निवडा.

(अ) सैनिकाचे औक्षण केले जाते ……………………………
(१) भरलेल्या डोळ्यांनी/भरलेल्या अंत:करणाने
(२) डोळ्यांतील आसवांच्या ज्योतींनी
(३) तबकातील निरांजनाने
(४) भाकरीच्या तुकड्याने
उत्तरः
सैनिकाचे औक्षण कसे केले जाते डोळ्यातील आसवांच्या ज्योतींनी.

(आ) कवितेतील ‘दीनदबळे’ म्हणजे ……………………………
(१) कष्टाचे, पैसे नसलेले.
(२) सैनिकाबरोबर लढणारे.
(३) शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले.
(४) सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय.
उत्तर:
कवितेतील ‘दीन दुबळे’ म्हणजे सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 औक्षण

प्रश्न 3.
काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा. ‘अशा असंख्य ज्योतींची तुझ्यामागून राखण; दीनदुबळ्यांचे असें तुला एकच औक्षण.’
उत्तरः
‘औक्षण’ या कवितेत दीनदुबळे याचा मार्मिक अर्थ कवयित्री इंदिरा संत यांनी सांगितला आहे. आम्हा भारतीयांचे आपल्या भारत देशावर अत्यंत प्रेम आहे. आमच्यापैकी काहीजण असेही आहेत की, ज्यांच्याकडे पैसा – अडका, संपत्ती कदाचित नसेलही, तसेच त्यांच्या शिरेमध्ये सळसळणारे रक्तही नसेल, पण तरीही सीमेवर लढाईसाठी जाणाऱ्या जवानांबद्दल त्यांच्या प्रत्येकाच्या मनात अभिमान आहे. लढाईसाठी जाणाऱ्या सैनिकांचे आपल्या डोळ्यांतील ज्योतींनी ते औक्षण करत आहेत. आम्ही सारे दीनदुबळे भारतीय लोक तुझे असे औक्षण करत आहोत. येथे दीनदुबळे म्हणजे कमजोर किंवा पैसे नसलेले गरीब असा अर्थ नसून ‘दीनदुबळे’ म्हणजे ज्यांच्यामध्ये सैनिकांसारखे सामर्थ्य नाही. रक्तामध्ये उमेद नाही पण ‘सैनिकांच्या कार्याचा अभिमान आहे, अशी जनता’ असा अर्थ कवयित्रीला अभिप्रेत आहे.

(आ) ‘सैनिक सीमेवर तैनात असतो, म्हणून आपण सुरक्षित राहतो’, या विधानातील भाव स्पष्ट करा.
उत्तरः
देशाच्या सीमेचे रक्षण करणारा सैनिक नेहमीच देशासाठी भूषणास्पद असतो. त्याच्या देशरक्षणाच्या कर्तव्यामुळे देशातील नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. अन्यथा परकीय आक्रमण, लढाई या संकटांमुळे आपली सुरक्षितता धोक्यात आली असती. ऊन, पाऊस, थंडी याला सामोरे जाऊन ‘देशरक्षण’ हेच त्यांचे ध्येय असते. जीवावर उदार होऊन ते सीमेवर न डगमगता उभे असतात. त्यांचे कुटुंब, मुले-बाळे यांना ते महिनोंमहिने भेटत नाहीत. देशरक्षणाच्या कर्तव्यासाठी आप्त स्वकीयांनाही त्यांना भेटता येत नाही. खाजगी आयुष्याचा, सुखांचा संपूर्ण त्याग करुन केवळ सीमेवर हे जवान देशरक्षणासाठी सज्ज असतात.

(इ) कवितेच्या संदर्भात ‘दीनदुबळे’ याचा कवयित्रीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तरः
‘औक्षण’ या कवितेत दीनदुबळे याचा मार्मिक अर्थ कवयित्री इंदिरा संत यांनी सांगितला आहे. आम्हा भारतीयांचे आपल्या भारत देशावर अत्यंत प्रेम आहे. आमच्यापैकी काहीजण असेही आहेत की, ज्यांच्याकडे पैसा – अडका, संपत्ती कदाचित नसेलही, तसेच त्यांच्या शिरेमध्ये सळसळणारे रक्तही नसेल, पण तरीही सीमेवर लढाईसाठी जाणाऱ्या जवानांबद्दल त्यांच्या प्रत्येकाच्या मनात अभिमान आहे. लढाईसाठी जाणाऱ्या सैनिकांचे आपल्या डोळ्यांतील ज्योतींनी ते औक्षण करत आहेत. आम्ही सारे दीनदुबळे भारतीय लोक तुझे असे औक्षण करत आहोत. येथे दीनदुबळे म्हणजे कमजोर किंवा पैसे नसलेले गरीब असा अर्थ नसून ‘दीनदुबळे’ म्हणजे ज्यांच्यामध्ये सैनिकांसारखे सामर्थ्य नाही. रक्तामध्ये उमेद नाही पण ‘सैनिकांच्या कार्याचा अभिमान आहे, अशी जनता’ असा अर्थ कवयित्रीला अभिप्रेत आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 औक्षण

(ई) ‘देशसेवा हीच ईश्वरसेवा’ असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकांसाठी तुम्हाला काय करावेसे वाटते ते लिहा.
उत्तरः
देश हाच देव समजून सैनिक देशाची सेवा करीत असतात. त्यांचे हे काम अतुलनीय आहे. अनेक महिने ते आपले घरदार, कुटुंब सोडून सीमेवर लढत असतात. ऊन, थंडी, पावसाची तमा न बाळगता देशासाठी प्राण अर्पण करायला तयार होतात. अशा वेळेस आम्ही त्यांच्या या गुणांचे कौतुक भेटकार्ड देऊन करु शकतो. १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी त्यांना शुभेच्छा कार्ड पाठवू शकतो. रक्षाबंधनच्या दिवशी त्यांना राखी पाठवू शकतो. मकर संक्रांतीला सीमेवरच्या जवानांसाठी तीळगुळ पाठवून स्नेह प्रदर्शित करू शकतो. त्यांच्या शहरातील वा गावातील कुटुंबाकडे स्थळभेट देऊन त्यांच्या कुटुंबाची ख्याली खुशाली विचारु शकतो, त्यांच्याशी प्रेमाचे अतुट नाते जोडू शकतो.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 9 औक्षण Additional Important Questions and Answers

प्रश्न १. खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 औक्षण 1

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तर एका वाक्यात लिहा.

(i) कवयित्रीकडे कोणते सामर्थ्य नाही?
उत्तर:
कवयित्रीकडे कष्टाचे सामर्थ्य नाही.

(ii) कशापुढे जीवही लहान आहे?
उत्तर:
जवानाच्या शौर्यगाथेपुढे जीवही लहान आहे.

(iii) पुढे कशाचे कल्लोळ आहेत?
उत्तरः
पुढे धुराचे कल्लोळ आहेत.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 औक्षण

(iv) धडाडत्या तोफांतून काय पुढे पडत आहे?
उत्तरः
धडाडत्या तोफांतून जिद्दीचे पाऊल पुढे पडत आहे.

(v) जवानांचे रक्षण कसे होणार आहे?
उत्तर:
जवानांचे रक्षण असंख्य ज्योतींनी होणार आहे.

प्रश्न 3.
‘दीनदुबळयांचे’ उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
जवानाला कोणाचे औक्षण’ आहे, असे कवयित्री सांगते?

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा.

(i) हातात द्रव्यसंपत्ती, रक्त वा बल नाही.
(ii) कष्टाचे सामर्थ्यही अंगी नाही, म्हणून काय करावे सुचत नाही.
उत्तर:
(i) नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त.
(ii) काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य.

प्रश्न 2.
कंसातील योग्य शब्द वापरुन रिकाम्या जागा भरा.
(i) नाही कष्टाचे ………………………. (मोल, सामर्थ्य, द्रव्य)
(ii) तुझ्या शौर्यगाथेपुढे, त्याची केवढीशी ………………………. (मान, किंमत, शान)
(iii) ………………………. किती हा लहान. (जीव, मुठ, शान)
(iv) नाही ………………………. द्रव्य. (हातात, मुठीमध्ये, पेटीत)
उत्तर:
(i) सामर्थ्य
(ii) शान
(iii) जीव
(iv) मुठीमध्ये

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 औक्षण

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 औक्षण 2
उत्तर:
(i – ड),
(ii – क),
(iii – अ),
(iv – ब)

प्रश्न 4.
सहसंबंध लिहा.
(6) घोंघावे : बंबारा : : धडाडत्या : ……………………….
(ii) मुठीमधे : द्रव्य : : शिरेमध्ये : ……………………….
(iii) ज्योत : आसवांची : : दौड : ……………………….
उत्तर:
(i) तोफा
(ii) रक्त
(iii) विजयाची

प्रश्न 5.
विशेषण विशेष्य जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 औक्षण 3
उत्तर:
(i- ब),
(ii – अ),
(iii – ड),
(iv – क)

कृती ३: कवितेतील शब्दांचा अर्थ

प्रश्न 1.
खालील कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा.
(i) द्रव्य
(ii) शिर
(iii) कष्ट
(iv) सामर्थ्य
उत्तर:
(i) पैसा, धन
(ii) नस
(iii) मेहनत
(iv) बळ, ताकद

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 औक्षण

कृती ४ : काव्यसौंदर्य

खालील काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.

प्रश्न 1.
जीव ओवाळावा तरी
जीव किती हा लहान;
तुझ्या शौर्यगाथेपुढे
त्याची केवढीशी शान;
उत्तरः
कवयित्रीला जवानाबद्दल नितांत आदर, प्रेम, जिव्हाळा आहे. त्याचे औक्षण करत असताना कवयित्री म्हणतात, या जवानांचे कार्य इतके मोठे आहे की, माझा जीव जरी ओवाळून टाकला तरी तो जवानांच्या शौर्यगाथेपुढे, त्यांच्या पराक्रमापुढे, त्यांच्या धैर्यापुढे, त्यांच्या कर्तव्यापुढे लहान आहे. तिचे आयुष्य त्याच्या शौर्यापुढे अगदी कवडीमोल (लहान) आहे. जवानाची शौर्यगाथा इतकी महान आहे की त्या शौर्यगाथेपुढे आपल्या सामान्य जीवाची काय शान असणार? असे कवयित्रीला वाटते.

प्रश्न 2.
वर घोंघावे बंबारा,
पुढे कल्लोळ धुराचे
धडाडत्या तोफांतून
तुझें पाऊल जिद्दीचे;
उत्तरः
सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला त्याच्या देशवासीयांकडून औक्षण केले जात आहे. याचे इंदिरा संत यांनी अत्यंत ह्रदयद्रावक वर्णन केले आहे.

युद्धभूमीत शस्त्रांचा, तोफांचा भडिमार आहे. अशा वेळेस जवानाच्या मागेपुढे,खाली-वर सर्वत्र बंदुकीच्या गोळ्या झाडल्या जात ओहत. तोफा डागल्या जात आहेत. त्याचे कर्कश आवाज आहेत. दारूगोळ्यांचा स्फोट व धुराचे कल्लोळ आकाशात दिसत आहेत. सर्वत्र भीतीचे, युद्धाचे, आक्रमकतेचे सावट आहे. डोक्यावर मृत्यूची तलवारच आहे. या परिस्थितीतही न डगमगता हा जवान धैर्याने पुढे जात आहे. देशासाठी लढण्याची त्याची जिद्द प्रशंसनीय आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 औक्षण

प्रश्न 3.
तुझी विजयाची दौड
डोळेभरून पहावी;
डोळ्यांतील आसवांची
ज्योत ज्योत पाजळावी.
उत्तरः
प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांनी ‘औक्षण’ या कवितेत सीमेवर लढण्यासाठी सज्ज झालेल्या जवानास ‘औक्षण’ करण्याची वेगळीच पद्धत सुचवली आहे.

युद्धभूमीतील बंदूकांना, तोफांना धैर्याने सामोरा जाणारा जवान पराक्रमी व जिद्दीचे पाऊल टाकणारा आहे. प्राणपणाने लढून तो विजयी होणार यात शंका नाही. ती विजयाची दौड कवयित्रीला आपल्या डोळ्यांनी पहायची आहे. डोळ्यातील आसवांनी अनेक ज्योती लावाव्या व त्याचे औक्षण करावे असे कवयित्रिला वाटते.

प्रश्न २. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृतीसोडवा.

(१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री:
इंदिरा संत

(२) प्रस्तुत कवितेचा विषयः
सीमेवर लढायला जाण्यासाठी सज्ज झालेल्या जवानाचे औक्षण करताना मनात येणाऱ्या भावनांचे वर्णन केले आहे.

(३) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ:
नाही मुठीमध्ये द्रव्य
नाही शिरेमध्ये रक्त,
काय करावे कळेना
नाही कष्टाचे सामर्थ्य

कवयित्रिला खंत आहे की तिच्याकडे धनदौलत नाही. देशाला समर्पित करण्याचे बळ नाही. अंगात, शिरेत रक्त नाही. शारीरिक, आर्थिक सामर्थ्य नाही, पण हा जवान शारीरिक आणि मानसिक सामर्थ्यासह देशाच्या सेवेस जात आहे, याचा तिला सार्थ अभिमान आहे.

(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेशः
देशाच्या सीमेचे रक्षण करणारे सैनिक नेहमीच देशासाठी भूषण असतात. जीवावर उदार होऊन ते सीमेवर न डगमगता उभे असतात. त्यांचे कुटुंब, मुले-बाळे यांना ते महिनोंमहिने भेटतही नाहीत. त्यांच्या देशरक्षणाच्या कर्तव्यामुळे देशातील नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. सण, उत्सव साजरे करू शकतात. अशा या सैनिकांच्या पाठिशी आपण भक्कपणे उभे राहिले पाहिजे. तसेच त्यांचा आदर, कौतुक करून त्यांच्या कार्याचा आपण नेहमीच अभिमान बाळगला पाहिजे, असा संदेश आपल्याला मिळतो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 औक्षण

(५) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणः
‘औक्षण’ ही ‘इंदिरा संत’ यांची कविता मला खूप आवडली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कवयित्रीचे चित्रदर्शी वर्णन. त्यांच्या शब्दांमधून युद्धभूमीवरचे चित्र हुबेहूब डोळ्यांसमोर उभे राहते. युद्धभूमीवर शत्रूशी लढायला जाण्यासाठी सज्ज झालेल्या आपल्या जवानाचे औक्षण करताना कवयित्रीच्या मनात आलेल्या भावना या केवळ तिच्या भावना नाहीत तर त्या प्रत्येक भारतीयाच्या भावना आहेत. ‘डोळ्यातील आसवे’, ‘असंख्य ज्योती’ अशा प्रतिमा वापरून अपेक्षीत परिणाम त्यांनी साधला आहे.

(६) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ:
(i) जीव – प्राण
(ii) विजय – जीत, यश
(iii) दौड – धाव
(iv) डोळे – नयन

स्वाध्याय कृती

काव्यसौंदर्य

(i) सैनिक सीमेवर तैनात असतो, म्हणून आपण सुरक्षित राहतो, या विधानातील भाव स्पष्ट करा.
उत्तरः
देशाच्या सीमेचे रक्षण करणारा सैनिक नेहमीच देशासाठी भूषणास्पद असतो. त्याच्या देशरक्षणाच्या कर्तव्यामुळे देशातील नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. अन्यथा परकीय आक्रमण, लढाई या संकटांमुळे आपली सुरक्षितता धोक्यात आली असती. ऊन, पाऊस, थंडी याला सामोरे जाऊन ‘देशरक्षण’ हेच त्यांचे ध्येय असते. जीवावर उदार होऊन ते सीमेवर न डगमगता उभे असतात. त्यांचे कुटुंब, मुले-बाळे यांना ते महिनोंमहिने भेटत नाहीत. देशरक्षणाच्या कर्तव्यासाठी आप्त स्वकीयांनाही त्यांना भेटता येत नाही. खाजगी आयुष्याचा, सुखांचा संपूर्ण त्याग करुन केवळ सीमेवर हे जवान देशरक्षणासाठी सज्ज असतात.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 औक्षण

(ii) कवितेच्या संदर्भात ‘दीनदुबळे’ याचा कवयित्रीला अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तरः
‘औक्षण’ या कवितेत दीनदुबळे याचा मार्मिक अर्थ कवयित्री इंदिरा संत यांनी सांगितला आहे. आम्हा भारतीयांचे आपल्या भारत देशावर अत्यंत प्रेम आहे. आमच्यापैकी काहीजण असेही आहेत की, ज्यांच्याकडे पैसा – अडका, संपत्ती कदाचित नसेलही, तसेच त्यांच्या शिरेमध्ये सळसळणारे रक्तही नसेल, पण तरीही सीमेवर लढाईसाठी जाणाऱ्या जवानांबद्दल त्यांच्या प्रत्येकाच्या मनात अभिमान आहे. लढाईसाठी जाणाऱ्या सैनिकांचे आपल्या डोळ्यांतील ज्योतींनी ते औक्षण करत आहेत. आम्ही सारे दीनदुबळे भारतीय लोक तुझे असे औक्षण करत आहोत. येथे दीनदुबळे म्हणजे कमजोर किंवा पैसे नसलेले गरीब असा अर्थ नसून ‘दीनदुबळे’ म्हणजे ज्यांच्यामध्ये सैनिकांसारखे सामर्थ्य नाही. रक्तामध्ये उमेद नाही पण ‘सैनिकांच्या कार्याचा अभिमान आहे, अशी जनता’ असा अर्थ कवयित्रीला अभिप्रेत आहे.

(iii) देशसेवा हीच ईश्वरसेवा असे समजून कार्य करणाऱ्या सैनिकासाठी तुम्ही काय करू शकता ते लिहा.
उत्तरः
देश हाच देव समजून सैनिक देशाची सेवा करीत असतात. त्यांचे हे काम अतुलनीय आहे. अनेक महिने ते आपले घरदार, कुटुंब सोडून सीमेवर लढत असतात. ऊन, थंडी, पावसाची तमा न बाळगता देशासाठी प्राण अर्पण करायला तयार होतात. अशा वेळेस आम्ही त्यांच्या या गुणांचे कौतुक भेटकार्ड देऊन करु शकतो. १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी त्यांना शुभेच्छा कार्ड पाठवू शकतो. रक्षाबंधनच्या दिवशी त्यांना राखी पाठवू शकतो. मकर संक्रांतीला सीमेवरच्या जवानांसाठी तीळगुळ पाठवून स्नेह प्रदर्शित करू शकतो. त्यांच्या शहरातील वा गावातील कुटुंबाकडे स्थळभेट देऊन त्यांच्या कुटुंबाची ख्याली खुशाली विचारु शकतो, त्यांच्याशी प्रेमाचे अतुट नाते जोडू शकतो.

औक्षण Summary in Marathi

औक्षण काव्यपरिचय‌‌
‘औक्षण’‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌कवयित्री‌ ‌’इंदिरा‌ ‌संत’‌ ‌यांनी‌ ‌सीमेवर‌ ‌लढायला‌ ‌जाण्यासाठी‌ ‌सुसज्ज‌ ‌झालेल्या‌ ‌जवानाला‌ ‌औक्षण‌ ‌करताना‌ ‌मनात‌ ‌येणाऱ्या‌ ‌विविध‌ ‌भावनांचे‌ ‌वर्णन‌ ‌केले‌ ‌आहे.‌‌

औक्षण Summary in English

In‌ ‌this‌ ‌poem,‌ ‌the‌ ‌poetess‌ ‌wishes‌ ‌to‌ ‌bless‌ ‌a‌ ‌soldier‌ ‌who‌ ‌is‌ ‌ready‌ ‌for‌ ‌battle.‌ ‌In‌ ‌the‌ ‌act‌ ‌of‌ ‌blessing,‌ ‌she‌ ‌goes‌ ‌through‌ ‌a‌ ‌lot‌ ‌of‌ ‌emotions‌ ‌that‌ ‌are‌ ‌beautifully‌ ‌captured‌ ‌in‌ ‌this‌ ‌poem‌ ‌by‌ ‌Indira‌ ‌Sant.‌‌

औक्षण भावार्थ‌‌

नाही‌ ‌मुठीमध्ये‌ ‌द्रव्य‌‌
नाही‌ ‌शिरेमध्ये‌ ‌रक्त,‌
‌काय‌ ‌करावे‌ ‌कळेना‌‌
नाही‌ ‌कष्टाचे‌ ‌सामर्थ्य

‌देशाच्या‌ ‌रक्षणासाठी‌ ‌सीमेवर‌ ‌अहोरात्र‌ ‌आपले‌ ‌जवान‌ ‌शत्रूशी‌ ‌दोन‌ ‌हात‌ ‌करत‌ ‌असतात.‌ ‌आपल्या‌ ‌भारतमातेचे‌ ‌रक्षण‌ ‌करतात.‌ ‌त्यामुळेच‌ ‌आपण‌ ‌सर्व‌ ‌आनंदाने,‌ ‌सुखाने‌ ‌जगत‌ ‌असतो.‌ ‌सण,‌ ‌उत्सव‌ ‌साजरे‌ ‌करत‌ ‌असतो,‌ ‌आपणांस‌ ‌त्यांचा‌ ‌नेहमीच‌ ‌अभिमान‌ ‌वाटत‌ ‌असतो.‌ ‌त्याचप्रमाणे‌ ‌कवयित्री‌ ‌इंदिरा‌ ‌संत‌ ‌या‌ ‌सुद्धा‌ ‌जवानांवर‌ ‌खूप‌ ‌प्रेम‌ ‌करतात.‌ ‌जवानांप्रती‌ ‌त्यांच्या‌ ‌मनात‌ ‌जिव्हाळा,‌ ‌प्रेम,‌ ‌आदर‌ ‌आहे.‌ ‌घरातून‌ ‌सीमेवर‌ ‌लढण्यासाठी‌ ‌जायला‌ ‌निघालेल्या‌ ‌जवानाला‌ ‌त्या‌ ‌ओवाळत‌ ‌आहेत.‌ ‌त्याला‌ ‌ओवाळणी‌ ‌करत‌ ‌असताना‌ ‌कवयित्रिच्या‌ ‌मनात‌ ‌विविध‌ ‌भावना‌ ‌निर्माण‌ ‌होतात.‌ ‌त्या‌ ‌म्हणतात,‌ ‌मी‌ ‌ओवाळणी‌ ‌करत‌ ‌आहे;‌ ‌पण‌ ‌माझ्याकडे‌ ‌संपत्ती,‌ ‌पैसे‌ ‌नाहीत,‌ ‌मी‌ ‌श्रीमंत‌ ‌नाही.माझ्या‌ ‌शरीरात‌ ‌लढण्यासाठी‌ ‌शिरेमध्ये‌ ‌सळसळणारे‌ ‌रक्तही‌ ‌नाही.‌ ‌त्यामुळे‌ ‌ओवाळणी‌ ‌कशाप्रकारे‌ ‌करावी‌ ‌हे‌ ‌कवयित्रीला‌ ‌कळेनासे‌ ‌झाले‌ ‌आहे.‌

‌जीव‌ ‌ओवाळावा‌ ‌तरी‌‌
जीव‌ ‌किती‌ ‌हा‌ ‌लहान‌ ‌
तुझ्या‌ ‌शौर्यगाथेपुढे‌
त्याची‌ ‌केवढीशी‌ ‌शान;‌‌

