Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 14 बीज पेरले गेले Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 14 बीज पेरले गेले Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
कारणे लिहा.

(अ) लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला, कारण ………………………….
उत्तर:
लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला कारण आपल्या मुलांनी चांगले शिकावे, मोठा ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे, या उद्देशाने मन घट्ट करून लेखकाच्या आई -वडिलांनी मुलांचा निरोप घेतला.

(आ) लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली. कारण ………………………….
उत्तरः
लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली कारण लेखकांचे चुलते वाय.एम.सी.ए. च्या कंपाऊंडमध्ये राहत असत. लेखकही शिक्षणासाठी काकांकडे राहत होते. त्या कम्पाऊंडमध्ये अनेक सभासद खेळण्यासाठी येत असत.

(इ) ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ असे लेखकास वाटले, कारण ………………………….
उत्तरः
‘आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन’ असे लेखकाला वाटले कारण लेखकाला क्रिकेट खेळ आवडू लागला होता. त्यांच्या कम्पाऊंडमध्ये सभासद खेळण्यासाठी येत त्यावेळी लेखकालाही चेंडू फेकण्यासाठी बोलावले जाई आणि लेखकाला हा खेळ आवडत असल्यामुळे तेही या कामासाठी तयार असत.

(ई) दुसऱ्या मुलांच्या हातांत खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे, कारण ………………………….
उत्तरः
दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे कारण तुटपुंज्या पगारात लेखकाचे वडील घरखर्च भागवत होते. त्यामुळे लेखकासाठी खेळणी विकत घेऊ शकत नव्हते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 1
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 10
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 11

प्रश्न 3.
ओघतक्ता तयार करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 2
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 12

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 4.
खालील शब्दांसाठी पाठात आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.
(i) सही
(ii) निवास
(iii) क्रीडा
(iv) प्रशंसा
उत्तरः
(i) सही – स्वाक्षरी
(ii) निवास – घर
(iii) क्रीडा – खेळ
(iv) प्रशंसा – स्तुती

प्रश्न 5.
खालील वाक्यांत कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पन्हा लिहा. (आनंद गगनात न मावणे, हेवा वाटणे, खूणगाठ बांधणे, नाव उज्ज्वल करणे)

(अ) मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याचे मनाशी निश्चित केले.
उत्तरः
मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याची मनाशी खूणगाठ बांधली.

(आ) दारात अचानक मामा-मामींना बघून सर्वांना खूप आनंद झाला.
उत्तरः
अचानक दारात मामा-मामींना बघून सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

(इ) आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले.
उत्तरः
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळांत शाळेचे नाव उज्ज्वल केले.

(ई) मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा मत्सर वाटला.
उत्तर:
मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा हेवा वाटला.

प्रश्न 6.
स्वमत.

(अ) लेखकाच्या वडिलांची शिस्त जाणवणारे प्रसंग पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
वडिलांची बदली वडगावाला झाल्यावर लेखकाने त्यांच्या बरोबर जाण्याचा आग्रह धरला; परंतु त्यांनी मोठे व्हावे, ऑफिसर व्हावे हे वडिलांचे स्वप्न असल्यामुळे त्यांना काकांकडे राहावे लागले.

दुसरा प्रसंग लेखक मित्रांसोबत शाळा बुडवून मॅच बघण्यासाठी गेले. हे वडिलांना कळल्यावर त्यांच्याकडून संतापाने छड्या खात लेखकास शाळेत जाऊन बसावे लागले.

अशाप्रकारे अभ्यास व शाळा याबाबत वडील कडक स्वभावाचे होते हे जाणवते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

(आ) तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा.
उत्तर:
लेखक ज्यावेळी शिक्षणासाठी काकांकडे वाय.एम.सी.ए. कंपाऊंड मध्ये राहण्यास गेले, तेथे अनेक सभासद खेळण्यासाठी येत. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करून, लेखकांना त्या खेळाची भुरळ पडली. तेव्हापासून ते शाळा सुटली ना सुटली की मैदानात खेळाडूंसोबत खेळायला मिळावे; म्हणून लवकर येत असत. क्रिकेट खेळाडू होणे हे त्यांनी मनाशी पक्के केले. सतत सराव करणे, मॅच बघण्यास जाणे यासाठी ते प्रयत्नात असत. अशाप्रकारे सभोवतालचा परिसर जो खेळासाठी प्रवृत्त करतो. यामध्ये सर्व खेळाडू, स्पर्धा यांचा प्रभाव लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज रुजण्यास प्रवृत्त करणारा होता.