कवयित्रीला‌ ‌जवानाबद्दल‌ ‌नितांत‌ ‌आदर,‌ ‌प्रेम,‌ ‌जिव्हाळा‌ ‌आहे.‌ ‌त्याचे‌ ‌औक्षण‌ ‌करत‌ ‌असताना‌ ‌कवयित्री‌ ‌म्हणतात,‌ ‌या‌ ‌जवानांचे‌ ‌कार्य‌ ‌इतके‌ ‌मोठे‌ ‌आहे‌ ‌की,‌ ‌माझा‌ ‌जीव‌ ‌जरी‌ ‌ओवाळून‌ ‌टाकला‌ ‌तरी‌ ‌तो‌ ‌जवानांच्या‌ ‌शौर्यगाथेपुढे,‌ ‌त्यांच्या‌ ‌पराक्रमापुढे‌ ‌त्यांच्या‌ ‌धैर्यापुढे,‌ ‌त्यांच्या‌ ‌कर्तृत्वापुढे‌ ‌लहान‌ ‌आहे.‌ ‌तिचे‌ ‌आयुष्य‌ ‌त्याच्या‌ ‌शौर्यापुढे‌ ‌अगदी‌ ‌कवडीमोल‌ ‌(लहान)‌ ‌आहे.‌ ‌त्या‌ ‌जवानाची‌ ‌शौर्यगाथा‌ ‌इतकी‌ ‌महान‌ ‌आहे‌ ‌की‌ ‌त्या‌ ‌शौर्यगाथेपुढे‌ ‌आपल्या‌ ‌सामान्य‌ ‌जीवाची‌ ‌काय‌ ‌शान‌ ‌असणार?‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.‌‌

वर‌ ‌घोंघावे‌ ‌बंबारा,‌‌
पुढे‌ ‌कल्लोळ‌ ‌धुराचे,‌ ‌
धडाडत्या‌ ‌तोफांतून‌‌
तुझें‌ ‌पाऊल‌ ‌जिद्दीचें;‌ ‌

सैनिक‌ ‌सीमेवर‌ ‌शत्रूशी‌ ‌लढत‌ ‌असतात,‌ ‌त्यावेळची‌ ‌परिस्थिती‌ ‌अतिशय‌ ‌हृदयद्रावक,‌ ‌हृदयाला‌ ‌हेलावून‌ ‌टाकणारी‌ ‌असते.‌ ‌युद्धभूमीवर‌ ‌शत्रू‌ ‌आक्रमण‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌त्याचा‌ ‌परतवार‌ ‌करत‌ ‌असताना‌ ‌अनेक‌ ‌सैनिक‌ ‌घायाळ‌ ‌होतात.‌ ‌तोफांचा‌ ‌आवाज‌ ‌होत‌ ‌असतो,‌ ‌बंदुकीतून‌ ‌सुटणाऱ्या‌ ‌असंख्य‌ ‌गोळया‌ ‌अनेकांची‌ ‌छाताडे‌ ‌उडवत‌ ‌असतात.‌ ‌धुराचा‌ ‌लोळ‌ ‌उठत‌ ‌असतो.‌ ‌कवयित्री‌ ‌म्हणतात;‌ ‌हे‌ ‌सारे‌ ‌चालू‌ ‌असताना‌ ‌आपला‌ ‌हा‌ ‌जवान‌ ‌मागे‌ ‌हटत‌ ‌नाही‌ ‌तर‌ ‌दोन‌ ‌पावले‌ ‌नेहमी‌ ‌पुढेच‌ ‌टाकत‌ ‌असतो.‌ ‌न‌ ‌घाबरता,‌ ‌डगमगता,‌ ‌शत्रूशी‌ ‌दोन‌ ‌हात‌ ‌करून‌ ‌जिद्दीने‌ ‌लढत‌ ‌असतो.‌‌

तुझी‌ ‌विजयाची‌ ‌दौड‌
डोळे‌ ‌भरून‌ ‌पहावी;‌
‌डोळ्यांतील‌ ‌आसवांची‌‌
ज्योत‌ ‌ज्योत‌ ‌पाजळावी‌ ‌

सीमेवर‌ ‌चालू‌ ‌असलेल्या‌ ‌रणसंग्रामामध्ये‌ ‌आपल्या‌ ‌जवानाचा‌ ‌विजय‌ ‌निश्चित‌ ‌आहे.‌ ‌कवयित्री‌ ‌म्हणतात,‌ ‌या‌ ‌जवानांचा‌ ‌पराक्रम‌ ‌मला‌ ‌डोळे‌ ‌भरून‌ ‌पाहायचा‌ ‌आहे.‌ ‌तसेच‌ ‌आपल्या‌ ‌जवानाकडून‌ ‌भारतीयांची‌ ‌असलेली‌ ‌अपेक्षा‌ ‌व्यक्त‌ ‌करताना‌ ‌त्या‌ ‌म्हणतात,‌ ‌शत्रूला‌ ‌पराजित‌ ‌करून‌ ‌प्रत्येक‌ ‌युद्धात‌ ‌तुझाच‌ ‌विजय‌ ‌झाला‌ ‌पाहिजे.‌ ‌तुझ्या‌ ‌विजयाची‌ ‌दौड‌ ‌अशीच‌ ‌राहिली‌ ‌पाहिजे.‌ ‌तुझ्या‌ ‌विजयाने‌ ‌माझ्या‌ ‌डोळयांमध्ये‌ ‌आनंदाश्रू‌ ‌दाटून‌ ‌येतील.‌ ‌ज्याप्रमाणे‌ ‌दिव्याची‌ ‌ज्योत‌ ‌नेहमी‌ ‌तेवत‌ ‌असते‌ ‌तशीच‌ ‌माझ्या‌ ‌डोळ्यांतील‌ ‌अणूंची‌ ‌ज्योत‌ ‌नेहमीच‌ ‌पाजळत‌ ‌राहिली‌ ‌पाहिजे.‌ ‌

अशा‌ ‌असंख्य‌ ‌ज्योतींची‌‌
तुझ्यामागून‌ ‌राखण;‌
‌दीनदुबळ्यांचे‌ ‌असें‌‌
तुला‌ ‌एकच‌ ‌औक्षण.

कवयित्री‌ ‌सीमेवर‌ ‌लढण्यासाठी‌ ‌जाणाऱ्या‌ ‌जवानाला‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌सर्व‌ ‌जनमानसांच्या‌ ‌असंख्य‌ ‌ज्योती‌ ‌तुझ्या‌ ‌रक्षणासाठी‌ ‌सदैव‌ ‌तुझ्याच‌ ‌पाठीशी‌ ‌आहेत.‌ ‌म्हणजेच‌ ‌असंख्य‌ ‌लोकांचा‌ ‌आशीर्वाद‌ ‌तुझ्या‌ ‌पाठीशी‌ ‌आहे.‌ ‌आम्ही‌ ‌सर्वजण‌ ‌दीनदुबळे‌ ‌आहोत.‌ ‌आमच्यामध्ये‌ ‌तुझ्यासारखे‌ ‌सामर्थ्य‌ ‌नाही.‌ ‌रक्तामध्ये‌ ‌ती‌ ‌उमेद‌ ‌नाही.‌ ‌तुझ्याकडे‌ ‌हे‌ ‌सर्व‌ ‌आहे.‌ ‌तुझ्यामध्ये‌ ‌आणखी‌ ‌उर्जा‌ ‌निर्माण‌ ‌होण्यासाठी‌ ‌आशीर्वाद‌ ‌स्वरूपात‌ ‌तुझे‌ ‌औक्षण‌ ‌आम्ही‌ ‌सर्व‌ ‌भारतीय‌ ‌करत‌ ‌आहोत.‌‌

औक्षण शब्दार्द्ध

  • मुठ‌ ‌–‌ ‌हाताची‌ ‌बोटे‌ ‌मिटून‌‌ होणारी‌ ‌हाताच्या‌ ‌पंजाची‌ ‌रचना‌‌ – (fist)
  • द्रव्य –‌ ‌पैसा,‌ ‌धन‌ ‌–‌ ‌(money,‌ ‌wealth)‌
  • शिर‌ ‌–‌ ‌नस‌ ‌‌–‌ ‌(vein)‌
  • रक्त‌ ‌– रुधिर‌ ‌‌–‌ ‌(blood)‌ ‌
  • कष्ट‌ ‌–‌ ‌परिश्रम‌ ‌–‌ ‌(hard‌ ‌work)‌ ‌
  • सामर्थ्य‌ ‌–‌ ‌क्षमता,‌ ‌कुवत‌ ‌–‌ ‌(capacity)‌ ‌
  • जीव‌ ‌–‌ ‌प्राण‌ ‌–‌ ‌(life,‌ ‌virility)‌ ‌
  • ओवाळणे‌ ‌–‌ ‌औक्षण,‌‌ आरती‌ ‌करणे‌‌ –‌ ‌(to‌ ‌move‌ ‌a‌ ‌lamp‌ ‌in‌ ‌a‌‌ circular‌ ‌motion‌ ‌before god‌ ‌or‌ ‌man)‌
  • शौर्यगाथा‌ ‌–‌ ‌पराक्रम‌‌ –‌ ‌(valour,‌ ‌heroism)‌ ‌
  • शान‌ ‌–‌ ‌थाट‌‌ –‌ ‌(great‌ ‌pomp)‌ ‌
  • बंबारा‌ ‌–‌ ‌गोळीबार‌ ‌–‌ ‌(firing)‌ ‌
  • धुराचा‌ ‌–‌ ‌धुराचा‌ ‌लोळ‌ ‌कल्लोळ‌ ‌–‌ ‌(rolling‌ ‌smoke‌ ‌of‌ ‌fire)‌ ‌
  • घोंघावणे‌ ‌–‌ ‌मोठा‌ ‌आवाज‌‌ –‌ ‌(to‌ ‌roar,‌ ‌to‌ ‌growl)‌ ‌
  • धडाडते‌ ‌–‌ ‌गडगडाट‌ ‌–‌ ‌(thunderous‌ ‌sound)‌ ‌
  • तोफ‌ ‌–‌ ‌तोफ,‌ ‌बंदुक‌‌ –‌ ‌(cannon)‌ ‌
  • जिद्द‌ ‌–‌ ‌निश्चय‌‌ –‌ ‌(determination)‌ ‌
  • विजय‌ ‌–‌ ‌जय‌‌ –‌ ‌(victory,‌ ‌triumph)‌ ‌
  • दौड‌ ‌–‌ ‌धाव‌‌ –‌ ‌(to‌ ‌run)‌ ‌
  • आसवे‌ ‌–‌ ‌अश्रू‌‌ –‌ ‌(tears)‌ ‌
  • ज्योत‌ ‌–‌ ‌दिव्याची‌ ‌ज्वाला‌ ‌–‌ ‌(flame,‌ ‌light)‌ ‌
  • पाजळणे‌ ‌–‌ ‌प्रकटवणे‌‌ –‌ ‌(to‌ ‌kindle)‌ ‌
  • असंख्य‌ ‌–‌ ‌अगणित‌‌ –‌ ‌(innumerable)‌ ‌
  • राखण‌ ‌–‌ ‌रक्षण‌‌ –‌ ‌(toguard)‌ ‌
  • दीनदुबळे‌ ‌–‌ ‌कमकुवत‌ ‌–‌ ‌(weak)

Marathi Akshar Bharati Class 10th Digest भाग-३

Upas Class 10 Marathi Chapter 4 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati 4 उपास Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 4 उपास Question Answer Maharashtra Board

Std 10 Marathi Chapter 4 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 4 उपास Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
आकृत्या पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 1


उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 30
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 31

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 2.
कारणे शोधा.
(अ) वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण ………………………… .
उत्तरः
वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण पंत टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरी करत असल्यामुळे त्यांना दिवसभर बोलावेच लागत होते. न बोलता ते काम करू शकणार नव्हते व काम केले नाही तर खाणार काय? म्हणून.

(आ) बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत, कारण ………………………… .
उत्तर:
बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते.

प्रश्न 3.
पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.
(अ) भीष्म प्रतिज्ञा
(आ) बाळसेदार भाज्या
(इ) वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो
(ई) असामान्य मनोनिग्रह
उत्तर:
(i) भीष्म प्रतिज्ञा : पंतांनी आपले वजन कमी करण्याचे ठरवल्यावर मित्रांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यांचे एकशे एक्क्याऐंशी पौंड वजन पाहून त्यांची झोप उडाली. परंतु पंतांची झोप उडाली यावर रात्री घोरण्यामुळे त्याच्या धर्मपत्नीचा विश्वास नव्हता. एकूण सर्वांनीच त्यांची चेष्टा केल्यावर त्यांनी ‘दोन महिन्यात पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!’ अशी भीष्मप्रतिज्ञा केली म्हणजेच वजन कमी करण्याचा ठाम निश्चय पंतांनी केला.

(ii) बाळसेदार भाज्या : पंतांच्या ‘डाएटच्या’ बाबतीतला कुटुंबाचा उत्साह अवर्णनीय होता. रोज काही काही चमत्कारिक पदार्थ त्यांच्या पानात पडायला लागले. बाळसेदार भाज्यांची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. म्हणजेच कोबी, कॉलिफ्लॉवर अशा बाळसेदार भाज्यांमुळे पंतांचे वजन वाढेल असे वाटल्यामुळे त्या भाज्या कुटुंबाने आणणे सोडून दिले. शिवाय वजन कमी व्हावे म्हणून शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा अशा सडपातळ भाज्या खाणे सुरू केले.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

(iii) वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो : पंतांनी वजन घटवण्यासाठी आहारशास्त्राची पुस्तके वाचली. चरबीयुक्त द्रव्ये, प्रोटीनयुक्त पदार्थ या शब्दांबद्दलची त्यांची आस्था वाढली, त्यांनी मित्रांचे सल्ले पाळले उदा. दुपारी झोपणे सोडा, पत्ते खेळणे सोडा, रनिंग करा, बोलणे सोडा, तोंडावर ताबा ठेवा, तूप, लोणी, तळलेले पदार्थ खाणे सोडा, दोरीवरच्या उड्या मारा वगैरे, पंतांनी एक महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना करूनही पंताचे वजन झाले, ‘एकशे ब्याण्णव पौंड’, त्यामुळे त्यांनी यापुढे जन्मात डाएटच्या आहारी न जाण्याचे ठरवले. कारण त्यांच्या मते एवढे करूनही वजन काही कमी झाले नाही, कारण वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो.

(iv) असामान्य मनोनिग्रहः- मित्र मंडळींचे डाएट बाबतीतले विविध सल्ले पंत पाळत होते. त्यानंतर आचार्य बाबा बर्वे यांच्याकडून मौन पाळण्याचा, तोंडावर ताबा ठेवा, बोलणं सोडा हे सल्ले मिळाल्यावर पंतांनी बोलणं सोडणं शक्य नसल्याचे कबूल केलं. कारण ते टेलिफोन ऑपरेटर होते. मग बाबा म्हणाले की “मग कसलं वजन उतरवणार तुम्ही?” यावर पंतांनी चिडून निश्चय केला बस्स. वजन उतरेपर्यंत उपास! काटकुळे झाल्याची स्वप्न त्यांना पडू लागली, भरल्या ताटावरून ते उठू लागले, बिनासाखरेचा आणि बिनदुधाचाच काय बिनचहाचा चहा ते पिऊ लागले.

साखर पाहून त्यांच्या अंगाचा तिळपापड होई, ते फळांवर जगू लागले, दोरीवरच्या उड्या मारू लागले, कचेरी सुटल्यावर गिरगाव रस्त्याने धावू लागले. पंधरवडाभरात फक्त दोन वेळा साखरभात, एकदा कोळंबीभात, एकदा नागपुरी वडाभात, एवढे अपवाद वगळता त्यांनी भाताला स्पर्श केला नव्हता. पंतांच्या उपासाची चेष्टा करणाऱ्यांनाही पंतांमधील फरक जाणवत होता. पंतांना भीती वाटत होती ती प्रशस्तीने मूठभर मांस वाढण्याची परंतु त्यांचा असामान्य मनोनिग्रह आणि जीभेवर ताबा असल्यामुळे त्यांना वीस ते पंचवीस पौंड वजन कमी होण्याची अपेक्षा होती.

प्रश्न 4.
खालील शब्दसमूहासाठी पाठातून एक शब्द शोधा.
(अ) ठरवलेले व्रत मध्येच सोडणे – [           ]
(आ) वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना – [           ]
(इ) भाषेचा (नदीसारखा) प्रवाह – [           ]
उत्तर:
(अ) ठरवलेले व्रत मध्येच सोडणे – [व्रतभंग]
(आ) वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना – [आहारपरिवर्तन]
(इ) भाषेचा (नदीसारखा) प्रवाह – [वाक्प्रवाह]

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 5.
अचूक शब्द ओळखून लिहा.
(अ) वडीलांसोबत/वडिलांसोबत/वडिलानसोबत/वडीलानसोबत
(आ) तालमिला/तालमीला/ताल्मीला/ताल्मिला
(इ) गारहाणी/गान्हाणि/गा-हाणी/ग्राहाणी
उत्तर:
(i) वडिलांसोबत
(ii) तालमीला
(iii) गा-हाणी

प्रश्न 6.
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 4
उत्तर:
(i – इ),
(ii – ई),
(iii – अ),
(iv – आ)

प्रश्न 7.
स्वमत.
(अ) दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हांला समजलेला विनोद स्पष्ट करा.
उत्तरः
पंतांच्याखाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाल्यानंतर चाळीतील मित्रमंडळींनी त्यांना सल्ले दयायला सुरुवात केली. कु. कमलिनी केंकरेंनी दोरीवरच्या उड्या मारल्यास वजन घटते असा सल्ला दिला. प्रत्यक्षात पंतांनी जेव्हा दोरीवरच्या उड्या मारण्यास सुरुवात केली. तेव्हा पहिली उडी शेवटची ठरली. त्यांच्या आठ गुणिले दहाच्या खोलीत पूर्ण दोरी फिरवणे शक्य नव्हते. त्यामुळे पहिल्या उडीतच दोरी ड्रेसिंग टेबलवरच्या तेलाच्या बाटल्या औषधाच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसरी उडी अर्धवट मारण्याच्या प्रयत्नातच ती आचार्य बाबा बर्वेच्या गळ्यात पडली. त्यांचा आधीच पंतांवर राग होता, त्यात ही दोरी गळ्यात पडली त्यामुळे त्यांना नको-नको ऐकून घ्यावे लागले. अशा प्रकारे दोरीवरच्या प्रत्येक उडीला अडथळे येत होते आणि उड्या मारणे शक्य होत नव्हते.ही हास्यास्पद गोष्ट ठरली.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

(आ) पंतांच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तर:
पंतांनी वजन कमी करण्यासाठी आहारपरिवर्तन करण्याचे ठरवल्यावर त्यांच्या कुटुंबाचा उत्साह अवर्णनीय होता. रोज काही काही चमत्कारिक पदार्थ पंतांच्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळे उकडून त्यांनी पंतांना खायला घातली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक पंतांना देणे त्यांनी चालू केला. कोबी, कॉलिफ्लॉ वर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाक घरातून हकालपट्टी झाली. सकाळचा चहा देखील पूर्वीसारखा राहिला नाही. अशा प्रकारे पंतांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह दिसून आला.

(इ) पाठातील तुम्हाला सर्वांत आवडलेला विनोद कोणता? तो का आवडला ते स्पष्ट करा.
उत्तर:
पंतांनी असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हनियंत्रणानंतर कमीत कमी वीस ते पंचवीस पौंडानी वजन घटेल अशी खात्री बाळगली होती. परंतु वजन काट्यावर वजन करताच महिन्याभरापूर्वी ज्या वजन काट्याने त्यांचे वजन एकशे एक्याऐंशी पौंड दाखवले होते त्याच वजन काट्याने त्यांचे वजन आज एकशे व्याण्णव पौंड दाखवले. शिवाय ‘आप बहुत समझदार और गंभीर है।’ असे भविष्यही दाखवले. पंत एकीकडे पौष्टिक सात्त्विक आहार घेतात. लिंबाचा रस, फलाहार, दूध व दुसरीकडे पंधरा दिवसात चार वेळा भात खाऊन तो अपवाद समजतात आणि वजन कमी झाले असेल अशी खात्री बाळगतात, हा विनोद मला सर्वांत जास्त आवडला.

(ई) तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील, याची कल्पना करून लिहा.
उत्तरः
नववीची परीक्षा झाली व मी पास होऊन दहावीच्या वर्गात गेले. यावर्षी काहीही करून सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा असा मी संकल्प केला. नुकतीच मे महिन्याची सुट्टी अनुभवलेली असल्यामुळे लवकर उठायची सवय मोडली होती. आईला मी माझ्या संकल्पाविषयी सांगितले. दुसऱ्या दिवसापासून आईने मला सकाळी पाच वाजता उठवायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी नवा उत्साह असल्यामुळे मी शहाण्या बाळासारखी उठून बसले.

शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला मैत्रिणीबरोबरच्या गप्पा, खेळ, शाळेतील अभ्यास या सर्वांमुळे मला माझ्या संकल्पाविषयी विसर पडू लागला. इतरांबरोबर मजा करणे कमी झाले. कोणतीही गोष्ट करताना मी यंदा दहावीत आहे याची जाणीव करून दिली जाई. सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याचा माझा संकल्प आई विसरली नव्हती. आईनेच एकदा घरातील सर्वांच्या देखत माझी चेष्टा केली, घरातील लहान भावंडेही माझी मस्करी करू लागली. खेळणे, टि.व्ही. पाहणे हे सारेच मला पारखे झाले. मग मात्र मी निश्चय केला, की आपण कुणाच्याच चेष्टेचा विषय बनू नये, मी केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी मनाची तयारी केली व नियमित लवकर उठून अभ्यास नियमित करू लागले.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 4 उपास Additional Important Questions and Answers

प्रश्न १. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 5

प्रश्न 2.
काय ते लिहा.
उत्तर:
(i) पंतांची चाळीत जाहीर झालेली गोष्ट – [खाजगी उपोषण]
(ii) पंतांच्या डोळ्यांपुढे रात्रंदिवस नाचत होते – [एकशे एक्क्याऐंशी पौंड वजन असलेले कार्ड]

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
(i) पंतांनी कोणती भीष्मप्रतिज्ञा केली?
उत्तर:
“दोन महिन्यात पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!” अशी भीष्मप्रतिज्ञा पंतांनी केली होती.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

(ii) कोणत्या विचाराने पंतांची झोप उडाली?
उत्तर:
वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने पंतांची झोप उडाली.

(iii) पंतांच्या धर्मपत्नीचा कशावर अजिबात विश्वास नव्हता?
उत्तर:
पंत पूर्वीसारखे गाढ झोपत नाहीत यावर त्यांच्या धर्मपत्नीचा अजिबात विश्वास नव्हता.

(iv) पंतांना ताटातले पदार्थ न दिसता काय दिसू लागल्या?
उत्तर:
पंतांना ताटातले पदार्थ न दिसता नुसत्या ‘कॅलरीज’ दिसू लागल्या. उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा. वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ पंतांना भेटू लागले. चाळीतल्या लोकांनी पंतांच्या उपासाची अवहेलना केली. पंतांच्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली.

(iv) पंतांनी दोन महिन्यात पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन अशी भीष्मप्रतिज्ञा केली.
उत्तर:
(i) पंतांच्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली.
(ii) पंतांनी दोन महिन्यात पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन! अशी भीष्मप्रतिज्ञा केली.
(iii) वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ पंतांना भेटू लागले.
(iv) चाळीतल्या लोकांनी पंतांच्या उपासाची अवहेलना केली.

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.
उत्तर:
(i) पंतांचे वजन – [एकशे एक्क्याऐंशी पौंड]
(ii) चाळीतल्या लोकांनी पंतांना दिलेला सल्ला – [डाएटचा]

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 2.
खालील शब्द मराठीत स्पष्ट करा.
उत्तर:
(i) डाएट – नेहमीचा आहार (आहारावर निबंध)
(ii) प्रोटीन – दूध, अंडी, मांस इ. मधील पोषक द्रव्य
(iii) कॅलरी – अन्नापासून मिळणाऱ्या शक्तीचे (ऊर्जेचे) प्रमाण
(iv) पौंड – वजनाचे एक माप

प्रश्न 3.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 6

प्रश्न 4.
कोण ते लिहा.
उत्तर:
(i) डाएटचा सल्ला देणारी चाळीतील व्यक्ती – [सोकाजी त्रिलोकेकर]
(ii) पंतांना दुरुत्तरे करणारी – [पंतांची धर्मपत्नी]

प्रश्न 5.
चूक की बरोबर ते लिहा.
(i) चाळीतल्या लोकांनी पंतांच्या उपासाची अवहेलना केली.
(ii) प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ पंत खाऊ लागले.
(iii) वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने पंतांची झोप उडाली.
(iv) आहार शास्त्रातील तज्ज्ञ व्यक्तींना पंत भेटत नव्हते.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) चूक
(iii) बरोबर
(iv) चूक

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 6.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) रात्रंदिवस ते ………………………….. माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. (कार्ड, दिवस, वजन, घड्याळ)
(ii) आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची ………………………….. केली होती. (टिंगल, चेष्टा, मस्करी, अवहेलना)
उत्तर:
(i) कार्ड
(ii) अवहेलना

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
पंतांनी भीष्मप्रतिज्ञा करण्यामागचा हेतू लिहा.
उत्तरः
पंतांनी उपोषण केल्याची खाजगी हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ‘नाही ती भानगड आहे’, ‘उगीच हात दाखवून अवलक्षण’ आहे, ‘पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!’ अशी वाक्ये त्यांच्या कानावर पडू लागली. पंतांना मात्र रात्रांदिवस ‘एकशे एक्क्याऐंशी पौंड’ वजनाचे कार्ड डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने त्यांची झोप उडाली. झोप कमी झाल्यामुळे वजन कमी होते या विचाराने त्यांना त्याचे काही वाटत नव्हते. पण यावर पत्नीचे दुरुत्तर होते की “घोरत तर असता रात्रभर!” एकूण काय वजन कमी झाले पाहिजे या विचाराने पंतांनी “दोन महिन्यात पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!” अशी भीष्मप्रतिज्ञा केली.

प्रश्न 2.
‘चाळ संस्कृती’ चे पाठातून होणारे दर्शन स्पष्ट करा.
उत्तरः
पंत म्हणजे लेखक पु. ल. देशपांडे होत. ते चाळीत राहत असतानाचे वर्णन त्यांनी पाठात केले आहे. यासोबत चाळीतील लोकांचे स्वभाव, चाळीतील लोकजीवन यांची ओळख करून दिली आहे.

चाळ संस्कृतीत लोकांच्या वागण्यातील मोकळेपणा पाठातून दिसून येतो. एकमेकांना नावे ठेवली तरी मनात एकमेकांबद्दल प्रेम असते. कोणतीही गोष्ट चाळीत लपून राहत नाही. ही चाळ संस्कृतीची वैशिष्ट्ये पाठात दिसून येतात.

प्रश्न २. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
खालील कृती पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 7

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
(i) काशीनाथ नाडकर्णीनी पंतांना कोणती गोष्ट वर्ण्य करायला सांगितली?
उत्तर:
काशीनाथ नाडकर्णीनी पंतांना डाळ वर्ण्य करायला सांगितली.

(ii) बाबूकाकांनी कोणत्या गोष्टी सोडावयास सांगितले?
उत्तरः
बाबूकाकांनी तेल आणि तळलेले पदार्थ सोडावयास सांगितले.

(iii) बसून बसून काय खेळल्याने वजन वाढते?
उत्तरः
बसून बसून पत्ते खेळल्याने वजन वाढते.

(iv) “ए इडिअट! सगळ्याच गोष्टींत जोक काय मारतोस नेमी?” असे जनोबा रेगेंना कोण म्हणाले?
उत्तरः
“ए इडिअट! सगळ्याच गोष्टींत जोक काय मारतोस नेमी” असे जनोबा रेगेंना, सोकाजी त्रिलोकेकर म्हणाले.

प्रश्न 3.
कोण ते लिहा.
उत्तर:
(i) नेहमी तिरके बोलणारे → जनोबा रेगे
(ii) सर्व जनांचे ऐकून मनाचे करायचे ठरवणारे → पंत
(iii) ‘बटाट्याची चाळ’ म्हणू नका. वजन वाढेल! असे उपदेश करणारे → जनोबा रेगे
(iv) या ठिकाणी सगळे भात खातात

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
(i) पहिला उपाय म्हणून मी ‘आहारपरिवर्तन’ सुरू केले.
(ii) “तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा.”
(iii) जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही.
(iv) “ए इडिअट! सगळ्याच गोष्टींत जोक काय मारतोस नेमी?
उत्तर:
(i) जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही.
(ii) “ए इडिअट! सगळ्याच गोष्टींत जोक काय मारतोस नेमी?
(iii) “तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा.”
(iv) पहिला उपाय म्हणून मी ‘आहारपरिवर्तन’ सुरू केले.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) “मी सांगतो तुला पंत तू …………………………….. सोड”. (तेल, तूप, साखर, बटाटा)
(ii) आमच्या कोकणात सगळे …………………………….. खातात. (भाकरी, मासे, भात, भाजी)
(iii) “हो! ‘म्हणजे कुठं राहता?’ म्हणून विचारलं तर नुसतं …………………………….. राहतो’ म्हणा.” (रस्त्यावर, चाळीत, घरात, बंगल्यात)
(iv) “खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा बसून बसून …………………………….. वाढतं.” (पोट, वजन, हाड, झोप)
उत्तर:
(i) बटाटा
(ii) भात
(ii) चाळीत
(iv) वजन

प्रश्न 2.
कोण कोणास म्हणाले?
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 8

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 3.
कारणे लिहा.

(i) पंतांना दिवसा झोपणं आणि पत्ते खेळणं सोडावयास सांगितले.
उत्तर:
दिवसा झोपण्यामुळे व पत्ते खेळण्यानं बसून बसून वजन वाढते म्हणून दिवसा झोपणं व पत्ते खेळणं सोडावयास सांगितले.

(ii) पंतांना लोणी-तूप सोडा असे सांगितले.
उत्तर:
पंतांना लोणी-तूप सोडा असे सांगितले कारण त्यांच्या हेडक्लार्कच्या वाईफचं वजन लोणी-तूप सोडल्यानं एका आठवड्यात दहा पौंड घटलं होतं म्हणून त्यांनी हा सल्ला दिला.

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
पंतांना कोणाचा सल्ला तिरकेपणाचा वाटला तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
पंतांच्या चाळीतील सोकाजी त्रिलोकेकर यांनी पंतांना डाएटचा सल्ला दिला. पंतांना बटाटा सोडण्यास सांगितले. त्यावर जनाबा रेगे म्हणाले की, “हो! म्हणजे कुठं राहाता असं जरी विचारले तरी नुसतं ‘चाळीत राहतो’ असे म्हणायचे” ‘बटाट्याच्या चाळीत’ म्हणायचं नाही. वजन वाढेल. असे हे जनोबा रेगे यांचे बोलणे तिरकेपणाचे होते कारण बाकी सगळ्यांनी पंतांना खाण्याबाबत व त्यांच्या वजन वाढीस पूरक अशा सवयी सोडण्याबाबत सल्ले दिले होते, पण रेगे यांनी ‘बटाट्याची चाळ’ असे सुद्धा न म्हणता फक्त चाळच म्हणा असा तिरकस सल्ला पंतांना दिला.

प्रश्न ३. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 9

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
उत्तर:
(i) डाएटवर सूड घेणारा → कैंटीनचा आचारी
कचेरीतील साऱ्या सेक्शनला पार्टी देणारा → अण्णा नाडगौडा

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) व्रतभंगाचा प्रसंग केव्हा आला?
उत्तरः
व्रतभंगाचा प्रसंग दुसऱ्या दिवशी म्हणजे अण्णा नाडगौडाच्या पार्टीच्या दिवशी आला.

(ii) पंतांना डाएटवर असल्याची आठवण केव्हा झाली?
उत्तरः
भज्यांची सहावी प्लेट खाल्ल्यावर पंतांना डाएटवर असल्याची आठवण झाली.

(iii) पंतांच्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता पहिल्या दिवशी कोठे गेली होती?
उत्तर:
पंतांच्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता पहिल्या दिवशी कचेरीला गेली होती.

प्रश्न 4.
कारणे लिहा.

(i) पंतांनी बिन साखरेचा चहा सुरू केला.
उत्तर:
साखरेत सर्वांत अधिक कॅलरीज असतात, म्हणून बिनसाखरेचा चहा पंतांनी सुरू केला.

(ii) पंतांनी फक्त मधला भात वर्ण केला.
उत्तरः
वजन कमी करायचे तर पंतांना भात पूर्णपणे सोडावा लागणार होता परंतु भात अजिबात वर्ण्य करणे अवघड होते म्हणून पंतांनी फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ण्य केला.

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 10

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 2.
कारणे लिहा.

(i) पंतांना खाल्लेले गोड लागत नव्हते.
उत्तरः
पंतांना खाल्लेले गोड लागत नव्हते, कारण आचाऱ्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. त्यामुळे घासा-घासागणिक सहस्रावधी कॅलरीज पोटात जात होत्या.

(ii) नाडगौडाने स्पेशल भज्यांची ऑर्डर दिली.
उत्तरः
नाडगौडाने स्पेशल भज्यांची ऑर्डर दिली कारण भज्यांशिवाय पार्टी कसली?’ असा भिकोबा मुसळ्याने टोमणा दिला, म्हणून चेकाळून नाडगौडाने स्पेशल भज्यांची ऑर्डर दिली.

प्रश्न 3.
कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.

(i) कुटुंबाला सारी …………………………….. तिखटामिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. (संक्रांत, दिवाळी, गुढीपाडवा, होळी)
(ii) चिवडा अस्सल …………………………….. तला, त्यामुळे आणखी कॅलरीज, (‘तूप’, ‘तेला’, ‘वनस्पती’, ‘साखरेत’)
उत्तर:
(i) दिवाळी
(ii) ‘वनस्पती’

प्रश्न 4.
सहसंबंध लिहा.

(i) चहा : बिनसाखरेचा : भाजी : ……………………………..
(ii) भजी : स्पेशल : चिवडा : ……………………………..
उत्तर:
(i) उकडलेली
(ii) अस्सल

प्रश्न 5.
चूक की बरोबर लिहा.

(i) ‘सध्या मी ‘डाएट’ वर असल्याचे सांगितल्यावर पंतांना सर्वांनी वेड्यात काढले.
(ii) साखरेत सर्वात अधिक कॅलरीज नसतात.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) चूक

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
पंतांची ‘साखरबंदी’ वर्णन करा.
उत्तरः
पंतांनी आहारपरिवर्तन सुरू केल्यानंतर साखरेत सर्वांत अधिक कॅलरीज असतात; म्हणून प्रथम बिनसाखरेचा चहा सुरू केला. घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखटमिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. मुलांसाठीच फक्त गोडाधोडाचं करण्याची सवलत ठेवली.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 2.
नाडगौडाला वाईट वाटू नये म्हणून पंतांनी काय केले?
उत्तरः
पंतांच्या व्रताचा पहिला दिवस सुरळीत पार पडला. दुसऱ्या दिवशी मात्र व्रतभंगाचा प्रसंग आला. अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाले; म्हणून त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. कँटीनच्या आचाऱ्याने पंतांच्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते; पण न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटेल; कारण सहा वर्षांनी तो ‘एफिशिएन्सी बार’ च्या जाळ्यातून बाहेर पडला होता. पंतांनी नाडगौडाला वाईट वाटू नये म्हणून, स्वतः ‘डाएट’ वर असतानासुद्धा सर्व पदार्थ भरपूर खाल्ले.

प्रश्न 3.
पत्नीने केलेल्या भाजीची पंत कशी खिल्ली उडवतात?
उत्तरः
पंतांनी आहारपरिवर्तन सुरू केल्यावर नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार पोकळ होता. त्याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला आणि नेहमीच्या भाजीत आणखी वेगळे काय करते याचा कधी अंदाज आला नाही. म्हणजे एक तर पत्नीने केलेली भाजी बेचव असू शकते अथवा पत्नीने फसवून नेहमीसारखी न उकडता दिलेली असावी; पण पंत मात्र केलेल्या भाजीला नाव ठेवतात. पंत आपल्या पत्नीला नेहमीच्या भाजीत ‘ही’ निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही, असा उपरोधिक टोमणा देऊन भाजीची खिल्ली उडवतात.

प्रश्न 4.
‘सध्या मी ‘डाएट’ वर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी पंतांना वेड्यात काढले’, स्पष्ट करा.
उत्तरः
पंतांनी व्रत सुरू केले आणि दुसऱ्याच दिवशी अण्णा नाडगौडाच्या प्रमोशनची पार्टी होती. नाडगौडाला वाईट वाटू नये म्हणून पंतांनी पार्टीतील पदार्थ खाल्ले. आचाऱ्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. वनस्पती तूपातला चिवडा, बटाटेवडे एवढे सगळे असूनही शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली म्हणून भजीही होती. एवढ्या सगळ्यातून सहस्त्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. भजीची सहावी प्लेट खाल्ल्यावर पंतांनी आपण डाएटवर असल्याचे केविलवाण्या स्वरात सांगितले, म्हणून सर्वांनी पंतांना वेड्यात काढले.

प्रश्न ४. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,
कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 11

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) जगदाळेंनी कोणता सल्ला दिला?
उत्तरः
पंतांना जगदाळेंनी रनिंग करण्याचा सल्ला दिला.

(ii) कु. कमलिनी केंकरेंनी पंतांना कोणता सल्ला दिला?
उत्तर:
कु. कमलिनी केंकरेंनी पंतांना दोरीवरच्या उड्या मारण्याचा सल्ला दिला.

(iii) पंतांना यापूर्वी कधीच कोणती कल्पना आली नव्हती?
उत्तर:
बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी पंतांना कधीच कल्पना आली नव्हती.

प्रश्न 3.
कोण कोणास म्हणाले.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 12

प्रश्न 4.
कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.
(i) कुटुंबाचा मात्र माझ्या ‘डाएटच्या’ बाबतीतला उत्साह होता. (जेवढ्यासतेवढा, अवर्णनीय, वर्णनीय, खूप)
(ii) रोज काही काही ……………………. पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. (चविष्ट, खास, आवडते, चमत्कारिक)
उत्तर:
(i) अवर्णनीय
(ii) चमत्कारिक

कृती २: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 13

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 2.
काय ते लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 33
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 15

प्रश्न 3.
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
(i) शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी पोहावे असे ठरले.
(ii) सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही.
(iii) सडपातळ भाज्यांची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली.
(iv) बाळसेदार भाज्यांचा खुराक चालू झाला.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर
(iii) चूक
(iv) चूक

प्रश्न 4.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 16
उत्तर:
(i-आ),
(ii – इ),
(iii – अ),
(iv – ई)

कृती ३: स्वमत

प्रश्न 1.
भिकोबा मुसळेने पंतांचे कसे समर्थन केले?
उत्तरः
पंतांनी वजन कमी करण्यासाठी ‘डाएट’ सुरू केले होते. परंतु अण्णा नाडगौडाच्या पार्टीत सहा प्लेट भजी खाऊन सातवी प्लेट झाल्यावर त्यांना आपण सध्या डाएटवर असल्याची आठवण होते. तेव्हा भिकोबा मुसळे पंतांचे समर्थन करतात, की खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? ‘मी बघ एकवीस गुलाबजाम खाल्ले. एवढंच काय, आपण तर आयुष्यात एक्सरसाईज नाही केला. तुझी कुंभ रास नि कुंभ लग्न आहे. नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी असाच जाड्या राहणार. तेव्हा थोडक्यात खाण्यावर बंधन ठेवण्याचे कारण नाही, असे भिकोबांना सांगायचे होते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 2.
बिनसाखरेचा चहा कडू लागतो हे पंतांच्या केव्हा लक्षात आले?
उत्तरः
पंतांनी डाएट सुरू केल्यापासून त्यांच्या धर्मपत्नीचा उत्साह अवर्णनीय होता. रोज चमत्कारिक पदार्थ त्यांच्या पानात पडू लागले. बाळसेदार भाज्यांची स्वयंपाक घरातून हकालपट्टी केली व सडपातळ भाज्यांचा खुराक सुरू केला. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल याची पंतांना कधीच कल्पना आली नाही. पत्नीला यासंबंधी विचारले असता कुटुंबाने खुलासा केला की सुरुवातीचा चहा बिनसाखरेचा नव्हताच मुळी. त्यानंतर पंतांना समजले की बिनसारखेचा चहा कडू लागतो.

प्रश्न 3.
‘बाळसेदार भाज्यांची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली’. स्पष्ट करा.
उत्तरः
पंतांचे डाएट सुरू झाल्यानंतर कुटुंबाचा उत्साह वर्णन करता न येण्यासारखा होता. रोज चमत्कारिक पदार्थ पंतांच्या ताटात पडू लागले. सडपातळ भाज्या शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा यांचा खुराक सुरू केला. पंतांचे वजन कमी व्हावे म्हणून बाळसेदार भाज्या कोबी, कॉलिफ्लॉवरची स्वयंपाक घरातून हकालपट्टी केली.

प्रश्न ५. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
कारणे लिहा.

(i) पंतांना सुरुवातीला चहा बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही.
उत्तर:
पंतांना सुरुवातीला चहा बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही कारण तो बिनसाखरेचा नव्हता म्हणून.

(ii) पंतांना बिनसाखरेचा चहा धर्मपत्नीने दिला नाही.
उत्तर:
पंतांना बिनसाखरेचा चहा न देण्याचे कारण घरात थोडीशीच साखर होती. ती संपेपर्यंत धर्मपत्नीने साखरेचा चहा दयायचे ठरवले.

प्रश्न 2.
पुढील घटनांचे परिणाम लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 17

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 3.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 18

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
(i) “इश्श! साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी!”
(ii) “उगीच आरडाओरडा नका करू.”
(iii) “चहा सुरुवातीला बिनासाखरेचा असूनही कडू लागला नाही.”
(iv) कसलं कमी होतंय माझं वजन?
उत्तर:
(i) “चहा सुरुवातीला बिनासाखरेचा असूनही कडू लागला नाही.”
(ii) कसलं कमी होतंय माझं वजन?
(iii) “उगीच आरडाओरडा नका करू.”
(iv) “इश्श! साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी!”

कृती २ : आकलन कृती.

प्रश्न 1.
कोण कोणास म्हणाले?
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 19
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 20

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 2.
कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा.
(i) चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही …………………………….. लागला नाही. (गोड, कडू, खारट, आंबट)
(ii) ‘साखरेशिवाय …………………………….. आमच्या नाही घराण्यात केले कुणी! (लाडू, पेढे, वड्या, बर्फी)
उत्तर:
(i) कडू
(ii) लाडू

प्रश्न 3.
चूक की बरोबर ते लिहा.
(i) लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच!
(ii) लाडू बशीत ठेवून कुटुंबाने पंताच्या वजनक्षय – संकल्पाला मदत केली.
(iii) सुरुवातीला दिलेला चहा बिनसाखरेचा होता,
उत्तर:
(i) बरोबर
(ii) चूक
(iii) चूक

प्रश्न 4.
घटना क्रमानुसार लिहा.
(i) पंतांच्या वजनक्षय संकल्पाला नवे सुरुंग लावणारे कुटुंबाचे उद्गार
(ii) चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही.
(iii) चहा बिनसाखरेचा नव्हता याचा खुलासा झाला.
(iv) बिनसाखरेचा चहातील साखरेची उणीव लाडू खाऊन भरून काढली.
उत्तर:
(i) चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही.
(ii) चहा बिनसाखरेचा नव्हता याचा खुलासा झाला.
(iii) पंतांच्या वजनक्षय – संकल्पाला नवे सुरुंग लावणारे कुटुंबाचे उद्गार
(iv) बिनसाखरेच्या चहातील साखरेची उणीव लाडू खाऊन भरून काढली.

प्रश्न ६. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 21

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.

(i) आचार्य बाबा बर्वेनी पंतांना कोणते सल्ले दिले?
उत्तरः
पंतांचे वजन कमी करण्यासाठी आचार्य बाबा बर्वेनी जिभेवर ताबा ठेवा, संयम राखा, मनाची एकाग्रता ठेवा, बोलणे सोडा, असे सल्ले दिले.

(ii) आचार्य बाबा बर्वेनी पंतांना क्षमा केली.
उत्तरः
पंतांच्या दोरी उड्या मारण्याच्या सरावातील दुसरी उडी मारताना बाबा बर्वेच्या गळ्यात दोरी पडली. यावर बर्वे खूप संतापले व पंतांना म्हणाले, ‘हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखं बळी पडला असता, तर धडगत नव्हती.’ आणि बर्वेनी पंतांना माफ केले.

प्रश्न 3.
कंसांतील योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
(i) मौन ही एक …………………………… आहे. (शक्ती, भक्ती, मुक्ती, उक्ती)
(ii) ‘आता या उड्या मारायला मी …………………………… देखील सोडली.’ (खाज, माज, लाज, व्याज)
(iii) उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा एक तास …………………………… या विषयावर बडबडत होते. (उपासाचे महत्त्व, मौनाचं महत्त्व, वजनाचे महत्त्व, संसाराचे महत्त्व)
उत्तर:
(i) शक्ती
(ii) लाज
(iii) मौनाचं महत्त्व

प्रश्न 4.
का ते लिहा.

(i) पंत बोलणं सोडू शकत नव्हते.
उत्तरः
पंत टेलिफोन – ऑपरेटर असल्यामुळे त्यांना दिवसभर बोलावे लागत असे. न बोलता ते त्यांची नोकरी करू शकणार नव्हते. नोकरी नसेल तर पोटापाण्याचे काय? म्हणून पंत बोलणं सोडू शकत नव्हते.