(इ) तुमच्या मते लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले ते लिहा.
उत्तर:
लेखक जेव्हा शिक्षणासाठी काकांकडे राहत होते त्यावेळी क्रिकेट खेळ त्यांना आवडू लागला. ते वाय.एम.सी.ए. कंपाऊंड मध्ये सभासदांसोबत खेळत असत. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करत, आपणही यांच्या सारखे खेळावे. एक क्रिकेट खेळाडू व्हावे असे त्यांनी मनाशी ठरवले. मॅच पाहण्यासाठी ते मित्रांसोबत जात, त्यांच्यांशी क्रिकेटच्या खेळाच्या गप्पा मारत, इतकेच नव्हे तर वडिलांनीही त्यांचे खेळाचे वेड पाहून जुनी बॅट खरेदी करून दिली. तसेच आंतरशालेय स्पर्धेत १०० धावांचा विक्रम त्यांनी केला. अशाप्रकारे क्रिकेटचे बीज लेखकांत उगवले.

(ई) प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांसंबंधी माहिती लिहा.
उत्तर:
प्रतिकूल परिस्थिती म्हणजे ज्या परिस्थितीत कुठल्याही प्रकारचे सुखी, समाधानी जीवन प्राप्त न होणे. अनेक संकटांना सामोरे जात जीवन जगणे होय.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी धैर्य, जिद्द याची गरज असते जी गोष्ट पूर्ण करायची आहे, त्यासाठी सतत प्रयत्न करत राहणे, स्वत:चा आत्मविश्वास विकसित करणे, मेहनतीशिवाय यश नाही. त्यामुळे श्रमाला महत्त्व देणे. ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्याचा ध्यास घेणे या गोष्टींची आवश्यकता असते.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 14 बीज पेरले गेले Additional Important Questions and Answers

प्रश्न १. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 3

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 2.
कारणे लिहा.

(i) वडिलांना मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्य नव्हते.
उत्तर:
लेखकाचे वडील त्या वेळेस पोलीस खात्यामध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते. त्यामुळे घरखर्च भागवताना फार त्रास होत असे म्हणून पैशाअभावी ते मुलांना खेळणी विकत घेऊ शकत नव्हते.

(ii) लेखक व त्यांच्या थोरल्या भावाला काकांकडे पुण्यातच रहावे लागले.
उत्तर:
लेखकाचे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांची बदली वडगावला झाली. चांगले शिकावे, मोठे ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे यासाठी त्यांना व त्यांच्या भावाला काकांकडे पुण्यातच रहावे लागले.

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

(i) वडीलांनी मन घट्ट करून निरोप घेतला.
(ii) वडिलांची बदली वडगावला झाली.
(iii) आम्ही शिकावे मोठे व्हावे असे त्यांना वाटे.
(iv) पुण्यातच शिक्षणासाठी मला व भावाला रहावे लागले.
उत्तर:
(i) वडिलांची बदली वडगावला झाली.
(ii) पुण्यातच शिक्षणासाठी मला व भावाला रहावे लागले.
(iii) आम्ही शिकावे मोठे व्हावे असे त्यांना वाटे.
(iv) वडीलांनी मन घट्ट करून निरोप घेतला.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 4.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकाचा जन्म कुठे झाला?
उत्तर:
लेखकाचा जन्म पुण्यात झाला.

(ii) लेखकाचे वडील कुठल्या खात्यामध्ये नोकरी करत?
उत्तर:
लेखकाचे वडील पोलीस खात्यामध्ये नोकरी करत.

(iii) वडिलांची बदली कोठे झाली?
उत्तरः
वडिलांची बदली वडगावला झाली.

(iv) लेखक व त्यांच्या भावाला शिक्षणासाठी कोठे रहावे लागले ?
उत्तर:
लेखक व त्यांच्या भावाला शिक्षणासाठी पुण्यातच त्यांच्या काकांकडे रहावे लागले.

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) दुसऱ्या मुलांच्या हातात ……………………….. पाहून आम्हाला त्यांचा हेवा वाटत असे. (वही, पेन, खेळणी, विटी)
(ii) तिथेच झोप लागायची आणि जाग यायची ती ……………………….. प्रेमळ कुशीत. (आईच्या, ताईच्या, बायकोच्या, बाबांच्या)
(iii) ……………………….. नाव उज्ज्वल करावे या उद्देशाने त्यांनी कसेबसे मन घट्ट करून आमचा निरोप घेतला. (शालेचे, गावाचे, घराण्याचे, देशाचे)
उत्तर:
(i) खेळणी
(ii) आईच्या
(iii) घराण्याचे

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.
(i) पोलीस खात्यात नोकरी करणारे – [लेखकाचे वडील]
(ii) लेखक व भाऊ शिक्षणासाठी यांच्याकडे राहिले – [काकांकडे]

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 4

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 3.
खालील शब्दांना मराठी शब्द सुचवा.
(i) बॅट – लाकडी फळी
(ii) स्टंप – यष्टी
(iii) बॉल – चेंडू
(iv) कॅम्प – शिबीर

प्रश्न 4.
चूक की बरोबर ते लिहा.