(ii) पंतांना पश्चात्ताप झाला.
उत्तर:
आचार्य बाबा बर्वेना पंतांच्या वजन घटवण्याची वार्ता समजली, तेव्हा त्यांनी पंतांना वेगवेगळे सल्ले दिले. एक तास मौनाच्या सामर्थ्यावर बोलले. पंतांना मात्र मौन पाळणे शक्य नव्हते. तेव्हा वजन घटणे शक्य नसल्याचे सांगत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकत बाबा गेले. तेव्हां पंतांना वाटले की मघाशी बाबांच्या गळ्यात दोरी पडली ती गच्च आवळली का नाही, या विचाराने पंतांना पश्चात्ताप झाला.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

कृती २: आकलन कृती

प्रश्न 1.
पुढील घटनांचे परिणाम लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 22

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 23
उत्तर:
(1 – इ),
(ii – अ),
(iii – ई),
(iv – उ)
(v – आ)

प्रश्न 3.
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
(i) मौनाचं सामर्थ्य मोठं नसते.
(ii) वजन वाढवण्यासाठी पंत दोरीच्या उड्या मारत होते.
(iii) पंतांच्या दिवाणखान्यात दोरी संपूर्ण फिरवणे अवघड होते.
(iv) पंतांच्या समाचाराला चाळीतली सारी मंडळी येऊन गेली.
उत्तर:
(i) चूक
(ii) चूक
(iii) बरोबर
(iv) बरोबर

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले?
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 24

प्रश्न 5.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) ‘मौनाचं महत्त्व’ या विषयावर कोण बडबडत होते?
उत्तर:
‘मौनाचं महत्त्व’ या विषयावर आचार्य बर्वे बडबडत होते.

(ii) पंत कोणती नोकरी करत होते?
उत्तर:
पंत टेलिफोन – ऑपरेटरची नोकरी करत होते.

प्रश्न 6.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
(i) “बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय?”
(ii) जिभेवर ताबा नाही तुमचा.
(iii) “अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी.”
(iv) ‘उपास’ हे त्यांचे खास राखीव कुरण होते.
उत्तर:
(i) ‘उपास’ हे त्यांचे खास राखीव कुरण होते.
(ii) “अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी.”
(iii) जिभेवर ताबा नाही तुमचा.
(iv) “बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय?”

कृती ३: स्वमत

प्रश्न 1.
आचार्य बाबा बर्वेची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
उत्तरः
आचार्य बाबा बर्वे ही पंतांच्या शेजारच्या खोलीत राहणारी व्यक्ती होती. उपास हे त्यांचे खास कुरण होते. स्पष्टवक्तेपणाने पंतांना सांगणारे, दोरीवरच्या उड्या मारण्यावरून पंतांची कान उघडणी करणारे; पण माफ करणारे, मौनाचे महत्त्व जाणणारे, मौन या विषयावर बोलताना त्यांना स्वत:लाच बोलणे थांबवा असे सांगण्याची आवश्यकता असणारे, पंतांना बोलणं सोडण्याचा उपाय शक्य नाही हे पाहून कारुण्यपूर्ण नजरेने कटाक्ष टाकत ‘मग कसलं वजन उतरवणार तुम्ही.’ असं उघड उघड सांगणारे आचार्य बाबा बर्वे होते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 2.
‘जिभेवर ताबा नाही तुमचा.’ या बोलण्यामागची भूमिका स्पष्ट करा.
उत्तरः
पंतांचा उपास सुरू झाल्याची हकीकत चाळीत पसरल्यावर लोक त्यांच्या समाचाराला येऊ लागली. प्रत्येकजण त्यांना वजन घटवण्यासाठी उपाय सुचवू लागला. कोणी खाण्यावर बंधन आणण्यासाठी सांगे तर कोणी शारीरिक व्यायामासाठी सांगे; पण आचार्य बनी मात्र जिभेवर बंधन घातले. म्हणजेच खाणे आणि बोलणे या दोन्ही गोष्टी संयमित हव्यात. जिभेचा जसा खाण्यासाठी उपयोग करतो, तसा बोलण्यासाठी उपयोग होतो. हे पंतांना प्रकर्षाने सांगू इच्छितात. त्यासाठी संयम हवा. मौन पाळले पाहिजे तरच वजन घटेल. अशी आचार्य बाबा बर्वेची बोलण्यामागची भूमिका होती.

प्रश्न ७. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १: आकलन कृती.

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 25

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) पंतांच्या अंगाचा तिळपापड केव्हा होई?
उत्तर:
साखर पाहिली की पंतांच्या अंगाचा तिळपापड होई.
(ii) पंतांच्या दोरीवरच्या उड्या मारणे बंद का झाले?
उत्तर:
खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारींमुळे पंतांना दोरीवरच्या उड्या मारणे थांबवावे लागले.

(iii) पंतांनी कोणता आहार सुरू केला?
उत्तरः
केवळ पौष्टिक व सात्त्विक आहार पंतांनी सुरू केला.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 3.
उत्तरे लिहा.

(i) पंधरवडाभरात पंतांनी कोणते अपवाद वगळता भाताला स्पर्श केला नाही?
उत्तर:
पंधरवडाभरात फक्त दोन वेळाच साखरभात झाला.एकदा सोकाजीने चोरून कोळंबीभात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. एवढे अपवाद वगळल्यास पंतांनी भाताला स्पर्श केला नाही.

(ii) पंतांच्या आहारपरिवर्तनाचा परिणाम लिहा.
उत्तरः
पंतांनी आहारपरिवर्तन करून दहाबारा दिवस झाल्यावर त्यांच्यातला फरक त्यांनाच कळायला लागला. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात त्याप्रमाणे पंतांना रोज संध्याकाळी वजन काट्यावर वजन करावे असे वाटत होते.

प्रश्न 4.
कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा, मला मी ………………………… झाल्याची स्वप्ने पडू लागली. (जाडजूड, सडपातळ, काटकुळा, उंच)
(ii) ………………………… ताटावरून मी उठू लागलो. (रिकाम्या, सजवलेल्या, जेवलेल्या, भरल्या)
(iii) बिनसाखरेचा आणि बिनदुधाचाच काय; पण ” देखील चहा मी पिऊ लागलो. (पाण्याचा, दुधाचा, कॉफीचा, बिनचहाचा)
उत्तर:
(i) काटकुळा
(ii) भरल्या
(iii) बिनचहाचा

प्रश्न 5.
चूक की बरोबर ते लिहा.
(i) पंत केवळ फळांवर जगू लागले.
(ii) धारोष्ण दुधासाठी गिरगावातील गोठ्यात जाऊ लागले.
(iii) दोरीवरच्या उड्या मारण्यासाठी खालच्या मजल्यावरील मंडळींनी प्रोत्साहन दिले.
(iv) कचेरी सुटल्यावर पंत गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागले.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) चूक
(iii) चूक
(iv) बरोबर.

कृती २: आकलन कृती

प्रश्न 1.
कारणे लिहा.
(i) कचेरी सुटल्यावर, पंत गिरगाव रस्त्याने धावू लागले कारण …………………………
(अ) त्यांना घरी लवकर पोहोचायचे होते.
(आ) मित्रांबरोबर गप्पा मारायच्या होत्या.
(इ) फिरत फिरत पायी येऊन पैसे वाचवायचे होते.
(ई) त्यांना वजन कमी करायचे होते.
उत्तरः
कचेरी सुटल्यावर, पंत गिरगाव रस्त्याने धावू लागले कारण त्यांना वजन कमी करायचे होते.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

(ii) लिंबाचा रस पंतांना अमृतासारखा वाटू लागला कारण …………………………
(अ) लिंब स्वस्त होती.
(आ) लिंब आवडत होती.
(इ) लिंबाच्या रसाने वजन कमी होते.
(ई) लिंबाचा सिझन होता.
उत्तर:
लिंबाचा रस पंतांना अमृतासारखा वाटू लागला कारण लिंबाच्या रसाने वजन कमी होते.

प्रश्न 2.
ओघतक्ता तयार करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 26

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 3.
कसे ते लिहा.
उत्तर:
(i) लिंबाचा रस – अमृतासारखा
(ii) दूध – धारोष्ण
(iii) आहार – पौष्टिक आणि सात्त्विक

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
(i) मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस्स.
(ii) लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला.
(iii) मुख्यत: चरबी युक्त द्रव्ये शरीरात कमी गेली.
(iv) एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवले.
उत्तर:
(i) मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस्स.
(i) लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला.
(iii) एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवले.
(iv) मुख्यत: चरबी युक्त द्रव्ये शरीरात कमी गेली.

कृती ३: स्वमत

प्रश्न 1.
पंतांना भात अतिशय प्रिय होता, हे स्पष्ट करा.
उत्तरः
पंतांचे एकूण आहारव्रत जोरदार सुरू होते. केवळ पौष्टिक व सात्विक आहार दहाबारा दिवस चालू होता. त्यांच्यातील फरक त्यांनाच कळत होता. एक महिनाभर तुपाचा थेंब त्यांच्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध! असे असताना पंतांनी भात खाणे वर्ण्य केलेले असताना पंधरवडाभरात दोन वेळा साखरभात खाल्ला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबीभात चारला व भाऊजी पसरवटांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता, एवढे अपवाद वगळता त्यांनी भाताला स्पर्श केला नाही. आहारव्रत सुरू असताना त्यांच्या समोर आलेल्या भाताचे प्रकार पाहून त्यांचा मोह आवरता आला नाही. यावरून पंतांना भात अतिशय प्रिय खादय होते हे स्पष्ट होते.

प्रश्न 2.
कचेरी सुटल्यावर पंत गिरगाव रस्त्याने धावू का लागले?
उत्तरः
पंतांचे वजन कमी करण्यासाठी त्यांच्या आहारतज्ज्ञ मित्रमंडळींनी विविध उपाय सांगितले.खाणे कमी करण्याबरोबरच शारीरिक व्यायाम व्हावा म्हणून दोरीच्या उड्या व रनिंग करावे असा सल्ला मिळाल्यामुळे पंत कचेरी सुटल्यावर गिरगाव रस्त्याने धावत घरी येऊ लागले.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 3.
पंतांनी उपास सुरू केल्यापासून त्यांनी केलेल्या कष्टाविषयी माहिती दया.
उत्तरः
पंतांनी वजन कमी व्हावे म्हणून उपासाचा निश्चय केला आणि आहारात बदल घडवून आणला. आहाराबरोबरच त्यांनी शारीरिक कष्टही घेतले. गाईचे दूध आणण्यासाठी ते अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागले. कचेरी सुटल्यावर गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागले. दोरीवरच्या उड्या मारू लागले. या सर्व कष्टांच्या मागे त्यांना आपले वजन कमी व्हावे ही एकच अपेक्षा होती.

प्रश्न ८. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १: आकलन कृती.

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 27

प्रश्न 2.
कोण कोणास म्हणाले?
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 28

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 3.
कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा,
(i) मंडळींच्या प्रशस्तीने मला ……………………………. वाटत होती. (खात्री, वाईट, लाज, भीती)
(ii) छे, छे, वजनाचा मार्ग ……………………………. काट्यातून जातो. (नेहमीच्या, हलक्या, भलत्याच, लोखंडी)
(iii) हल्ली मी वजन आणि ……………………………. या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे. (खाणे, पिणे, फिरणे, भविष्य)
उत्तर:
(i) भीती
(ii) भलत्याच
(iii) भविष्य

प्रश्न 4.
घटना क्रमानुसार लिहा.
(i) डाएटच्या आहारी या जन्मात न जाण्याचे ठरवले.
(ii) पंतांच्या डाएटची चेष्टा करणाऱ्यांनी प्रशंसा केली.
(iii) एकशे ब्याण्णव पौंड वजन दाखवले.
(iv) असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रण केले.
उत्तर:
(i) पंतांच्या डाएटची चेष्टा करणाऱ्यांनी प्रशंसा केली.
(ii) असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रण केले.
(iii) एकशे ब्याण्णव पौंड वजन दाखवले.
(iv) डाएटच्या आहारी या जन्मात न जाण्याचे ठरवले.

कृती २: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास 29

प्रश्न 2.
उत्तरे ते लिहा.
उत्तर:
(i) पंतांना खात्री होती – [वीस पंचवीस पौंडांनी वजन घटण्याची.]
(i) मंडळींच्या प्रशस्तीने पंतांना भीती वाटत होती – [मूठभर मांस वाढण्याची.]

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

प्रश्न 3.
चूक की बरोबर ते लिहा.
(i) पंत तुरळक तारीफ ऐकून भुलले.
(ii) पंतांनी डाएटच्या आहारी जन्मात न जाण्याचे ठरवले.
(iii) वजनाच्या यंत्रावर पाय ठेवून पंतांनी दोन रुपयाचे नाणे आत टाकले.
उत्तर:
(i) चूक
(i) बरोबर
(iii) चूक

प्रश्न 4.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
(i) पंतांनी कोणत्या गोष्टींची चिंता करणे सोडून दिले?
उत्तर:
पंतांनी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करणे सोडून दिले.

(ii) चाळीतील मंडळी कोणत्या गोष्टींची चेष्टा करत होती?
उत्तरः
चाळीतील मंडळी पंतांची, त्यांच्या डाएटची व त्यांच्या उपासाची चेष्टा करत होती.

प्रश्न 5.
रिकाम्या जागी योग्य विधान घालून वाक्य पूर्ण करा.
(i) माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळीचे आदर दुणावल्याचे …………………………..
(अ) माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते.
(आ) त्याच्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते.
(इ) हिच्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते.
(ई) माझ्या तीक्ष्ण नजरेतून सुटत नव्हते.
उत्तर:
माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळीचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते.

(ii) ………………………….. या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे.
(अ) वजन आणि घट
(आ) वजन आणि भविष्य
(इ) भविष्य आणि चिंता
(ई) वजन आणि काळजी
उत्तरः
वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

कृती ३: स्वमत

प्रश्न 1.
चाळीतील मंडळींचा उत्साह दुणावल्याचे कोणत्या उद्गारातून स्पष्ट होते?
उत्तरः
पंतांचा डाएट बद्दलचा एकूण निश्चय पाहून पंतांविषयीचा आदर दुणावला व ते पंतांना जाणवत होते. ज्या मंडळींनी पंतांच्या उपासाची चेष्टा केली त्यांनीच ‘पंत, फरक दिसतोय हं!’ अशी कबुली दयायला सुरुवात केली. जनोबा रेग्यांसारख्या कुजकट शेजाऱ्यालाही ‘पंत, भलतेच काय हो रोडावलेत’ असे मान्य करावे लागले.

प्रश्न 2.
एक महिन्याच्या पंतांच्या उग्र साधनेबद्दल माहिती लिहा.
उत्तर:
पंतांनी आपले वजन घटवण्यासाठी एक महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केली. या साधनेनंतर पंतांना खात्री होती, की आपले वजन वीस ते पंचवीस पौंडांनी घटेल. पंतांनी केलेल्या उपासामुळे त्यांच्यातील फरक लोकांनाही जाणवत होता. त्यामुळे पंतांना नक्की वजन घटणार याची खात्री होती.

प्रश्न 3.
उपास करूनही पंतांचे वजन वाढण्यामागचे कारण कोणते असावे असे तुम्हाला वाटते.
उत्तर:
पंतांनी एक महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केली असे म्हटले असले तरी बिनसाखरेचा समजून साखरेचा चहा, लाडू, पंधरवडाभरात भात वर्ण्य केला असूनही चार वेळा भात खाल्ला होता. एकीकडे निराहार, शास्त्रोक्त आहार घेणारे पंत दुसरीकडे कोण कोणत्या पदार्थांचा आस्वाद घेतला हे मार्मिकतेने सांगतात. एकूण पाठातील उपास हा मार्मिकतेचा विषय असल्यामुळे पंतांच्या वागण्यातील विरोधाभासामुळे वजन घटण्याऐवजी वाढलेले दिसून आले, असे मला वाटते.

स्वाध्याय कृती

स्वमत

प्रश्न 4.
तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील, याची कल्पना करून लिहा.
उत्तरः
नववीची परीक्षा झाली व मी पास होऊन दहावीच्या वर्गात गेले. यावर्षी काहीही करून सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा असा मी संकल्प केला. नुकतीच मे महिन्याची सुट्टी अनुभवलेली असल्यामुळे लवकर उठायची सवय मोडली होती. आईला मी माझ्या संकल्पाविषयी सांगितले. दुसऱ्या दिवसापासून आईने मला सकाळी पाच वाजता उठवायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी नवा उत्साह असल्यामुळे मी शहाण्या बाळासारखी उठून बसले.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 उपास

शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला मैत्रिणीबरोबरच्या गप्पा, खेळ, शाळेतील अभ्यास या सर्वांमुळे मला माझ्या संकल्पाविषयी विसर पडू लागला. इतरांबरोबर मजा करणे कमी झाले. कोणतीही गोष्ट करताना मी यंदा दहावीत आहे याची जाणीव करून दिली जाई. सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याचा माझा संकल्प आई विसरली नव्हती. आईनेच एकदा घरातील सर्वांच्या देखत माझी चेष्टा केली, घरातील लहान भावंडेही माझी मस्करी करू लागली. खेळणे, टि.व्ही. पाहणे हे सारेच मला पारखे झाले. मग मात्र मी निश्चय केला, की आपण कुणाच्याच चेष्टेचा विषय बनू नये, मी केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी मनाची तयारी केली व नियमित लवकर उठून अभ्यास नियमित करू लागले.

उपास शब्दार्द्ध

  • उपास‌ ‌–‌ ‌निरशन,‌ ‌दिवसभर‌ ‌न‌ ‌जेवणे,‌ ‌निराहार‌‌ – (fasting,‌ ‌a‌ ‌fast)‌ ‌
  • परिवर्तन‌ ‌–‌ ‌मोठा‌ ‌बदल‌ ‌–‌ ‌(a‌ ‌radical‌ ‌change)‌ ‌
  • आचारी‌ ‌–‌ ‌स्वयंपाक‌ ‌करणारा‌ ‌–‌ ‌(a‌ ‌cook)‌ ‌
  • चमत्कारिक‌ ‌–‌ ‌विक्षिप्त,‌ ‌विचित्र‌ ‌–‌ ‌(strange,‌ ‌odd)‌ ‌
  • ‌मौन‌‌ – न‌ ‌बोलणे‌‌ –‌ ‌(silence)‌ ‌
  • धारोष्ण‌ ‌–‌ ‌नुकतीच‌ ‌धार‌ ‌काढली‌ ‌आहे‌ ‌असे‌ ‌ताजे‌ ‌दूध‌‌ – (fresh‌ ‌immediately‌ ‌after‌ ‌milking)‌ ‌
  • सामर्थ्य‌ ‌–‌ ‌शक्ती‌,‌ ‌बळ,‌ ‌क्षमता‌ ‌–‌ ‌(power,‌ ‌ability)‌ ‌
  • पश्चात्ताप‌ ‌–‌ ‌खेद,‌ ‌अनुताप‌ ‌–‌ ‌(respentance)‌ ‌
  • वाक्प्रवाह‌ ‌–‌ ‌अखंड‌ ‌बोलणे‌ ‌–‌ ‌(a‌ ‌flow‌ ‌of‌ ‌speech)‌ ‌
  • एकाग्रता‌ ‌–‌ ‌एकाच‌ ‌गोष्टीत‌ ‌पूर्ण‌ ‌लक्ष‌ ‌असणे‌‌ – (concentration)‌ ‌
  • शास्त्रोक्त‌ ‌–‌ ‌शास्त्रात‌ ‌नमूद‌ ‌केल्याप्रमाणे‌‌ – (scientific)‌ ‌
  • भविष्य‌ ‌–‌ ‌भावी‌ ‌गोष्टीचे‌ ‌पूर्वकथन,‌ ‌भाकीत‌‌ – (prediction)‌ ‌
  • पौष्टिक‌ ‌–‌ ‌ताकद‌ ‌वाढवणारे‌ ‌–‌ ‌(nutritious)‌ ‌
  • सात्विक‌ ‌–‌ ‌सत्वगुणी,‌ ‌शुद्ध,‌ ‌पवित्र‌‌ – (pure,‌ ‌god‌ ‌fearing)‌ ‌
  • दुर्दैव‌ ‌–‌ ‌अभागी,‌ ‌कमनशिबी‌‌ – (unfortunate,‌ ‌unlucky)‌ ‌
  • उग्रसाधना‌ ‌–‌ ‌दुःसह‌ ‌तपश्चर्या‌‌ – (learning‌ ‌the‌ ‌hard‌ ‌way,‌ ‌penance)‌ ‌
  • ‌आहार‌ ‌–‌ ‌नेहमी‌ ‌खाण्याचे‌ ‌अन्न –‌ ‌(adiet)‌ ‌
  • आणेली‌ ‌–‌ ‌जुन्या‌ ‌काळातील‌ ‌एक‌ ‌नाणे‌‌ – (old‌ ‌currency‌ ‌coin)‌ ‌
  • वर्य‌ ‌–‌ ‌टाळण्याजोगे,‌ ‌वगळण्याजोगे – (fit‌ ‌to‌ ‌be‌ ‌avoided)
  • ‌‌खाजगी‌‌ –‌ ‌स्वत:चा‌‌ – (private)‌ ‌
  • उपोषण‌ ‌–‌ ‌अन्न–पाणी‌ ‌वयं‌ ‌करणे‌‌ – (fasting)‌ ‌
  • टीका‌ ‌–‌ ‌गुणदोषांचे‌ ‌विवरण‌ ‌–‌ ‌(criticism)‌‌
  • प्रैंड –‌ ‌वजन‌ ‌मोजण्याचे‌ ‌परिमाण‌‌ – (weight‌ ‌measuring‌ ‌element)‌ ‌
  • घोरणे‌‌ –‌ ‌(to‌ ‌snore)‌ ‌
  • आहारशास्त्र‌ ‌–‌ ‌(sitology)‌ ‌
  • शास्त्र‌ ‌–‌ ‌(येथे‌ ‌अर्थ)‌ ‌कला‌ ‌
  • तज्ज्ञ‌ ‌–‌ ‌जाणकार,‌ ‌ज्ञानी‌ ‌–‌‌ (expert)‌ ‌
  • घटेल‌ ‌–‌ ‌घटणे,‌ ‌कमी‌ ‌होणे‌ ‌–‌‌ (reduce)‌ ‌
  • सल्ला‌ ‌–‌ ‌उपदेश‌‌ – (to‌ ‌advice)‌ ‌
  • लोणी‌ ‌–‌ ‌(butter)‌‌
  • तूप‌‌ –‌ ‌(ghee)‌ ‌
  • आहारपरिवर्तन–‌ ‌जेवणातला‌ ‌बदल‌ ‌–‌ ‌(change‌ ‌in‌ ‌diet)‌ ‌
  • वर्ण्य‌ ‌करणे‌ ‌–‌ ‌त्याग‌ ‌करणे‌‌ – (to‌ ‌avoid)‌ ‌
  • सुरळीत‌ ‌–‌ ‌व्यवस्थित‌‌ – (smoothly)‌ ‌
  • कचेरी‌ ‌–‌ ‌कार्यालय‌‌ – (office)‌ ‌
  • कुंभ‌ ‌रास‌ ‌–‌ ‌(aquarius)‌ ‌
  • वायू‌ ‌–‌ ‌हवा‌‌ – (air)‌ ‌
  • दोरीवरच्या‌ ‌उड्या‌‌ – (skipping)‌ ‌
  • अवर्णनीय‌ ‌–‌ ‌वर्णन‌ ‌करता‌ ‌न‌ ‌येणारे‌ ‌–‌ ‌(indescribable)‌ ‌
  • पडवळ‌ ‌–‌ ‌एक‌ ‌भाजी‌ ‌–‌ ‌(snake‌ ‌gourd)‌ ‌
  • शेवग्याच्या‌ ‌शेंगा‌ ‌–‌ ‌(drum‌ ‌sticks)‌ ‌
  • भेंडी‌ ‌–‌ ‌एक‌ ‌भाजी‌ ‌–‌ ‌(lady‌ ‌finger)‌ ‌
  • संयम‌ ‌–‌ ‌ताबा‌‌ –‌ ‌(control)‌ ‌
  • कटाक्ष‌ ‌–‌ ‌डोळ्यांच्या‌ ‌कोपऱ्यातून‌ ‌टाकलेला‌ ‌दृष्टिक्षेप‌‌ – (a‌ ‌glance)‌ ‌
  • अमृत‌ ‌–‌ ‌पीयुष,‌ ‌सुधा‌ ‌–‌ ‌(rector)
  • गोठा‌ –‌ ‌गुरे‌ ‌बांधण्याची‌ ‌जागा‌ ‌–‌ ‌(cow‌ ‌shed)
  • ‌कुजकट‌ ‌–‌ ‌(येथे‌ ‌अर्थ)‌ ‌वाईट‌ ‌
  • तुरळक‌‌ –‌ ‌क्वचित‌ ‌घडणारी‌ ‌–‌ ‌(rarely)
  • ‌जिव्हा ‌‌ ‌–‌ ‌जीभ‌‌ –‌ ‌(tongue)‌‌

Marathi Aksharbharati Std 10 Digest Pdf भाग-१

Rang Sahityache Class 10 Marathi Chapter 10 Question Answer Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 10 रंग साहित्याचे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 10th Marathi Aksharbharati Chapter 10 रंग साहित्याचे Question Answer Maharashtra Board

Std 10 Marathi Chapter 10 Question Answer

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 10 रंग साहित्याचे Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
प्रस्तुत पाठात आलेल्या साहित्य प्रकारांची नावे लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 17
उत्तर:
(i) कथा
(ii) कादंबरी
(iii) कविता
(iv) नाटक
(v) चरित्र
(vi) आत्मचरित्र
(vii) प्रवासवर्णन

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 18
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 14

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

प्रश्न 3.
फरक स्पष्ट करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 19
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 15

प्रश्न 4.
खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.
(i) रस्ते
(ii) वेळा
(iii) भिंती
(iv) विहिरी
(v) घड्याळे
(vi) माणसे
उत्तर:
(i) रस्ते – रस्ता – हा रस्ता रूंद व डांबरी आहे.
(ii) वेळा – वेळ – सकाळची वेळ अभ्यासासाठी चांगली असते.
(iii) भिंती – भिंत – चीनची भिंत खूप उंच व लांब आहे.
(iv) विहिरी – विहीर – गावाकडची विहीर पाण्याने भरली आहे.
(v) घड्याळे – घड्याळ – भिंतीवरचे घड्याळ सुशोभित दिसते.
(vi) माणसे – माणूस – कष्टाळू व इमानदार माणूस बक्षिसपात्र असतो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

प्रश्न 5.
खालील शब्दांना ‘पर’ हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते बनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा. त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 20
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 16

प्रश्न 6.
खालील सामासिक शब्दांचा समास ओळखून तक्ता पूर्ण करा.
यथामती, प्रतिदिन, आईवडील, चारपाच, त्रिभुवन, केरकचरा, भाजीपाला, चहापाणी, आजन्म, गैरशिस्त, विटीदांडू, पापपुण्य, स्त्रीपुरुष
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 21
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 22

प्रश्न 7.
स्वमत.
(अ) पुस्तकाशी मैत्री करण्याचे फायदे लिहा.
उत्तरः
पुस्तकांशी मैत्री म्हणजे निर्भेळ आनंदच. पुस्तके आपल्याशी बोलतात, त्यांचे विचार प्रगट करतात. ज्ञान देतात. चांगल्या कामासाठी प्रेरणा देतात. कठीण संकल्पना सोप्या करून सांगतात. चित्रांद्वारे, शब्दांतून मनमोकळ्या गप्पा मारतात. शब्दसंग्रह वाढवितात. प्रसंगी विविध स्थळांना भेटी दिल्याचा आनंद देतात. पुस्तके आपल्यावर कधीही रागावत नाहीत. रूसत नाहीत. भांडत नाहीत. काही अपेक्षा ठेवत नाहीत. म्हणून त्यांच्याशी मैत्री करून आपणही त्यांची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

(आ) तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका साहित्यप्रकाराची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
मला आवडलेला साहित्यप्रकार म्हणजे कादंबरी. कादंबरी म्हणजे मोठी कथाच. विविध पात्रांनी, प्रसंगांनी नटलेली, सजलेली. कादंबरी जर खुमासदार असेल तर, ती हातातून सोडवत नाही. पुढे काय होणार याची उत्कंठा लागते. त्यातील पात्रांचा परिचय होतो व ती पात्रे आपल्याला आपल्यातीलच वाटू लागतात. कादंबरीत मन रममाण होते. सुखाच्या प्रसंगात भान हरपते. दु:खी प्रसंगाने अतिशय वाईटही वाटते, इतके तादात्म्य कादंबरीशी साधता येते. ‘ययाति’, ‘स्वामी’, या कादंबऱ्या माझ्या आवडत्या आहेत.

(इ) ‘उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तरः
‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे वाचनाने आपणांस अनेक लाभ होतात. वाचनाने शब्द संपत्ती वाढते. नवनवीन संकल्पना कळतात. विचार प्रगल्भ होतात, लेखक होण्यासाठी या सर्वांचा उपयोग होतो. समाजातील चालीरिती, संस्कृती, नवीन शोध, पर्यटन, शैक्षणिक स्तर यांची माहिती वाचनाने मिळते. विचारांची बैठक पक्की होते. काळाचे भान येते. नव्या जुन्या गोष्टी कळतात. उत्तम विचार समर्थ लेखणीद्वारे प्रगट होतात.

(ई) तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाबाबत खालील मुद्द्यांचा विचार करून माहिती लिहा.
(१) पुस्तकाचे नाव
(२) लेखक
(३) साहित्यप्रकार
(४) वर्ण्य विषय
(५) मध्यवर्ती कल्पना
(६) पुस्तकातून मिळणारा संदेश
(७) मूल्य
(८) सामाजिक महत्त्व
(९) आवडण्याची कारणे
उत्तरः
मला ‘पांडुरंग सदाशिव साने’ लिखित ‘श्यामची आई’ हे पुस्तक आवडते. हा ‘कादंबरी’ साहित्यप्रकार असून प्रस्तुत कादंबरीत श्याम हे मुख्य पात्र आहे. बालपणी त्यावर झालेले संस्कार, आईने लावलेले वळण, घरची गरीबी पण संस्कारांची श्रीमंती अशा मिश्रणातून घडलेला श्याम म्हणजे स्वतः लेखक पांडुरंग सदाशिव साने, अर्थात साने गुरूजी. मोठेपणी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले.

गांधीवादाचा पुरस्कार केला. कारागृहात रोज रात्री आपल्या इतर कैदी मित्रांसोबत लहानपणीच्या सर्व आठवणींना उजाळा दिला. रोज एक कथा सांगण्याचा परिपाठ झाला व त्यातून ‘श्यामची आई’ पुस्तक साकारले. धारिष्ट्य, खरेपणा, स्वाभिमान, निखळप्रेम, सहिष्णूता या गोष्टींचा अंतर्भाव या कादंबरीत ओतप्रोत भरला आहे.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बुद्ध्यांक जरी वाढला तरी भावनांक कमी झाला आहे. ही कादंबरी वाचून समानता, आदरभाव, स्वाभिमान, सच्चेपणा या मुल्यांची सजवणूक समाजात होईल, आईविषयीचे नितांत प्रेम, आईचे ही खरे मार्गदर्शन अशा वात्सल्यतेची अपूर्व कहाणी ‘श्यामची आई’ मध्ये असल्याने ही कादंबरी आवडते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 10 रंग साहित्याचे Additional Important Questions and Answers

प्रश्न १. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 1

प्रश्न 2.
चौकटीत उत्तरे लिहा.
उत्तरः
(i) सुश्रुतची सहल या गावी नेण्याचे ठरले – [भिलार]
(ii) मुलामुलींचा वेश करून आले – [पुस्तके]
(ii) कथेचे दुसरे नाव – [गोष्ट]

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

प्रश्न 3.
कोण कोणास म्हणाले?
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 2

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
खालील शब्द उत्तर येईल असे प्रश्न तयार करा,
(i) हातात हात घालून
(ii) लहानपणापासूनच.
उत्तर:
(i) काही पुस्तके कशी नाचत होती?
(ii) कथेची ओळख सुश्रुतला केव्हापासून आहे?

प्रश्न 2.
सहसंबंध लिहा.
(i) सूचना : वर्ग : : सहल : ……………………………..
उत्तर:
भिलार

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,
(i) सुश्रुतच्या वर्गाची …………………………….. गावाला सहल नेण्याचे ठरले. (किल्लारी, भिलार, पुणे, ठाणे)
(ii) काही पुस्तके मुला – मुलींचा वेश करून आणि हातात हात घालून …………………………….. गाणी गात आहेत. (नाचत, बागडत, आनंदाने, उत्साहाने)
उत्तर:
(i) भिलार
(ii) आनंदाने

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) सुश्रुतला कथा आपले दुसरे नाव काय सांगते?
उत्तर:
सुश्रुतला कथा आपले दुसरे नाव ‘गोष्ट’ असे सांगते.

(ii) सुश्रुतची आजी त्याला कोणत्या गोष्टी सांगायची?
उत्तर:
सुश्रुतची आजी त्याला कोल्हा, उंदीर, ससा-कासव यांच्या गोष्टी सांगायची.

(iii) अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत, असे सुश्रुतला कोण म्हणाले?
उत्तर:
अरे आम्ही सर्व तुला भेटायाला आलो आहोत, असे सुश्रुतला पुस्तकाच्या वेशातील मुले म्हणाली.

प्रश्न २. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 3
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 4
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 5

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) कलाकृती उत्तम केव्हा होते?
उत्तरः
दर्जेदार कथा असली की कलाकृती उत्तम होते.

(ii) कथेच्या यशाचे रहस्य काय?
उत्तर:
उत्तम निवेदनतंत्राचा वापर हे कथेच्या यशाचे रहस्य आहे.

(iii) कादंबरी वाचताना वाचक कशात रममाण होतो?
उत्तरः
कथानकात पुढे काय होईल याच्या विचारात कादंबरी वाचताना वाचक गुंतून जातो व रममाण होतो.

(iv) कथेची थोरली बहीण कोण?
उत्तर:
कथेची थोरली बहीण कादंबरी होय.

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) …………………………… म्हणजे खरं तर मोठी कथाच; पण माझा आवाका कथेपेक्षा पार मोठा! (कथा, निबंध, कादंबरी, संवाद)
(ii) साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा …………………………… पुरस्कार वि. स. खांडेकर यांच्या ययाति या कादंबरीला मिळाला. (अर्जुन, ज्ञानपीठ, साहित्य)
(iii) कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व …………………………… असते. (चपखल, लयबद्ध, वैशिष्ट्यपूर्ण, आशययुक्त)
(iv) उत्तम …………………………… तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते किंबहुना उत्तम निवेदनतंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य. (भाषण, कथन, निवेदन, अनुवादन)
उत्तर:
(i) कादंबरी
(ii) ज्ञानपीठ
(iii) चपखल
(iv) निवेदन

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 6

प्रश्न 2.
सकारण लिहा.

(i) कवितांची व आपली फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे.
उत्तर:
शालेय जीवनात पाठ्यपुस्तकातील सगळ्या कविता तालासुरांत म्हटल्या जातात.

(ii) मराठी माणसांचा ऊर अभिमानानं भरून आला.
उत्तरः
साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाति’ या कादंबरीला मिळाला.

प्रश्न 3.
चूक की बरोबर ते लिहा.

(i) ‘ही आवडते मज मनापासुनी शाळा’ आणि ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ या सुश्रुतच्या नावडत्या कविता होत्या.
(ii) कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
तुम्ही दूरदर्शनवर किंवा प्रत्यक्षात पाहिलेल्या काव्य संमेलनाविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर:
होळीच्या निमित्ताने भरलेल्या काव्यसंमेलनास मला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा योग आला. मोठ्या व्यासपीठावर अनेक कवी, कवयित्री विराजमान होते. प्रत्येक जण आपली कविता विशिष्ट हावभावांसहित, चालीत म्हणून दाखवीत होते. कवितांची रचना अर्थपूर्ण व चपखल होती. कल्पनांचा सुंदर आविष्कार होता. काही कविता सामाजिक होत्या तर काही कविता हास्यरसपूर्ण होत्या. श्रोते मनापासून कवितांना दाद देत होते. कवीच्या आवाजातील चढउतार, त्यांचे हावभाव कौतुकास्पद होते. काही कवितांमध्ये अनुप्रासामुळे गोडवा होता. उत्प्रेक्षा, उपमा, रूपक अलंकारांनी सजलेल्या या कविता मनाला मोहून गेल्या. काव्यसंमेलन कधी संपले ते कळले नाही. कविता गुणगुणतच आम्ही बाहेर पडलो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

प्रश्न ३. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 7
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 8

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) सामान्य लोकांची मते कशी बदलतात?
उत्तर:
चरित्र वाचनाने सामान्य लोकांची मते बदलतात,

(ii) चरित्र कसे असते?
उत्तर:
चरित्र संघर्षमय, कर्तृत्ववान, संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करणारे असते.

(iii) चरित्र कसे जन्माला येते?
उत्तर:
एखादया थोर व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्याची गाथा लिहिण्याची प्रेरणा लेखकाला मिळते व चरित्र जन्माला येते.

(iv) नाटककाराची कोणती अपेक्षा असते?
उत्तरः
नाटक वाचनीय आणि प्रेक्षणीय व्हावं अशी नाटककाराची अपेक्षा असते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) …………………………. नाटकाचे लेखक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवीवर्य कुसुमाग्रज. (‘नटसम्राट’, ‘विठ्ठल तो आला’, ‘गिधाड’, ‘कुलांगार’)
(ii) माझं रंगमंचावर सादरीकरण होणार याचे भान ठेवूनच …………………………. माझी मांडणी करतो. (कादंबरीकार, कथाकार, कविताकार, नाटककार)
उत्तर:
(i) ‘नटसम्राट’
(ii) नाटककार

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
कारणे शोधा.

(i) नाटक मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करते कारण . . .
उत्तरः
पात्ररचना, चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना प्रसंग यांमुळे नाटक मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करते.

(ii) २७ फेब्रुवारीला मराठी दिन साजरा करतात कारण . . .
उत्तर:
२७ फेब्रुवारी हा ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराचे मानकरी कविवर्य कुसुमाग्रज म्हणजे वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिन आहे. त्यांच्या साहित्य सेवेमुळेच त्यांचा जन्मदिवस मराठी दिन म्हणून साजरा करतात.

प्रश्न 2.
वर्गीकरण करा.
वसंत कानेटकर, रणजित देसाई, पु.ल. देशपांडे, धनंजय गाडगीळ, प्र.के. अत्रे, भा.द.खेर, राम गणेश गडकरी, मधुसुदन कालेलकर, बाबासाहेब पुरंदरे
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 9

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

प्रश्न 3.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
(i) संतकाव्यापासून पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी …
(अ) मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे.
(आ) करूण रसाचे रूप धारण केले आहे.
(इ) अभंग छंदाचे रूप धारण केले आहे.
(ई) मुक्त छंदाचे रूप स्वीकारले आहे
उत्तर:
संतकाव्यापासून पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे.

प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.
(i) ‘नटसम्राट’ नाटकाचे लेखक कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर.
(ii) थोरांची चरित्रे सामान्यांना धोका देतात.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) चूक

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
‘नाटक कलाकाराला घडवते’ याचे समर्थन करणारे विचार तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तरः
साहित्यप्रकारातील ‘नाटक’ हा भाग म्हणजे विलक्षण आव्हानात्मक, नाट्यसंहिता लिहिण्यापासून ते थेट रंगमंचापर्यंतचा नाटकाचा प्रवास हा विविधांगी असतो. उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दिग्दर्शन व उत्कृष्ट अभिनय यावर नाटकाचे यश अवलंबून असते, नाटकात काम करणारे कलाकार शब्दांना मूर्तरूप देतात. प्रेक्षकांच्या मनावर पकड करतात. संवादफेक, शब्दांचे उच्चार, आवाजातील चढ-उतार, नाटकाचा आशय व त्यातून समाजाला मिळणारा संदेश याची जबाबदारी कलाकारावर असते. कलाकार त्या भूमिकेत मनापासून शिरल्याखेरीज ती भूमिका प्रभावी होत नाही. नाटक कलाकाराच्या रोमारोमांत भिनलेले असते. म्हणून नाटक कलाकाराची सर्वांगीण प्रगती करते व त्याला घडवते.

प्रश्न ४. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 10
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 11

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

प्रश्न 2.
मी कोण ते लिहा.
उत्तरः
(i) एखादया व्यक्तिच्या आयुष्याचे वर्णन – [चरित्र]
(ii) स्वत:च्या जीवनप्रवासाचे तटस्थपणे केलेले वर्णन – [आत्मचरित्र]

प्रश्न 3.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) आत्मचरित्रात तटस्थपणे कशाचे कथन आढळते?
उत्तरः
आत्मचरित्रात आयुष्यात आलेल्या विविध टप्प्यांचे, वळणांचे, भल्याबुऱ्या अनुभवांचे तटस्थपणे केलेले कथन आढळते.

(ii) घरी बसून दूरच्या गावी नेणारे कोण असते?
उत्तरः
घरी बसून दूरच्या गावी नेणारे प्रवासवर्णन असते.

(iii) प्रवासवर्णनात लेखकाचे कसब कोणते?
उत्तरः
माहिती रटाळ, कंटाळवाणी न होऊ देता रंजक पद्धतीने मनोवेधक भाषेत मांडणं हे लेखकाचं कसब असतं.

(iv) सर्व साहित्य मित्रांमुळे सुश्रुतला काय फायदा होणार आहे ?
उत्तरः
सर्व साहित्य मित्रांमुळे मनोरंजन होऊन ज्ञानही वाढेल व लेखनही सुधारेल.

कृती २: आकलन

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 12

प्रश्न 2.
सकारण लिहा.
प्रवासवर्णन रंजक होते –
उत्तरः
लेखक त्या ठिकाणच्या माहितीबरोबर स्वत:चे अनुभव, भावना, निसर्गसौंदर्य, व्यक्तिविशेष यांची सुरेख मांडणी करतो.

प्रश्न 3.
योग्य पर्याय निवडा.
(i) सुश्रुतला साहित्य मित्रांशी मैत्री करायला आवडेल कारण . . .
(अ) ते सुश्रुतला बक्षिस देतील.
(ब) ते सुश्रुतला कधीच सोडून जाणार नाही.
(क) ते सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखे आहेत.
(ड) ते सुश्रुतशी खेळतील.
उत्तरः
सुश्रुतला साहित्य मित्रांशी मैत्री करायला आवडेल कारण ते सुश्रुतला कधीच सोडून जाणार नाही.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

(ii) मी प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवतो –
(अ) लेखक
(ब) कवी
(क) चित्रकार
(ड) प्रवासवर्णन
उत्तरः
मी प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवतो प्रवासवर्णन.

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) …………………………….. रंग विविध हे, भुलविती साऱ्या रसिकजना. (विषयाचे, साहित्याचे, कथेचे, निबंधाचे)
(ii) धन्य आमुची …………………………….. मराठी, धन्य साहित्यसंपदा. (माय, मातृ, श्रेष्ठ, कनिष्ठ)
उत्तर:
(i) साहित्याचे
(ii) माय

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
‘आत्मचरित्र म्हणजे लेखकाच्या जीवनाचा आरसा’ हे विधान स्पष्ट करा.
उत्तरः
आत्मचरित्र म्हणजे लेखकाने स्वत:च्या जीवनप्रवासाचे तटस्थपणे केलेले वर्णन. विविध वळणांचे, आयुष्यातील भल्या-बुऱ्या घटनांचे लेखक तटस्थपणे वर्णन करून शब्दात मांडतो. त्यात खोटेपणाला वाव नसतो. जे घडले ते जसेच्या तसे मांडण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो.

जसा आरसा जे आहे तसेच दाखवतो तसेच आत्मचरित्र ही घडलेल्या घटना अतिरंजीत न करता जशाच्या तशा दाखवते. त्यात लेखकाचा संघर्ष असू शकतो, त्याचे कर्तृत्व, त्याचा मान-अपमान व त्याची गुणवैशिष्ट्ये आत्मचरित्रातून दिसतात. अनेक आत्मचरित्रे बोधप्रद असतात. त्यातून जिद्द, चिकाटी, सच्चेपणा हे गुण शिकता येतात. मी स्वातंत्र्यवीर सावरकर व गांधीजीचे चरित्र वाचले आहे. खरोखरच आत्मचरित्र म्हणजे लेखकाच्या जीवनाचा आरसा असतो हे तेव्हा उमगले.

स्वाध्याय कृती

(७) स्वमत

(i) पुस्तकाशी मैत्री करण्याचे फायदे.
उत्तरः
पुस्तकांशी मैत्री म्हणजे निर्भेळ आनंदच. पुस्तके आपल्याशी बोलतात, त्यांचे विचार प्रगट करतात. ज्ञान देतात. चांगल्या कामासाठी प्रेरणा देतात. कठीण संकल्पना सोप्या करून सांगतात. चित्रांद्वारे, शब्दांतून मनमोकळ्या गप्पा मारतात. शब्दसंग्रह वाढवितात. प्रसंगी विविध स्थळांना भेटी दिल्याचा आनंद देतात. पुस्तके आपल्यावर कधीही रागावत नाहीत. रूसत नाहीत. भांडत नाहीत. काही अपेक्षा ठेवत नाहीत. म्हणून त्यांच्याशी मैत्री करून आपणही त्यांची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.

(ii) तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही साहित्यप्रकाराची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा.
उत्तरः
मला आवडलेला साहित्यप्रकार म्हणजे कादंबरी. कादंबरी म्हणजे मोठी कथाच. विविध पात्रांनी, प्रसंगांनी नटलेली, सजलेली. कादंबरी जर खुमासदार असेल तर, ती हातातून सोडवत नाही. पुढे काय होणार याची उत्कंठा लागते. त्यातील पात्रांचा परिचय होतो व ती पात्रे आपल्याला आपल्यातीलच वाटू लागतात. कादंबरीत मन रममाण होते. सुखाच्या प्रसंगात भान हरपते. दु:खी प्रसंगाने अतिशय वाईटही वाटते, इतके तादात्म्य कादंबरीशी साधता येते. ‘ययाति’, ‘स्वामी’, या कादंबऱ्या माझ्या आवडत्या आहेत.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

(iii) ‘उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते’ यावर तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तरः
‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे वाचनाने आपणांस अनेक लाभ होतात. वाचनाने शब्द संपत्ती वाढते. नवनवीन संकल्पना कळतात. विचार प्रगल्भ होतात, लेखक होण्यासाठी या सर्वांचा उपयोग होतो. समाजातील चालीरिती, संस्कृती, नवीन शोध, पर्यटन, शैक्षणिक स्तर यांची माहिती वाचनाने मिळते. विचारांची बैठक पक्की होते. काळाचे भान येते. नव्या जुन्या गोष्टी कळतात. उत्तम विचार समर्थ लेखणीद्वारे प्रगट होतात.