(i) वडिलांची बदली मडगावला झाली.
(ii) लेखक खेळकर होते.
(iii) भाऊ व लेखक यांना शिक्षणासाठी मामांकडे रहावे लागले.
(iv) मुलांनी ऑफिसर व्हावे अशी मामीची इच्छा होती.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर
(iii) चूक
(iv) चूक

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
लेखकाच्या आईवडिलांनी मन घट्ट करून का निरोप घेतला असेल? तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
प्रत्येक आईवडिलांची एकच इच्छा असते की आपले मूल मोठे व्हावे, आपले व आपल्या घराण्याचे नाव त्याने उज्ज्वल करावे. मुलांच्या नावाने आपण ओळखले जावे. प्रत्येक पालकांची ही एकच इच्छा असते की, आपल्या मुलांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, त्याची प्रसिद्धी व्हावी. त्याप्रमाणेच लेखकांच्या आईवडिलांचीही लेखक व त्यांचे भाऊ मोठे व्हावे, मोठे ऑफिसर व्हावे, आपले नाव उज्ज्वल करावे ही इच्छा होती. लेखकांच्या वडिलांची बदली वडगावला झाल्यामुळे शिक्षणासाठी त्यांना काकांकडे पुण्यातच ठेवण्यात आले. आपल्या मुलांना सोडून राहणे आईवडिलांना त्रासदायक होते; परंतु त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मन घट्ट करून लेखकाच्या आईवडिलांनी निरोप घेतला असेल असे मला वाटते.

प्रश्न २. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 5

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) सर्व खेळात लेखकांस कोणता खेळ आवडत असे?
उत्तर :
सर्व खेळात लेखकांना क्रिकेट खेळ आवडत असे.

(ii) लेखकाचे काका कुठे राहत?
उत्तर :
लेखकाचे काका पुण्याच्या वाय.एम.सी.ए. कंपाऊंडमध्ये राहत.

(iii) लेखकांनी काय व्हायचे ठरविले?
उत्तर :
लेखकांनी क्रिकेट खेळाडू व्हायचे ठरविले.

(iv) लेखक कोणाची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे?
उत्तर :
लेखक सभासदांची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे.

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

(i) शाळा सुटली ना सुटली तोच लेखक ग्राऊंडवर हजर होत.
(ii) अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळू लागली.
(iii) सभासद जसे जमेल तसे खेळायला येत.
(iv) लेखक सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहत,
उत्तर:
(i) सभासद जसे जमेल तसे खेळायला येत.
(ii) लेखक सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहत.
(iii) अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळू लागली.
(iv) शाळा सुटली ना सुटली तोच लेखक ग्राऊंडवर हजर होत.

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

(i) साहजिकच याचा …………………………… माझ्या बालमनावर होई. (संस्कार, परिणाम, आनंद, दुःख)
(ii) कोणी नाही असे पाहून ते मला …………………………… फेकायला (दगड, गोळा, चेंडू, भाला)
(iii) दुसऱ्या दिवसासाठी ग्राउंडवर पाणी मारणे इत्यादी कामात मी …………………………… आनंदाने मदत करत असे. (खेळाडूंना, पोलिसांना, ग्राऊंड्समनला, पंचना)
उत्तर:
(i) परिणाम
(ii) चेंडू
(iii) ग्राऊंड्समनला

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 6

प्रश्न 2.
उत्तरे लिहा

(i) खेळासाठी प्रसिद्ध संस्था – वाय. एम. सी. ए.
(ii) लेखकाचा आवडता खेळ – क्रिकेट

प्रश्न 3.
चूक की बरोबर ते लिहा.

(i) काका सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहत.
(ii) क्रिकेट खेळाडू बनण्याची लेखकाची इच्छा होती.
(iii) अनेक खेळाडू पाहण्याची संधी लेखकास मिळाली.
(iv) लेखकाचे मामा रात्री प्रार्थना व अभ्यास घेत.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर
(iii) बरोबर
(iv) चूक

प्रश्न 4.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा,

(i) शाळा सुटली ना सुटली तोच धावत येऊन
(अ) मी प्रथम सिनेमागृहात हजर होत असे.
(आ) मी प्रथम मंदिरात हजर होत असे.
(इ) मी प्रथम ग्राऊंडवर हजर होत असे.
(ई) मी प्रथम नाट्यगृहात हजर होत असे.
उत्तर :
शाळा सुटली ना सुटली तोच धावत येऊन मी प्रथम ग्राऊंडवर हजर होत असे.