रंग साहित्याचे Summary in Marathi

रंग साहित्याचे पाठपरिचय‌
प्रत्येक‌ ‌भाषा‌ ‌विविध‌ ‌साहित्यप्रकारांनी‌ ‌नटलेली‌ ‌असते.‌ ‌असे‌ ‌साहित्यप्रकार‌ ‌मानवी‌ ‌रूप‌ ‌घेऊन‌ ‌या‌ ‌पाठातून‌ ‌स्वपरिचय‌ ‌करून‌ ‌देत‌ ‌आहेत,‌ ‌भाषासमृद्धीकरणासाठी‌ ‌साहित्यप्रकारांचा,‌ ‌त्यांच्यातील‌ ‌वैशिष्ट्यांचा‌ ‌उपयोग‌ ‌होतो.‌ ‌या‌ ‌साहित्यप्रकारांशी‌ ‌मैत्री‌ ‌केली,‌ ‌तर‌ ‌मनोरंजनाबरोबर‌ ‌आपले‌ ‌ज्ञानही‌ ‌वाढेल‌ ‌असा‌ ‌संदेशही‌ ‌पाठातून‌ ‌दिला‌ ‌आहे.‌ ‌नाट्यस्वरूपातील‌ ‌हा‌ ‌पाठ‌ ‌साहित्यातील‌ ‌विविध‌ ‌कलाकृतींचा‌ ‌परिचय‌ ‌करून‌ ‌देणारा‌ ‌आहे.‌‌

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 23

रंग साहित्याचे Summary in English

Every‌ ‌language‌ ‌is‌ ‌enhanced‌ ‌by‌ ‌a‌ ‌body‌ ‌of‌ ‌literature.‌ ‌When‌ ‌different‌ ‌types‌ ‌of‌ ‌literature‌ ‌take‌ ‌human‌ ‌form‌ ‌and‌ ‌introduce‌ ‌themselves,‌ ‌they‌ ‌add‌ ‌to‌ ‌the‌ ‌beauty‌ ‌of‌ ‌language.‌ ‌The‌ ‌various‌ ‌characteristics‌ ‌of‌ ‌literature‌ ‌help‌ ‌in‌ ‌this‌ ‌process.‌ ‌If‌ ‌we‌ ‌get‌ ‌acquainted‌ ‌with‌ ‌these‌ ‌literary‌ ‌types,‌ ‌we‌ ‌not‌ ‌only‌ ‌get‌ ‌entertained‌ ‌but‌ ‌also‌ ‌acquire‌ ‌a‌ ‌fair‌ ‌amount‌ ‌of‌ ‌knowledge.‌ ‌This‌ ‌message‌ ‌is‌ ‌conveyed‌ ‌through‌ ‌this‌ ‌lesson.‌ ‌This‌ ‌animated‌ ‌lesson‌ ‌introduces‌ ‌us‌ ‌to‌ ‌various‌ ‌types‌ ‌of‌ ‌literary‌ ‌divisions.‌‌

रंग साहित्याचे ‌शब्दार्थ‌

  • सहल‌ ‌–‌ ‌यात्रा‌‌ –‌ ‌(picnic)‌ ‌
  • वेश‌ ‌–‌ ‌पोशाख‌‌ –‌ ‌(costume)‌ ‌
  • सूचना‌ ‌–‌ ‌बातमी‌‌ –‌ ‌(notice)‌ ‌
  • ओळख‌ ‌–‌ ‌परिचय‌‌ – (introduction)‌ ‌
  • कथा –‌ ‌गोष्ट‌‌ – (story)‌ ‌
  • आकर्षक‌ ‌–‌ ‌लक्षवेधी‌‌ –‌ ‌(attractive)‌ ‌
  • परिणामकारक‌ ‌–‌ ‌प्रभावी‌ ‌–‌ ‌(effective)‌ ‌
  • शेवट‌‌ –‌ ‌समारोप‌‌ – (ending)‌ ‌
  • साहसकथा‌ ‌–‌ ‌शौर्यकथा‌‌ – (adventurous)‌ ‌
  • परीकथा‌ ‌–‌ ‌पऱ्यांच्या‌ ‌गोष्टी‌ ‌–‌ ‌(fairly‌ ‌tales)‌ ‌
  • बोधकथा‌ ‌–‌ ‌नीतीकथा‌‌ – (moral‌ ‌stories)‌ ‌
  • नाटक‌ ‌–‌ ‌नाटिका‌ ‌–‌ ‌(drama,‌ ‌play)‌ ‌
  • मालिका‌ ‌–‌ ‌संलग्नकथा‌ ‌–‌ ‌(episodes)‌ ‌
  • चित्रपट‌ ‌–‌ ‌सिनेमा‌‌ –‌ ‌(movies)‌ ‌
  • दर्जेदार‌ ‌–‌ ‌गुणवत्तापूर्ण‌ ‌–‌ ‌(qualitative)‌ ‌
  • उत्तम‌ ‌–‌ ‌सुरेख‌‌ –‌ ‌(excellent)‌ ‌
  • निवेदन‌ ‌–‌ ‌कथन‌‌ –‌ ‌(statement)‌ ‌
  • तंत्र –‌ ‌पद्धत‌ ‌–‌ ‌(technique)‌ ‌
  • यश‌ ‌–‌ ‌सफलता‌ ‌–‌ ‌(success)‌ ‌
  • रहस्य‌ ‌–‌ ‌गुपीत‌‌ – (mystery)‌ ‌
  • तृप्त‌ ‌–‌ ‌समाधान‌‌ –‌ ‌(satisfaction)‌ ‌
  • कादंबरी‌ ‌–‌ ‌अखंड‌ ‌मोठी‌ ‌कथा‌ ‌–‌ ‌(novel)‌ ‌
  • आवाका‌ ‌–‌ ‌पसारा‌ ‌–‌ ‌(volume)‌‌
  • पात्र‌ कलाकार‌ ‌–‌ ‌(characters)‌ ‌
  • ‌परस्पर‌ एकमेकांशी‌ ‌–‌ ‌(inter‌ ‌related)‌ ‌
  • ‌उत्कंठा‌‌ –‌ ‌उत्सुकता‌ ‌–‌ ‌(eagerness)‌
  • सर्वोच्च‌‌ –‌ ‌अत्यंत‌ ‌मोठा‌‌ –‌ ‌(highest)
  • पुरस्कार‌ ‌‌–‌‌ ‌बक्षिस‌‌ –‌ ‌(award)‌ ‌
  • आटोपशीर‌ ‌–‌ ‌नेमके‌‌ –‌ ‌(handily)‌‌
  • आशय‌‌ –‌ ‌हेतू‌‌ –‌ ‌‌(purpose)‌
  • वैशिष्ट्य‌‌ –‌ ‌विशिष्टता‌‌ –‌ ‌(peculiarity)‌ ‌
  • यमक‌‌ ‌–‌ एक‌ ‌शब्दालंकार‌ ‌–‌ ‌(homonym)‌ ‌
  • अनुप्रास‌ –‌ ‌एक‌ ‌शब्दालंकार‌ ‌–‌ ‌(alliteration)
  • ‌उपमा‌‌ –‌ ‌‌एक‌ ‌अर्थालंकार‌ ‌–‌ ‌(example)‌
  • रूपक‌‌ ‌–‌ ‌एक‌ ‌अर्थालंकार‌ ‌–‌ ‌(metaphor)‌ ‌
  • चपखल‌ ‌–‌ ‌तंतोतंत‌ ‌–‌ ‌(precise)‌ ‌
  • आविष्कार‌ ‌–‌ ‌प्रगटीकरण‌ ‌–‌ ‌(manifestation)‌ ‌
  • रूपांतर‌ ‌–‌ ‌परिवर्तन‌ ‌–‌ ‌(transfiguration)‌ ‌
  • निरीक्षण‌ ‌–‌ ‌बारकाईने‌ ‌पहाणे‌ ‌–‌ ‌(observation)‌ ‌
  • अर्थालंकार‌‌ –‌ ‌एक‌ ‌अलंकाराचा‌ ‌प्रकार‌‌ (figure‌ ‌of‌ ‌speech)‌ ‌
  • अर्थपूर्ण‌ ‌–‌ ‌उद्देशपूर्ण‌ ‌–‌ ‌(meaningful)‌ ‌
  • कल्पना‌ ‌–‌ ‌कल्पित‌‌ (imagination)‌
  • संवाद ‌–‌ ‌संभाषण‌ ‌–‌ ‌(dialogue)‌‌

Marathi Akshar Bharati Class 10th Digest भाग-३

Tourism and History Question Answer Class 10 History Chapter 8 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 History Solutions Chapter 8 Tourism and History Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Std 10 History Chapter 8 Question Answer Tourism and History Maharashtra Board

Class 10 History Chapter 8 Tourism and History Question Answer Maharashtra Board

History Class 10 Chapter 8 Question Answer Maharashtra Board

Question 1.
(A) Choose the correct option from the given options and complete the statement.
(1) Thomas Cook established a travel agency selling ……………………….. .
(a) handicrafts
(b) toys
(c) food items
(d) tourist tickets
Answer:
(d) tourist tickets

Maharashtra Board Solutions

(2) Bhilar is known as the ‘Village of ……………………….. .
(a) books
(b) plants
(c) mangoes
(d) forts
Answer:
(a) Books

(B) Identify and write the wrong pair in the following set.
(1) Matheran – Hill Station
(2) Tadoba – Rock-cut Caves
(3) Kolhapur – Pilgrim Centre
(4) Ajanta – World Heritage
Answer:
(2) Wrong Pair: Tadoba – Rock-cut Caves

Question 2.
Explain the following statements with reasons.
(1) The number of people travelling back and forth from India has increased considerably.
Answer:

  • It has become easier to travel because of the easy availability of a number of options like railway, marine and air services.
  • Marine has linked the coastal regions. Aviation has brought the entire world closer.
  • The economic liberalisation policy of the Indian government has made the travel more easy.
  • People travel for studies, relaxation, sightseeing and professional assignments (meetings, etc.), also for shooting films. Therefore, there has been a considerable increase in the number of people travelling back and forth from India.

(2) It is important to take a few primary precautions in order to preserve the historical heritage sites.
Answer:
India has rich natural and cultural heritage. In order to preserve the historical sites following precautionary measures should be taken.

  • Avoid vandalising or defacing the heritage monuments and sites.
  • To refrain from activities like writing on the wall or carving on the trees.
  • Ancient monuments should not be painted in garish colours.
  • Lack of good amenities in the precints of the heritage sites causes filthiness. Proper amenities should be provided.
  • Heritage monuments like forts and other monuments are testimonies of our glorious past and they serve as guide for future generations.

Therefore, they should be preserved..

Maharashtra Board Solutions

Question 3.
Write short notes :
(1) Tradition of Travelling
Answer:

  • The tradition of traveffing from one corner to another is not new.
  • It existed in India since ancient times.
  • In stone age, man was constantly on the move in search of food but that was just wandering not travelling.
  • India has got a rich tradition of travelling.
  • People go for local fairs, temple fairs, festivals and pilgrimage which comes under cultural tourism.
  • People travelled long distance for education and trade.
  • Many students visited Nalanda, Takshshila universities in the past.
  • As travelling is a natural instinct in man, the tradition of travelling for various reasons is prevalent since ancient times.

(2) Marco Polo
Answer:

  • Marco Polo was born in a business family in the Italian city of Venice in 1254 CE.
  • He was the first European traveller to reach China taking the silk route.
  • His travelogue introduced Asia, especially China to Europe.
  • He wrote about the rich flora and fauna, social life, information on culture and trade system in Asia.
  • His writings initiated trade between Europe and Asia.

(3) Agro-tourism
Answer:
Visit to agricultural centres and agricultural universities comes under agro-tourism.

  1. In recent times lot of research is conducted in the agricultural field. Many new agricultural universities and research centres are formed in India.
  2. Projects are undertaken to inform farmers about suitable soil for their crops, organic manures, earthworm compost, etc. Sikkim state is the first organic state of India.
  3. Though it receives less rainfall, Israel has made a lot of development in agricultural sector. To obtain information on novel techniques in farming and on projects started, students and city people travel to places.
  4. As urban population has very little exposure to rural life and agriculture, agro-tourism is developing rapidly.

Question 4.
Answer the following questions in detail.
(1) What are the crucial issues in the development of tourism?
Answer:
In modern times, tourism is not limited to being a job-oriented profession but it also contributes to the nation’s development.

  • Safety of the tourists and secure transport facilities should be given utmost preference.
  • Availability of good accommodation and amenities of reasonably good standard should be made available.
  • Good washroom facilities oq, the travel routes and at tourists sites should be provided.
  • Pamphlets, guides, maps should be made available to the tourists, preferably in their own language.
  • It would be helpful if taxi drivers are trained to converse in more than one languages.
  • They can also be trained as tourist guides.
  • Attention should be given towards the needs of specially challenged people.

Maharashtra Board Solutions

(2) In what way tourism becomes a major source of their livelihood?
Answer:
In the following ways development takes place at local level because of tourism:

  •  Local markets are developed in the vicinity of a tourist site.
  • There is considerable increase in purchase and sales of goods liked by tourists.
  • Production and sale of ethnic handicraft goods increase eventually leading to the development of these industries.
  • Economic well-being of the skilled craftsmen.
  • Increase in demand of locally processed food, hotel services, accommodation and in shops leads to development of these services.
  • Local transport, travel agents, guides are in demand. Hence more and more employment opportunities are generated.

(3) What would you do to develop the surroundings of your village /town to help the growth of tourism?
Answer:
It is important to have an understanding of our surroundings. For that some ground work is essential.

  1. Historical monuments and temples should be conserved and preserved. Boards having information on them should be put up around the city. We need to pay attention towards cleanliness.
  2. Beaches should be clean as clean beaches always attract tourists.
  3. Tourists are interested to see projects like earthworm composts, zero waste and working of solar power projects. If such projects are installed they become centre of major tourist attraction.
  4. Similarly, tourists are interested to see local art, culture, cottage and handicraft industry. They are enthusiastic to buy locally made handicrafts as souvenirs. I feel if there is economical, geographical, cultural and educational development in our surroundings it will definitely boost tourism.

Question 5.
Complete the following Concept chart:
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 8 Tourism and History 1
Answer:
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 8 Tourism and History 2

Question 6.
Give elaborate answers to the following.
(1) What are the professional fields associated with tourism?
Answer:
The following fields are related to tourism:

  • Hotels, lodging and boarding services.
  • Shops selling food items and catering services, etc.
  • A reviväl or boost to Handicraft and Cottage industiy resulting in economic well-being of the skilled craftsmen.
  • Demand for industries affiliated to hotel industry like Dairy industry.
  • Agro industry which supplies vegetables, fruits, fish and meat increases.
  • Transport services which are required by tourists such as bus, autorickshaw and taxi, increase in numbers.
  • Travel agents, photographers, guides, etc. and other professions related to tourism get a boost.

Maharashtra Board Solutions

(2) Describe any three types of tourism.
Answer:
Tourism has been classified into many types, three important types of them are:
(1) Historical Tourism:

  • Tourism and history are inseparable.
  • The number of people visiting historical places are increasing day by day.
  • Tours are arranged to see forts, battlefields which narrate stories of valour of our ancestors and monuments made by them.
  • Tourists visit memorials of freedom fighters, forts built by Chhatrapati Shivaji Maharaj, palaces built by kings.
  • Important places related to the Indian war of independence in 1857, and ashrams of Mahatma Gandhi and Vinoba Bhave.

Thus, this type of historical tourism is popular all around the world.

(2) Geographic Tourism:
Sea beaches, mountain ranges, valleys, snow-capped peaks, pristine jungles, sanctuaries, lakes formed because of meteor impact, waterfalls, form wealth of a nation. People enjoy nature and feel a natural attraction towards it. People around the world visit 8 such places out of curiosity or for leisure.

(3) International Tourism:

  • International tourism is on the rise in modern times because of availability of transport facility.
  • International tourism is on the rise because people travel for various reasons like international literary conferences, world summits, meetings, business deals, site seeing and visit to religious places.
  • International seminars and conferences are held.
  • Film festivals are arranged. Such events promote international tourism.

Project
Explain the need to preserve the heritage sites. What measures are required to achieve it? Discuss.

Question 7.
Complete the sentences by choosing the correct option:
(a) The Chinese monk …………………….. travelled in India in 630 C.E.
(a) Hiuen Tsang
(b) Yuan Shwcmg
(c) Fa-Hien
(d) Ho Chi Minh
Answer:
(b) Yuan Shwang

(b) The number of people travelling back and forth from India has increased considerably because of …………………….. .
(a) India’s first war of Independence
(b) India’s independence
(c) Economic liberalisation
(d) Good railway services
Answer:
(c) Economic liberalisation

Maharashtra Board Solutions

(c) …………………….. used to arrange hiking tours in Maharashtra to explore the sights closely linked to Chhatrapati Shivaji Maharaj.
(a) N.S. Incim dar
(b) Ranjit Desai
(c) Vishnubhcrt Godse
(d) Gopal Neelkanth Dandekar
Answer:
(d) Gopal Neelkanth Dandekar.

(d) In order to provide good’ amenities on the pilgrim routes like Chardham Yatras and Bara Jyotirlings …………………….. has spent from her personal funds.
(a) Queen Lakshmibcri
(b) Ahilyabai Holkar
(c) Nanasaheb Peshwa
(d) Vshunbhat Godse
Answer:
(b) Ahilyabai Holkar

(e) A visit to …………………….. at Nighoj in Maharashtra is geographic tourism.
(a) palace
(b) fort
(c) ranjankhalage
(d) temple
Answer:
(c) ranjankhalage

(f) …………………….. has conducted experiments of advanced technology in agriculture.
(a) Egypt
(b) Jordan
(c) Italy
(d) Israel
Answer:
(d) Israel

(g) Travelling to attend events like Maharashtra Kesari is known as ……………………. .
(a) Geographic Tourism
(b) Health Tourism
(c) Agro Tourism
(d) Sports Tourism
Answer:
(d) Sports Tourism

(h) …………………….. successfully circumnavigated Europe.
(a) Marco Polo
(b) Thomas Cook
(c) Benjamin of Tudela
(d) Gerardus Mercator
Answer:
(b) Thomas Cook.

Question 8.
Identify the wrong pair in the following, and write it:
(1)

(1) Matheran Hill Station
(2) Tadoba Rock-cut Caves
(3) Kolhapur Pilgrim Centre
(4) Ajanta World Heritage

Answer:
Wrong Pair: Tadoba – Rock-cut Caves

Maharashtra Board Solutions

(2)

(1) First Cartographer who made world map Thomas Cook
(2) First European discoverer Benjamin of Tudela
(3) Italian traveller who introduced China to Europe Marco Polo
(4) Traveller who travelled extensively in Islamic world Ibn Batuta

Answer:
Wrong Pair: First Cartographer who made world map – Thomas Cook

(3)

Place Popular for
(1)  Lonar
(2)  Jayakwadi
(3)  Gharapuri
(4)  Jantar Mantar
Lake
Hill Station
Rock-cut Caves
Observatory

Answer:
Wrong Pair Jayakwadi – Hill Station

(4)

(1) Gharapuri (Elephanta) Cave
(2) Pandharpur Pilgrim centre
(3) Sagareshwar Dam
(4) Panchgani Hill station

Answer:
Wrong Pair: Sagareshwar – Dam

(5)

(1) Chikhaldara Hill station
(2) Tuljapur Pilgrim centre
(3) Sagareshwar Sanctuary
(4) Tadoba Rock-cut Caves

Answer:
Wrong Pair: Tadoba – Rock-cut Caves

Question 9.
Do as directed:
(1)
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 8 Tourism and History 3
Answer:
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 8 Tourism and History 4

Maharashtra Board Solutions

(2)
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 8 Tourism and History 5
Answer:
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 8 Tourism and History 6

(3)
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 8 Tourism and History 7
Answer:
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 8 Tourism and History 8

Maharashtra Board Solutions

Question 10.
Explain the concept:
(1) Tourism:
Answer:

  1. Visiting places in distant regions with a specific purpose is known as Tourism.
  2. Tourism can also be defined as going for local fairs, festivals, pilgrimage, entertainment, leisure, historical or places of natural beauty. Man has a natural instinct to travel.
  3. Travelling is an old tradition which has undergone changes with time. In modern times, tourism has changed in its nature and form.
  4. Tourism expands from the local to the international level. As tourism develops it opens the doors of development for a country.

(2) Religious Tourism:
Answer:

  1. When people travel individually or in groups on a pilgrimage, it is known as Religious Tourism. Religious seminars, pilgrimages, religious festivals and travel on occasions to bathe in holy rivers come under religious tourism.
  2. Gautam Buddha and Buddhist monks travelled to preach Buddhism and give discourses on Dhama. In the same way, Shankarachaya had travelled to spread Hinduism. St. Francis Xavier along with his followers travelled all over India to preach Christianity.
  3. People in Maharashtra walk on foot to reach Pandharpur, Shirdi and many holy places to pay their obeisance.
  4. Guru Nanak, Saint Namdev, Samarth Ramdas, as well as Yuan Shwang who came from China in 630 CE to study Buddhism in India, travelled extensively in India.

(3) Heritage Walk:
Answer:

  1. Heritage walk . involves physical walking in the area-and observing the historical sites. People go for heritage walks to see historical palaces, forts and old temples.
  2. The first hand experience we get is inspirational in forming an emotional connect and a long lasting impression. .
  3. Many enthusiastic organisations held such heritage walks in city of Ahmadabad, Mumbai and Pune to enable the people to get glimpses of history.

(4) Cultural tourism:
Answer:

  • India has rich tradition of folk arts. Festivals are arranged to promote such art forms.
  • Travelling to see such festivals comes under Cultural tourism.
  • Visiting historical places to get a glimpse of local culture is also cultural tourism.
  • It also involves visiting reputed educational institutions and understand their traditions as well as travelling to see festivals and celebrations in different parts of the country.
  • Travelling to participate in various music- dance festivals as audience is also part of cultural tourism.

Question 11.
Write short notes:
(a) Benjamin of Tudela:
Answer:

  • Benjamin of Tudela is known to be the first traveller in the world. He was born in Spain.
  • He travelled through Asia, Europe and Africa in between 1159-1173 C.E.
  • He visited France, Germany, Italy, Greece, Syria, Arabia, Egypt, Iraq and Persia. He even visited India and China.
  • He noted down his experiences and observations about people and their living style in his diaries.
  • He made accurate observations about the social life in the medieval period.

Hence, his accounts are authentic and are studied by scholars studying the medieval period.

Maharashtra Board Solutions

(b) Ibn Batuta:
Answer:

  1. Ibn Batuta was born on 25th February, 1304 in present Morocco. He was a great 14th century traveller who travelled for 30 years. His travel accounts enabled people an insight into the Islamic world.
  2. Having made’ the resolution of not taking the same route again, he travelled to South and East Africa, South and East Europe, Middle and South east Asia in the Indian subcontinent.
  3. His writings are helpful for those who study medieval history and social life.
  4. In his book Batuta said,’ “Travelling – it leaves you speechless, then turns you into storyteller.”

(c) Gerardus Mercator:
Answer:

  • Gerardus Mercator of 16th century was the first Dutch cartographer.
  • He was the first one to make a world map and globe of the earth. He made large and small maps which could be hung on a wall.
  • Mercator used the word Atlas’ for the first time. He made scientific and astronomical instruments.
  • His maps gave momentum to navigation around the world.

Question 12.
Explain the following statements with reasons:

(a) Maza Pravas is an important source of history.
Answer:

  1. Vishnubhat Godse in his travelogue wrote about his journey to Ayodhya and back to Maharashtra.
  2. He published a book, called ‘Maza Pravas’ in which he gave an eye witness account of the events which unfolded during the Indian War of Independence in 1857.
  3. He gave full detailed descriptions about various incident during that period, especially on the life of the Queen of Jhansi Lakshmibai.
  4. His writings give us an idea about the nature of the Marathi language in the 18th century.
    Therefore, it is considered as an important source of history.

(4) Tourism can provide a source of livelihood.
Answer:

  1. Tourists visit religious, historical and places of natural beauty. Job opportunities develop to meet the requirements of the tourists.
  2. Guides are required to provide information about the place. Photographers take photos of the tourists wearing local costumes. Suppliers of such dresses are required.
  3. Horse carts, cabs and other means of transport are required Which gives scope for transport business. Tourists buy local handicrafts. Hence the local handicraft and cottage industry gets promoted.
  4. Hotel industry gets boosted. In short, the markets near the tourist centre develop. So, tourism can be a source of livelihood for local people.

Question 13.
Answer the following questions in 20 – 25 words:

(a) Write about the work of Thomas Cook.
Answer:

  • Thomas Cook started group tours on commercial basis in the latter half of the 19th century.
  • He took 600 people from Leicester to Loughborough by railway.
  • Later, he successfully organised a round trip of Europe.
  • He opened a travel agency and sold tourists tickets. He organised affordable tours and easy travel.

Thus, his ventures opened the doors for the development of modem tourism.

Maharashtra Board Solutions

(b) What are the benefits of religious tourism?
Answer:
The following are the benefits of religious tourism:

  • People staying in different parts of the world come together.
  • They develop ties as they share the sgme* faith and also feeling of unity develops.
  • Religious places get importance and many social welfare projects are undertaken.
  • As these places develop, the local business develops leading to improvement in the standard of living of the local people.

(c) Write information on the tourists places in Maharashtra.
Answer:

Caves Ajanta and Ellora caves, Verul, Bhaje, Kanheri caves
Temples Pandharpur, Shirdi, Jejuri, Shegaon, Tuljapur, Kolhapur, Nashik, Paithan, Dehu, Alandi, Haji Malang, Mount Mary’s Church.
Hill stations Mahabaleshwar, Panchgani, Chikhaldara, Matheran, Lonavala, Khandala.
Dams Koynanagar, Jayakwadi, Bhatghar, Chandoli, Panshet, Bhandara, Khadakwasla.
Sanctuaries Dajipur Tadoba, Karnala.
Historical places Raigad, Simhgad, Sindhudurg, Vijaydurg, Palace of Kolhapur, Janjeera, Memorials.

(d) What is Sports Tourism?
Answer:

  1. Sports tourism developed in the 20th century. It involves travelling either to participate in a sporting event or to watch the event.
  2. Various sports events are organised at local and state level for different inter school competitions. National level Sports Competitions are also held. International cricket, hockey and football tournaments are held at regular intervals.
  3. Wimbledon, French Open, Australian Open and US Open lawn tennis tournaments are held. Every four years, Olympics and Asian Games are held in the country which is the host. Events like the Himalayan car rally at the national level and Maharashtra Kesari at the state level are held.
  4. Travelling to participate in these events as players, coaches, umpires, referees, organisers or to attend them as spectators come under sports tourism.

Question 14.
Read the following passage and answer the following questions:
(a) Complete the graphical presentation:
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 8 Tourism and History 3
Answer:
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 8 Tourism and History 4

Maharashtra Board Solutions

(b) What types of books are there in the Village of Books?
Answer:
In the Village of Books, we find books of old and new authors and saints, ranging from biographies, autobiographies, fiction, poetry literature by women, literature on sports and literature for kids. as Village of

(c) Why is Bhilar village known as Village of Books?
Answer:

  • Each household in this village maintains a library of its own.
  • Tourists enjoy reading these books.
  • Maharashtra Government has kept these books in every household so that it becomes easy for the tourists to take and read.
  • It is done with a view to accelerate the ‘Reading Culture’ movement to enjoy Marcrthi literature.

Hence, the village is known as ‘Village of Books’.

Question 15.
Give elaborate answers to the following:

(a) Explain the benefits of increasing tourism.
Answer:
Tourism not only benefits an individual but also a country.

  • Tourism is an industry which has potential to generate maximum employment.
  • New markets are created leading to the development of tourist sites.
  • Urbanisation takes place giving rise to new colonies.
  • The country earns foreign exchange.
  • Handicraft and cottage industry gets a boost.
  • Visiting different sites, meeting people speaking different languages and knowing different cultures increases tolerance and peace.
  • We get information when we visit places of historical importance and natural beauty. It widens our perspective.
  • When we visit historical places we come to know about the glorious past which gives us inspiration to build a bright future.
  • It emphasises the need that we have to take care of our heritage.
  • Tourism gives us a feeling of personal and collective fulfillment.

(b) Explain the purpose of tourism.
Answer:
Tourism has several purposes and inspiration behind it. They are as follows:

  • To see historical monuments forts and cities discovered during excavations. To visit centres promoting ancient art and craft, museums.
  • To visit different pilgrim centres, sea beaches, mountain ranges, valleys, snow-capped peaks, pristine jungles.
  • To visit special plateaus like Kas plateau, museums, lakes formed because of meteoric impact and valleys of flowers.
  • Places of natural beauty gives us enjoyment and experiences which connects us to nature.
  • To visit different industrial sites.
  • To see medicinal plants and avail of ayurvedic therapies.
  • To visit places to see agricultural projects, visit to see agricultural research centres and making of compost pits.
  • To travel to watch sports events which comes under sports tourism. To be. part of dance-music, festival or watch as audience, which is cultural tourism.
  • People also visit places to attend film festivals, witness the making of movies, science seminars, international conferences, book exhibitions and literary events.

In short, the purpose of tourism differs from person to person. It is explored as per individual interest.

Maharashtra Board Solutions

(c) What measures should be taken to conserve historical monuments?
Answer:
Historical monuments and ancient historical sources constitute our cultural heritage. The following measures should be taken to conserve them:

  • Seepage of water in forts and in rock-cut caves should be stopped. Creepers which grow on forts should be uprooted.
  • Damages due to humidity and heat should be stopped with proper measures.
  • To take precautions to avoid deterioration of monuments near the sea because of salt.
  • Hygiene should be maintained at tourist sites.
  • One should be fined for writing names, carving or defacing the monument in ary manner.
  • Government should take measures to avoid the monuments getting vandalised.
  • Awareness should be created among the people about the need to preserve monuments.
  • Along with government, people and private sectors should contribute to raise funds for the preservation of projects.

(d) Distinguish between Local tourism and International tourism.
Answer:

Local/Interstate Tourism International Tourism
1. Travelling within our country is local tourism. 1. Crossing border and going overseas means international tourism.
2. There is no need to seek the government’s permission or paperwork. 2. Visa is required to travel to a foreign country. Visa is not granted unless we complete all paperwork. It is essential to keep documeñts with us.
3. Local tourism is hassle-free as the land is known to us. 3. Having no acquaintances with the people or land can create challenges.
4. No need for currency exchange 4. Currency exchange is required.
5. We can make changes in the itinerary to suit our convenience. 5. Fixed itinerary has to be followed. We cannot make any changes to it.
6. Language, mostly, is not an obstacle. We can communicate in our mother tongue or in the national language. 6. Language can be an obstacle. One should know the language of that country if one wants to interact with locals or at least be well versed in English.
7. We can extend our stay if we desire to. 7. Our stay in a foreign country cannot be extended. It has a fixed time duration as long as permission is granted.

(e) What facilities should be made available to the tourists?
Answer:
The following facilities should be provided to tourists:
Facilities for tourists:

  • Safe and secured transport facilities, translators and guides.
  • Ensure safety of the tourists.
  • Good and clean hotels and eateries. Clean drinking water at various places of visit.
  • Good washrooms on the travel routes and at tourists sites.
  • Care should be taken that tourists do not endure physical or mental distress.
  • Tourists should not be cheated when they make purchases.

(f) How would you behave with the tourists if you are the local person at a tourist site?
Answer:
Tourists visit any tourist site having faith in the local people:

  • I will behave well with the tourists. I will extend my cooperation.
  • I will inform them about the tourist places , known to me, which things they can buy and where.
  • I will be careful that they face no problems.

(g) What kind of new occupations were introduced in the surroundings of your village/ town because of growing tourism?
Answer:
The following job opportunities were created in the surroundings of my town because of growing tourism:

  • The number of tourist guides, porters increased.
  • More services of autorickshaw, taxi, horse-to ride, horse carts, etc. were provided.
  • New hotels and shops selling food items came up in vicinity.
  • Juice and cold drink centres were started.
  • Milk, vegetables and tea stalls were set up.
  • New shops selling handicraft and local things opened.
  • What kind of new occupations were introduced in the surroundings of your village/town because of growing tourism?
  • What difference could be observed in the lifestyle of people in the surroundings of your village-town because of growing tourism?

Maharashtra Board Solutions

(h) What difference can be observed in the lifestyle of people in the surroundings of your village-town because of growing tourism?
Answer:
Tourism improves standard of living of the people:

  • Small towns transform into urban cities.
  • Standard of living improves to great extent.
  • Modern housing colonies come up in place of small houses.
  • Different types of business as prosper.
  • Artists get promoted which helps in sale of their artefacts.
  • Number of two-wheelers and four-wheelers increase.
  • I have observed these changes in the surroundings of my town.

Memory Map
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 8 Tourism and History 11
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 8 Tourism and History 12

10th Std History Questions And Answers:

Sports and History Question Answer Class 10 History Chapter 7 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 History Solutions Chapter 7 Sports and History Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Std 10 History Chapter 7 Question Answer Sports and History Maharashtra Board

Class 10 History Chapter 7 Sports and History Question Answer Maharashtra Board

History Class 10 Chapter 7 Question Answer Maharashtra Board

Question 1.
(A) Choose the correct option from the given options and complete the statement.
(1) The ancient event of Olympic competitions used to be held at ………………………… .
(a) Olympia, Greece
(b) Rome
(c) India
(d) China
Answer:
(a) Greece

Maharashtra Board Solutions

(2) The wooden dolls made in Maharashtra are known as ………………………… .
(a) Thaki
(b) Kalichandika
(c) Gangavati
(d) Champavati
Answer:
(a) Thaki

(B) Identify and write the wrong pair in the following set.
(1) Mallakhamb – Outdoor game based on physical skills
(2) Water polo – Water sport
(3) Skating – Adventurous ice sport
(4) Chess – Outdoor game
Answer:
(4) Chess – Outdoor game

Question 2.
Write notes :
(1) Toys and Festivals
Answer:

  • Toys and festivals are inter-related since ancient times.
  • Toys are used for decoration in different cultures and religions during festivals.
  • In some cultures toys are distributed as gifts. Santa Claus gifts children toys during Christmas.
  • As part of Diwali celebration in Maharashtra, model forts are made displaying images of Chhatrapati Shivaji Maharaj, his soldiers and animals which are toys.
  • Clay images of snakes and bullocks are- sold during festivals like Bail pola and Nagpanchami.

(2) Sports and movies
Answer:

  • The presence of sports was limited to a scene in the movies made earlier.
  • In recent times, biographical movies are made on sportspersons and on sports.
  • Movies like Lagaan and Dangal are made related to cricket and wrestling respectively.
  • Biographical movies are made on Mary Kom, and the Phogat sisters.
  • Movies are made on careers of famous sprinter Milkha Singh.
  • Bharat Ratna Sachin Tendulkar and Cricketer Mahendra Singh Dhoni.
  • Overall, movies and sports are related from the silent era till date.

Question 3.
Explain the following statements with reasons.
(1) Currently the structure of sports economy has been significantly affected.
Answer:

  • The process of globalisation has influenced the field of sports in the 20th-21st century.
  • International matches of various sports like Cricket, Football, etc. are*telecast in every corner of the world.
  • Fans watch these matches for entertainment,r and aspiring players to learn more.
  • The citizens of the non-participating countries also watch these matches.
  • Retired players get a chance on television channels as commentators.
  • Matches garner a large audience, hence the commercial companies look at it as an opportunity to advertise and sell their products.
  • All these factors have led to change in the structure of sports economy.

Maharashtra Board Solutions

(2) Toys can tell us about cultural history.
Answer:
A tradition of making different type of toys for entertainment is going on since ancient time.

  • Toys give us an idea about the cultural and religious development of that period.
  • Clay models of forts and the images of Chhatrapati Shivaji Maharaj placed on fort gives us an idea about the structures of forts during that period.
  • An ivory doll found at Pompeii, an ancient city in Italy, sheds light on Indo-Roman trade and cultural relations.
  • The mention of games, toys and flying and dancing dolls in Kathasaritsagara give us an idea about cultural history of toys. In this way, we come to know about cultural history from toys.

Question 4.
Write detailed answers to the following questions.
(1) Write about the history of sports equipment and toys in ancient India.
Answer:

  1. The history of sports equipment and toys dates back to epic age. The ancient Indian literature and epics mention various games such as games of dice, wrestling, horse and chariot race.
  2. Sports are of two types ‘Indoor Games’ and ‘Outdoor Games’. Indoor games such as chess, card games, dice, carrom, kachkavadya or Indian ludo, Bhatukli were very popular. It can be noted that all of them required equipment to play.
  3. Cards to play card games, dice to play game of dice, a board and pieces to play chess, bunch of seeds or stones to play sagargote; (playing house) to play Bhatukli.
  4. Likewise, Outdoor games like marbles, lagori (seven stones), vitti-dandu, bhavare (tops) all require material like marbles, stones, tops, a small and large stick to play.
  5. A Sanskrit play by Shudraka is named as Mrichchhakatika. It means a clay cart. A clay cart was a toy used to play during Harappan period.
  6. Kathasaritsagara has very interesting descriptions of games and toys. There are descriptions of flying dolls. There is a mention that on pressing a key some dolls used to fly, some used to dance and some used to make sounds.

(2) Explain the close tie between sports and history.
Answer:
Sports and history are closely related with each other.

  1. It is a must for a sports writer to know the history of the game he chooses to write on.
  2. In order to write a review on any sport competition, the critic should have knowledge of competitions held in the past.
  3. A comparative study of the skills, techniques and strategies used in the past and developments or improvements in the present makes the review comprehensive.
  4. The writer has to resort to history while writing columns or articles on sports events like Olympics or Asiad or any national or international matches.
  5. While commentating on Akashvani and Doordarshan, an expert commentator needs to have good knowledge of the history of the game, previous records of illustrious and eminent players, statistical analysis and historical anecdotes related to the game and players.
  6. Coaches, special experts, selection committee should have information of the players, their strength and weakness and also history of the players in the opposing team. Even players should know history of their competitors.
    In short, it is essential to know the history of all the aspects related to sports.

(3) Explain the difference between indoor and outdoor games.
Answer:

Indoor games Outdoor games
1. Most of the indoor games are played by sitting at one place. They are played in a closed environment. 1. Outdoor games are played on a field.
2. Indoor games require skills but physical exercise is negligible. 2. Outdoor games need more physical exercise and skill.
3. As there is no exertion in indoor games, so it is not essential to develop stamina. 3. Outdoor games require stamina and strength.
4. Indoor games do not involve adventure.
Maharashtra Board Solutions
4. Outdoor games involve adventures at times, e.g.. Auto racing
5. Indoor games includes Chess, Indian Ludo (Playing house) Bhatukli and many more. 5. Outdoor games involve national and international games like Kabaddi, Kho-kho, Hockey, Cricket, etc.
6. With the exception of chess and carrom no competitions are held for rest of the Indoor games. 6. National and international competitions are held of almost all outdoor games.

Project
(1) Collect information about your favorite sports and its players.
(2) Discuss the hardships the sportspersons have to face while training for the sport with the help of information gathered through movies and literature.

Question 5.
Complete the sentences by choosing the correct option:
(a) The activity which combines physical exercise and entertainment is ……………………….. .
(a) Show
(b) Attitude
(c) Sports
(d) Competition
Answer:
(c) Sports

(b) ……………………….. was looked upon as a game and entertainment by ancient people.
(a) Dancing
(b) Playing
(c) Singing
(d) Hunting
Answer:
(d) Hunting

(c) ……………………….. and its various tactics were devised by Balambhat Deodhar, the physical trainer of Peshwa Bajirao II.
(a) Kabaddi
(b) Atyapatya
(c) Khokho
(d) Mallakhamb
Answer:
(d) Mallakhamb.

(d) The Indian Government has honoured Sachin, Tendulkar with ……………………… for his illustrious achievements in the field of cricket.
(a) Padma Shri
(b) Khel Ratna
(c) Arjuna Award
(d) Bharat Ratna
Answer:
(d) Bharat Ratna

(e) ……………………… is the national game of India.
(a) Hockey
(b) Cricket
(c) Football
(d) Kabaddi
Answer:
(a) Hockey

Maharashtra Board Solutions

(f) The National Sports Day of India is celebrated on 29th August which is the birth date of …………………….. .
(a) Khashaba Jadhav
(b) Sachin Tendulkar
(c) Major Dhyan Chand
(d) Bal J. Pandit
Answer:
(c) Major Dhyan Chand

(g) Vishnubhat Godse in his book Maza Pravas wrote that sports and physical activity had great importance in the daily schedule of ………………………
(a) Tatya Tope
(b) Queen of Jhansi Lakshmibai
(c) Bahadur Shah Jaffar
(d) Nanasaheb Peshwa
Answer:
(b) Queen of Jhansi Lakshmibai

(g) Maruti Mane is known for …………………….. .
(a) Hockey
(b) Kabaddi
(c) Marathon
(d) Wrestling
Answer:
(d) Wrestling.

(h) …………………….. wrote the play Mrichchhakatika which means a clay cart.
(a) Harshvardhan
(b) Shudraka
(c) Bhavbhuti
(4) Kalidas
Answer:
(b) Shudraka

(i) The findings in the excavations of …………………….., an ancient city in Italy includes an ivory doll made by Indian craftsmen.
(a) Rome
(b) Athens
(c) Sparta
(d) Pompeii
Answer:
(d) Pompeii

(j) An interesting description of games and toys is found in ……………………. .
(a) Shakuntal
(b) Panchatantra
(c) Mrichchhakatika
(d) Kathasaritsagara
Answer:
(d) Kathasaritsagara

(k) Major Dhyan Chand was honoured in 1956 with …………………….. for his marvellous achievements in hockey.
(a) Padma Shri
(b) Padma Bhushan
(c) Padma Vibhushan
(d) Bharat Ratna
Answer:
(c) Padma Bhushan

Maharashtra Board Solutions

(l) …………………….. was the first Indian female boxer to win a bronze medal in the Olympics.
(a) P 7 Sindhu
(b) Mary Kom
(c) Geeta Phoghat
(d) Saina Nehwal
Answer:
(b) Mary Kom.

Question 6.
Identify the wrong pair in the following and write it:
(1)

(1) Mallakhamb Outdoor game based on physical skills
(2) Water Polo Water sport
(3) Skating Adventure ice sports
(4) Chess Outdoor game

Answer:
Wrong pair: Chess – Outdoor game

(2)

(1) Mallakhamb trainer Balambhat Deodhar
(2) Wizard of Hockey Milkha Singh
(3) First Indian female boxer Mary Kom
(4) First Indian female wrestlers Phogat sisters

Answer:
Wrong pair: Wizard of Hockey – Milkha Singh

Question 7.
Do as directed
(A) Complete the graphical description:
(1)
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 7 Sports and History 1
Answer:
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 7 Sports and History 2

Maharashtra Board Solutions

Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 7 Sports and History 3
Answer:
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 7 Sports and History 4

Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 7 Sports and History 5
Answer:
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 7 Sports and History 6

Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 7 Sports and History 7
Answer:
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 7 Sports and History 8

Maharashtra Board Solutions

(B) Prepare a Tree-Diagram on typs of games:
Answer:
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 7 Sports and History 9

Question 8.
Write short notes:

(a) Indigenous Games:
Answer:

  1. The games which have their origin in India and are an important part of Indian culture are indigenous games.
  2. They are of two types – ‘Indoor Games’ and ‘Outdoor Games’. Indoor Games are played within a closed environment and a number of them are played by sitting at one place. Chess, card games, dice, carrom, etc. are indigenous indoor games.
  3. An open space or preferably a playground is required to play outdoor games. Kabaddi, Atyapatya, Kho-kho etc. are indigenous outdoor games.
  4. The special feature of indigenous games is that they do not require high cost material and hence are less expensive. Phugadi, Zimma, Bhatukali are some of the indigenous games played by girls. In modern times, all national and international games are played by both girls and boys.

Question 9.
Explain the following statements with reasons:

(a) Major Dhyan Chand is called the Wizard of Hockey.
Answer:

  • Major Dhyan Chand was part of hockey teams as a player in 1928 and 1932 which won gold medal at Olympics.
  • He was also captain of the Indian Hockey team which won a Gold Medal at the Berlin Olympics in 1936.
  • He shot 25 goals against America and Japan in the 1932 Olympics.
  • He shot more than 400 goals in his entire career which include national and international matches. Owing to his brilliant achievement he is called the ‘Wizard of Hockey’.

(b) Globalisation has influenced sports.
Answer:

  1. No sport is limited to any one country. Television and other media channels telecast matches widening the reach of sports in all comejcs, of the world.
  2. International competition Asiad, Paralympics, Cricket Wc watched by people irrespective r
    part of the world.
  3. World Cup matches of cricket, hockey and football are held.
  4. No country has a monopoly on any sport which means that globalisation has influenced sports.

(c) A commentator should know the history of the game.
Answer:

  • The mere description of a live match is not enough for commentators.
  • A commentator should have good knowledge of the history of the game, previous records (who made or who broke) and eminent players in the past as well as events related to different competitions.
  • Along with the history and information of the playground, commentator should narrate records made by the players in different matches.
  • It will make his commentary interesting. Therefore, it is essential for the commentator to know the history of the game.

Maharashtra Board Solutions

Question 10.
Answer the following questions in 25-30 words:
(a) Explain the importance of sports.
Answer:
Sports has gained great importance for the following reasons:

  • Sports helps us to overcome our pains, worries and sufferings. We feel relaxed and refreshed by playing games.
  • Games which involve a lot of physical activity not only provide good exercise but also help in building a tenacious and strong body.
  • One. can develop courage; determination and sportsmanship playing games. A sense of cooperation and teamspirit develops when we participate in games which require collective participation.
  • Team games also help in developing a leadership! quality.