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
‘आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन!’ असे लेखकाला का वाटले याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तरः
लेखक शिक्षणासाठी जेव्हा काकांकडे राहण्यास गेले. त्यावेळी त्यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली. काका वाय, एम. सी. ए. कंपाऊंड मध्ये राहत होते. तेथे वाय.एम.सी.ए.चे सभासद क्रिकेट खेळण्यासाठी येत असत. त्यामुळे लेखक हा खेळ पाहण्यासाठी जात असत. त्याचवेळी त्यांची क्रिकेट खेळण्याची इच्छा वाढीस लागली. शाळा सुटली रे सुटली की ते ग्राऊंडवर हजर होत असत. त्यावेळी ते सभासद लेखकास खेळण्यासाठी बोलवत. त्यांना चेंडू फेकण्यास सांगत आणि लेखकही त्या कामासाठी सदैव तयार होत असत.

अशाप्रकारे क्रिकेटची आवड आणि प्रत्यक्ष खेळाडूंसोबत खेळण्याचा आनंद व्यक्त करताना लेखक ‘आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन’ असे मत व्यक्त करतात.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न ३. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 7

प्रश्न 2.
कारणे लिहा.

(i) वडिलांनी संतापाने लेखकास छड्या मारल्या.
उत्तरः
लेखक एके दिवशी शाळा चुकवून ग्राऊंडवर क्रिकेटचा एक मित्रत्वाचा सामना पाहण्यास गेले. त्यामुळे वडिलांनी लेखकास छड्या मारल्या.

(ii) लेखकांस त्यांचे वडील खेळासाठी नेहमी प्रोत्साहन देत असत.
उत्तरः
लेखकांचे वडील स्वत: व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. त्यामुळे ते लेखकांस खेळासाठी नेहमी प्रोत्साहन देत असत.

प्रश्न 3.
घटनांचा क्रम लावा.

(i) लेखकाची धडपड सुरू झाली.
(ii) मैदानावर कनात घालण्यास आली.
(iii) आत जाण्याचे सर्व मार्ग बंद पडले.
(iv) मॅच पाहायला पाहिजे आणि तीही फुकटात.
उत्तर:
(i) मैदानावर कनात घालण्यास आली.
(ii) आत जाण्याचे सर्व मार्ग बंद पडले.
(iii) मॅच पाहायला पाहिजे आणि तीही फुकटात.
(iv) लेखकाची धडपड सुरू झाली,

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 4.
सातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

(i) माझे ………………………….. स्वत: व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. (वडील, काका, मामा, तात्या)
(ii) मी तसाच ती बॅट घेऊन ………………………….. दाखवत सुटलो. (आईला, मित्रांना, खेळाडूंना, सभासदाना)
(iii) ………………………….. साली भारतात ऑस्ट्रेलियन सर्व्हिसेसचा एक संघ पुण्यात आला होता. (१९६०, १९४०, १९४५, १९८३)
उत्तर:
(i) वडील
(ii) मित्रांना
(iii) १९४५

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.

(i) लेखकाच्या खेळाबाबत स्तुतीपर वाय. एम. सी. ए. चे – उद्गार काढणारे खेळाडू
(ii) वडील या खेळात चॅम्पियन होते – व्हॉलीबॉल

प्रश्न 2.
खालील शब्दांना मराठी शब्द सुचवा.

(i) चॅम्पियन – सर्वोत्कृष्ट खेळाडू
(ii) ग्राऊंड – मैदान

प्रश्न 3.
चूकी की बरोबर ते लिहा.

(i) वडील फूटबॉल चॅम्पियन होते.
(ii) पूना क्लब ग्राऊंडवर एक मॅच झाली.
(iii) आईने लेखकास संतापाने छड्या मारल्या.
(iv) वडिलांनी जुनी बॅट विकत घेतली.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर
(iii) चूक
(iv) बरोबर

प्रश्न 4.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

(i) ………………………….. ग्राऊंडवर त्याची एक मॅच झाली.
(अ) पूना क्लबच्या.
(आ) मुंबई क्लबच्या.
(इ) सातारा क्लबच्या.
(ई) महाराष्ट्र क्लबच्या.
उत्तर:
पूना क्लबच्या ग्राऊंडवर त्याची एक मॅच झाली.

(ii) त्या वेळेस वडिलांचा मासिक पगार अवघा …………………………. .
(अ) तीस रूपये होता.
(आ) शंभर रूपये होता.
(इ) चोवीस रूपये होता.
(ई) दहा रूपये होता.
उत्तरः
त्या वेळेस वडिलांचा मासिक पगार अवघा चोवीस रूपये होता.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 5.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकांचे वडील कोणत्या खेळात चॅम्पियन होते?
उत्तर:
लेखकांचे वडील ‘व्हॉलीबॉल’