(b) Write about the history of sports.
Answer:

  • It is a natural instinct in human beings to play. From beginning of civilisation till date man has played different types of games for his entertainment.
  • Hunting was a way of obtaining food for the ancient people as well as considered a game.
  • Horse and chariot races, wrestling, game of dice (dyut) are mentioned in ancient Indian literary texts and epics.
  • Dolls, whistles, toy carts were discovered in the excavations at Harappa. So, it can be said that the history of sports is as old as the history of man.

(c) Write about the importance of sports in education field.
Answer:

  • Sports are an integral part „ of education. The making of a player begins at school level.
  • Many types of sports events are held at the international level. To make the players competent they are given opportunity to play at district, state and national level.
  • They are promoted and sponsored by the government and private sectors. Talented and ranking players get State scholarship or National scholarship.
  • Seats are reserved for them in colleges and Universities. It has been observed that the foundation of successful players is laid in school life.

(d) What do we need to know while making movies on sports?
Answer:
While making a movie on sports the makers should have complete information of the. sport as well as its history.

  1. Nowadays special research teams are appointed by production houses which do thorough research on the subject of the movie.
  2. In order to gather information on the sportsperson or the sport it is essential to study books, articles, columns written by eminent sports writers.
  3. If the movie is on a sportsperson, all interviews published in national and international magazines and newspapers should be read.
  4. Factors such as period, type of equipment used, sports wear, dressing style, social life needs to be studied.
  5. General understanding of the people about the game, practises and famous sportspersons is required.

Question 11.
Read the following passage and answer the following questions:

Maharashtra Board Solutions

(a) Complete the Concept Map:
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 7 Sports and History 10
Answer:
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 7 Sports and History 11

(b) How are the experts in history helpful regarding international sports competition?
Answer:
Experts in history are helpful to write and critically analyse the game.

(c) How are professional opportunities available in field of sports?
Answer:
There are many professional opportunities available in the field of sports.

  • Writers are in demand who can write on sports and critics to write reviews are in demand.
  • Commentators are in demand on Television, radio and various other private channels. Experts and assistants are needed to provide information regularly.
  • Coaches train the players, playground staff to maintain the field, umpires, etc.
  • Cameramen, computer experts and team of assistants to have uninterrupted transmission. Trained and qualified referees are required to work at district, national and international levels.
  • Overall, a great number of job opportunities are available in the field of sports.

Question 12.
Write a detailed answer to the following:

(a) Write about the history of sports literature and toys in ancient India.
Answer:
A new enterprise is developing in publishing related to sports in India. There is extensive written work on various sports.

  • Many books related to sports and biographies are published. Encylopaedias are being written on sports.
  • An independent encyclopaedia is written on exercise. The History of Mallakhamb is recently published.
  • Sports magazines are published fortnightly and monthly.
  • Many newspapers have allotted a separate section or last pages for news related to sports.
  • ‘Shatkar’ was a sports magazine published some years ago. There is ample of literature available on sports.

(b) Trace the development of toys and their importance.
Answer:

  • Toys and games have been essentially part of entertainment from ancient times. Every I developing society has made toys for the 8 entertainment and education of their children.
  • Toys were found at archaeological sites at various places. The toys were made of clay, baked clay, terracotta and ivory.
  • Either a mould was used to make the toy or it was fashioned by hand.
  • Toys and the material used to make them were indicators of the development and advancement of civilisations.
  • An interesting description of flying dolls is found in Kathasaritsagara. The dolls used to fly, made some sound and some danced when a key was pressed.
  • Toys give us information about the period it was made, how they were made, religious and 8 cultural practices and technical know-how of the 8 people. ’

Question 13.
Observe the picture and write information about the event it is related to:
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 7 Sports and History 12
Answer:

  1. This picture is the logo of the modern Olympic Games. The five interlocked rings represent the five continents of the world.
  2. The rings coloured blue, yellow, black, green and red on a white field are known as the ‘Olympic rings’. The symbol was originally designed in 1912 by Pierre de Coubertin.
  3. Olympic rings are the symbol of games which were first played in the ancient city of Olympia. They were held after every four years.
  4. The ancient Olympics had fewer events than the modern games and only Greek men were allowed to participate. Events such as Horse and Chariot race, Footrace, Wrestling, Boxing, Discus Throw, Pentathlon were held.
  5. The Greeks standardised rules of the sports were laid which was helpful to organise the games systematically.
  6. The modern Olympic games are also held every four years. It is a great honour for sportspersons to participate and win the Olympic medals.

Maharashtra Board Solutions

Memory Map
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 7 Sports and History 13

10th Std History Questions And Answers:

The Electoral Process Question Answer Class 10 Political Science Chapter 2 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 Political Science Solutions Chapter 2 The Electoral Process Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Std 10 Political Science Chapter 2 Question Answer The Electoral Process Maharashtra Board

Class 10 Political Science Chapter 2 The Electoral Process Question Answer Maharashtra Board

Political Science Class 10 Chapter 2 Question Answer Maharashtra Board

Question 1.
Choose the correct option from the given options and complete the sentences.
(1) The Election Commissioner is appointed by the …………………………. .
(a) President
(b) Prime Minister
(c) Speaker of Loksabha
(d) Vice President
Answer:
(a) President

Maharashtra Board Solutions

(2) …………………………. was appointed as the first Chief Election Commissioner of independent India.
(a) Dr. Rajendra Prasad
(b) T.N. Sheshan
(c) Sukumar Sen
(d) Neela Satyanarayan
Answer:
(c) Sukumar Sen

(3) Constituencies are created by …………………………. committee of the Election Commission.
(a) Selection
(b) Delimitation
(c) Voting
(d) Timetable
Answer:
(b) Delimitation

Question 2.
State whether the following statements are true or false. Give reasons for your answer.
(1) The Elections Commission lays down the code of conduct during elections.
Answer:
The above statement is True. Reasons:

  • It ensures free and fair elections.
  • Maipractices during the election come under control.
  • Due to the strict observance of the code of conduct in the last few’ elections, the common voters have become confident.

(2) Under special circumstances the Election Commission holds re-elections in a particular constituency for a second time.
Answer:
The above statement is True. Reasons :

  • Sometimes, the representative of Lok Sabha, Vidhan Sabha or the local self governmènt resigns from his/her constituençy.
  • In some cases, death of the representative occurs.
  • In such special situations, the Election Commission has to conduct an election for a second time. It is called By-elections.

Maharashtra Board Solutions

(3) The state government decides as to when and in how many stages the elections would be held in a particular State.
Answer:
The above statement is False. Reasons :

  • The entire process of conducting elections is entrusted upon and managed by the Election Commission.
  • If this responsibility is given to the state government it may adopt a biased approach.
  • Hence, the Constitution has formed the Election Commission an independent body to carry out the responsibility.

Therefore, it is decided by the Election Commission as to when and in how many stages it will conduct elections.

Question 3.
Explain the concept.
(1) Reorganising the constituencies
Answer:
(1) The Election Commission of India formed constituencies for Lok Sabha and Legislative Assembly.
(2) The Election Commission had decided upon the constituencies before the first election. As the years passed, there was a lot of migration of the people for business and other activities from the villages to cities.
(3) This changed the demography to large extent. Number of voters in some constituencies reduced while in some it increased to a very great extent. This disturbed the ratio of- seats allotted as compared to population in those constituencies.
(4) Hence, the need to readjust the constituencies arose. The Delimitation Commission of the election commission does the work of reorganising or restructuring of constituencies.

(2) Midterm Elections

Question 4.
Complete the following picture.
Maharashtra Board Class 10 Political Science Solutions Chapter 2 The Electoral Process 1
Answer:
Maharashtra Board Class 10 Political Science Solutions Chapter 2 The Electoral Process 2
Maharashtra Board Class 10 Political Science Solutions Chapter 2 The Electoral Process 3
Answer:
Maharashtra Board Class 10 Political Science Solutions Chapter 2 The Electoral Process 4

Maharashtra Board Solutions

Maharashtra Board Class 10 Political Science Solutions Chapter 2 The Electoral Process 5
Answer:
Maharashtra Board Class 10 Political Science Solutions Chapter 2 The Electoral Process 6

Maharashtra Board Class 10 Political Science Solutions Chapter 2 The Electoral Process 7
Answer:
Maharashtra Board Class 10 Political Science Solutions Chapter 2 The Electoral Process 8

Question 5.
Answer in brief.
(1) Explain the functions of the Election Commission.
Answer:
The functions of the Election Commissipn are:
(1) Prepare the voters’ list.
(2) Decide election timetable and decide the entire process of holding elections.
(3) Scrutinize the applications of the candidates.
(4) Conduct free and fair elections and do all the work related to it.
(5) Give recognition and also de-recognize political parties.
(6) Resolve all the disputes and complaints regarding elections.

Maharashtra Board Solutions

(2) Write some additional information about post of the Election Commissioner.
Answer:
(1) The Election Commission in India has one Chief Election Commissioner and two other Chief Commissioners.
(2) All the commissioners are appointed by the President.
(3) The Chief Election Commissioner of India is usually a member of the Indian Civil Service or. Indian Administrative Service.
(4) The responsibility of conducting free and fair elections to the Parliament and State Legislatures lies with the Election Commissioner.
(5) In order do safeguard the independence of the Election Commissioner, he cannot be easily removed from the post for any political reasons.

(3) Explain the meaning of Code of Conduct.
Answer:
(1) After the announcement of elections till the declaration of results, the Election Commission enforces the Code of Conduct.
(2) It explains the rules to be followed by the government, political parties candidates and voters before and during elections.
(3) Code of conduct is adopted to control malpractices during elections. It ensure free and fair ecections.

Project
Organise a mock poll in the school to understand the process of voting.
Answer:

Memory Map
Maharashtra Board Class 10 Political Science Solutions Chapter 2 The Electoral Process 10

Question 6.
Choose the correct option from the given options and complete the sentences:
(a) Article of Indian Constitution created the independent body of Election Commisšion.

(a) 351
(b) 370
(c) 324
(d) 301
Answer:
(c) 324

Maharashtra Board Solutions

(b) system exists in India.
(a) Single-party
(b) Two-party
(c) Multi-party
(d) No-party
Answer:
(c) Multi-party.

(c) The right to give recognition or de-recognize a political party lies with ……………….. .
(a) President
(b) Election Commission
(c) Parliament
(d) Vice-President
Answer:
(b) Election Commission

(d) There are constituencies of Lok Sabha at present.
(a) 288
(b) 350
(c) 500
(d) 543
Answer:
(d) 543

(e) from the present state of Himachal Pradesh was the first voter.
(a) Sukumar Sen
(b) Sham Sharan Negi
(c) Prem Kumar Ghumal
(d) P N. Chadda
Answer:
(b) Sham Sharan Negi

(f) Due to EVM, people can also vote easily.
(a) elder
(b) salaried
(c) Divyanga
(d) Transgender
Answer:
(c) Divyanga

Maharashtra Board Solutions

(g) The first elections in India were held in
(a) 1948-49
(b) 1949-50
(c) 1950-51
(d) 1951-52
Answer:
(d) 1951-52.

Question 7.
State whether following statements are True or False. Give reasons for your answer :
(a) There should be secrecy in Election process.
Answer:
The above statement is False. Reasons :

  • Election should be conducted in a free and fair environment.
  • If the elections are not held in free environment then there are chances of malpractices and corruption.
  • Then, it will be impossible to elect the honest and efficient candidates.

(b) The Election Commission has started awareness campaign for registration of voters.
Answer:
The above statement is True. Reasons :

  • The responsibility of preparing and updating electoral roll lies with the Election Commission.
  • The Election Commission starts an awareness campaign to create awareness among new eligible voters so that they register themselves in the voter’s list.
  • The Indian voter is not -much aware about the election process.
  • Special voter’s awareness campaign is run for voter’s registration.
  • For their awareness National Voter’s Day is celebrated every year.

(c) Every candidate who fills the nomination form can contest election.
Answer:
The above statement is False. Reasons :

  • Every candidate of a party or independent candidate has to be personally present to fill the nomination form.
  • It is necessary for him or her to give complete information in the nomination form as decided by the Election Commission.
  • The nomination forms are then scrutinized. If there are irregularities in a nomination paper and if the information is found to be false the nomination forms are rejected.

Therefore, it is not possible for every candidate who fills the nomination form to contest election.

Maharashtra Board Solutions

(d) Sometimes, the Election Commission has to conduct mid-term elections. OR Explain the concept : Mid-Term Elections.
Answer:
The above statement is True. Reasons :

  • If the elected government in power loses its majority before completing its term.
  • If no party gets complete majority, then two or more parties come together and form a coalition government.
  • Such coalition government collapses if any party withdraws the given support.
  • In such situations, the government is left with no option other than resigning.
  • If there is no alternative available to form government then the Parliament or Vidhan Sabha is dissolved before completing its term. In such a scenario, the Election Commission has to conduct mid-term elections.

Question 8.
Explain the following concepts :

(a) What is representation?
Answer:
Modern democracy is a representative democracy. In a democracy it is not possible to involve the entire population in the ecision-making process. This resulted in the starting of the practice of electing some people on behalf of entire population
as representatives who would run the government. The representatives who form the government are expected to be responsible to the people and give preference to the welfare of the people.

  • Direct and Indirect or representative democracy rire two types of democracy.
  • In modem nation-states; the population has increased to a great èxtent.
  • So it is impossible to involve all the people in decision-making process.
  • Thus, th practice of electing some people on behalf of entire population as representatives started.
  • The elected representatives form government and work for the welfare of the people.

(b) Election Commission :
Answer:
In India, the Election Commission is central to the process of elections. Art. 324 of the Indian Constitution has established this autonomous body which consists of one Chief Election Commissioner and two other commissioners.

  1. One of the most important features of a democratic nation is elections at regular intervals. Holding free and fair elections at regular intervals is essential for a democratic system.
  2. Under the Article 324 of the Constitution, Election Commission was formed in 1950. The President appoints one Chief Election Commissioner and two additional commissioners. It is an autonomous body.
  3. The rank and powers of all the three commissioners are the same. The declaration of dates of the elections to the announcement of the results the entire procedure is monitored by the Election Commission.
  4. The Election Commission does not have its own staff to carry out this procedure. So they carry out the work with help of government employees and teachers. Special provisions are made for all finances incurred by the Election Commission.

Maharashtra Board Solutions

Question 9.
Write short notes :
(a) Journey from Ballot box to EVM machine :
Answer:

  1. From the first election in 1951-52 till 1999, elections were held using ballot box. Twenty lakh ballot boxes were used in the first election. Voters used to cast his or her vote by stamping in front of the candidate’s name and put them in the metal boxes.
  2. Electronic Voting Machines (EVMs) were first used for 5 seats in Rajasthan, 5 seats in Madhya Pradesh and 6 seats in New Delhi 1998 in Legislative Assembly.
  3. EVM machines were used at all polling booths in the general elections held in 2004. It proved to be a very useful device.
  4. It has been improvised since its first use. Due to the use of EVMs the results are declared early and at a very fast rate.

(b) Recognition to Political Parties :
Answer:

  • India has a multi-party system with recognition accorded to national, state and regional level parties by the Election Commission.
  • Their recognition depends on the voting percentage received by them in the assembly elections and number of elected representatives of their party.
  • If any party does not fulfill these criteria, its recognition is cancelled.
  • The Election Commission allots appropriate symbols to parties and independent candidates. All political parties should have recognition of the Election Commission.

Question 10.
Complete the concept map :

(a) Prepare a flow chart on the process of election.
Answer:
Maharashtra Board Class 10 Political Science Solutions Chapter 2 The Electoral Process 9

Maharashtra Board Solutions

(b) Which two conditions among following is the violation of code of conduct?
(1) The candidate distributes items of household use. –
(2) Promises made to resolve the water problem if elected.
(3) To go from door to door to meet voters and request them to vote.
(4) To appeal on the basis of caste and religion to get support.
Answer:
(1) The candidate distributes items of household use.
(2) To appeal on the basis of caste and religion to get support.

Question 11.
Answer in brief :
(a) Why is it important to conduct elections?
Answer:
It is important to conduct elections because of the following reasons :

  • The existence and working of democracy depends on elections.
  • All political parties get a chance to rule.
  • Elections help to bring a change in power through peaceful meAnswer:
  • It not only changes government policies but also society.

(b) What are the conditions for voting?
Answer:
The following are the conditions for voting:

  • The person should be a citizen of India.
  • He should have completed 18 years of age.
  • His name should appear in voters’ list.
  • The person should have photo identity card issued by the Election Commission of India.

(c) What action is taken by the Election Commission if disputes arise regarding elections?
Answer:

  • If any disputes arise regarding the elections, the Election Commission is empowered to take final decisions.
  • The Election Commission conducts a thorough inquiry about the said dispute.
  • If there is evidence of any malpractices during elections, in any constituency, it declares the elections invalid and announces re-polls.
  • If any candidate breaks the code of conduct and contests elections, he/she is barred by the Election Commission from contesting elections.

(d) What challenges are faced by the Election Commission to conduct free and fair elections?
Answer:
The following challenges are faced by the Election Commission tcx conduct free and fair elections :

  • Managing the large geographical landscape and huge electoral population.
  • To stop misuse of money and muscle power during elections.
  • Barring candidates with criminal background from contesting elections.
  • Conducting elections successfully in politically criminalised environment.
  • Conducting elections in spite of increasing instances of violence and making them a success.

Maharashtra Board Solutions

(e) What are the advantages of EVM machines?
Answer:
The battery operated Electronic Voting Machine (EVM) has more advantages than the ballot box. They are as follows :

  • It saves tonnes of paper used to make ballot paper.
  • So, it conserves the environment as it stops the reckless cutting of trees required to make paper.
  • If the voter does not wish to cast his vote in favour of any candidate contesting, he can make use of NOTA (None Of The Above).
  • It makes counting of the votes much faster which enables the election officer to declare result in a short time.
  • It is helpful for disabled (Divyanga) people to cast vote.

(f) Explain the features of procedures of voting during the first Lok Sabha Election.
Answer:

  • It was a challenge to prepare voters’ list at the time of the first election. Illiteracy rate was very high in our country. Therefore, the procedure to vote and making the voter list was a challenge.
  • 20 lac steel boxes were made and election symbols of political parties were stuck on it.
  • Blank ballot papers were given to the voters and they were supposed to drop in the box having the election symbols of the party they decide to vote for.
  • Even the illiterate people could vote because of this system.

Question 12.
Give your opinion :
(a) When candidates have only the condition of age, why should they give other information to Election Commission? Answer:

  • While filling the form candidates should reveal information about his property assets and if there are any criminal charges against him.
  • When candidates have only the condition of age as eligibility, why should they give other information to election commission?
  • Why are the candidates required to give the information of their property to Election Commission?
  • Such candidates if elected can misuse power and amass wealth with corrupt practices.
  • With criminal background they can even threaten voters to vote for him.
  • His nomination could get cancelled based on the information.

(b) Why is it so?
(A) Some constituencies are reserved for scheduled castes and scheduled tribes.
Answer:

  • It is difficult for the people of scheduled castes and scheduled tribes to get representation as they are scattered in different parts.
  • Without a representative it is difficult to discuss their problems in Parliament.
  • Lack of representative will hinder their progress. Hence some constituencies are reserved for scheduled castes and scheduled tribes.
  • Some constituencies are kept reserved for Scheduled caste and Scheduled tribes.
  • Every political party has an election symbol.
  • At the time of voting and counting of votes, the official representatives of political parties remain present.
  • Recognised parties have equal opportunity to present their side before media such as television and radio.

Maharashtra Board Solutions

(B) Why every political party has an election symbol?
Answer:

  • After independence, the literacy rate was quite low in India.
  • It was not possible for the voters to read the name of the candidate and vote.
  • Therefore, the Election Commission gave symbols to political parties and independent candidates which helped the voters to identify and decide whom to vote for.

(C) At the time of voting and counting of votes, the official representatives of political parties remain present.
Answer:

  • There are incidences of duplicate voters who register in multiple constituencies.
  • There are cases of rigging of EVM or booth capturing.
  • Such incidences are brought to light by representatives who are present at polling centres.
  • During the counting process, if the EVM machine looks tampered, the representative can raise an objection.

(D) All recognised parties should get an equal opportunity to express their opinion on media such as television and radio.
Answer:

  • All political parties should get a fair chance to express their agenda.
  • Their ideas and philosophy should reach the people.
  • Television and radio are owned by the government.
  • Political parties have equal right on both.
  • Hence, all the recognised parties can express their opinion on Doordarshan and Radio.

(c) Think!
(A) How political parties suffer due to family monopoly in the party? OR What are the disadvantages of dynasty rule?
Answer:

  1. If only one family has domination on the political party because of dynasty rule then others are not given leadership opportunity.
  2. It is impossible to have all the members of the family efficient. An inefficient heir can cause damage to the party.
  3. The growth and expansion of party comes to a halt because of such heir. His faults seep into the party making it weak in the long term.
  4. The nature of such a party become dictatorial. Opposing views are suppressed and the internal democracy in the party vanishes.
  5. If the heir does not have progressive thoughts then the party becomes regressive and of obsolete ideology.
  6. How political parties suffer due to family monopoly in the party?
  7. What do you understand by the system of ‘one vote one value’?

(B) What do you understand by the system ‘One Vote One Value’?
Answer:

  • There is great importance in political and social equality in democracy.
  • According to this ideology, ‘One Vote One Value’ is very important.
  • In a democracy, each vote has the same value. The value of the vote of a Prime Minister and a common man is same.
  • Under military rule or dictatorship or during monarchy the value of a vote for privileged classes was more. There was no importance given to the vote of the common man.
  • ‘One Man One Vote’ indicates all the people in the country have same status. This is the gift of democracy.

Maharashtra Board Solutions

(d) Voting is our duty as well as responsibility to vote.
Answer:

  • It is enshrined in the fundamental principles of our Constitution to vote.
  • It is not only our duty but also responsibility.
  • Democracy exists because of elections. People should elect honest and efficient representatives through election.
  • If voters show no interest in voting then the government will ignore people’s welfare.
  • Hence I feel it is not only the duty of every citizen to vote but also his responsibility.
  • Government has to observe the code of conduct declared by the Election commission.

(e) What measures should be taken to increase the credibility of elections?
Answer:
To increase the credibility of elections the following measures should be taken :

  • 50% seats should be reserved for women candidates by every party.
  • Candidates with a criminal background should be permanently barred from contesting any elections.
  • The misuse of money should be stopped during elections. The government should incur the expenditure.
  • Candidates who resort to malpractices should be immediately booked. A strict inquiry and action should be taken against them by the court.
  • Laws and regulations should be followed strictly by the political parties before giving election tickets.
  • If the political parties do not co-operate with the above terms, the Election Commission should cancel their recognition.

Maharashtra Board Solutions

(f) Which rules would you include in Code of Conduct for voters?
Answer:
The following rules should be included in Code of Conduct for voters :

  • The voters who abstain from voting should be fined and government should suspend all the facilities given to them.
  • If it is proved that the voter has accepted money or any kind of gifts, he should be punished.
  • The action of voters should not instigate common people.
  • They should not involve in bogus voting.
  • They should not resort to illegal means for voting.
  • The candidate distributes items of household use.
  • Promise made to resolve the water problem if elected.
  • To go from door to door to meet voters and request them to vote.
  • To appeal on the basis of caste and religion to get support.

10th Std Political Science Questions And Answers: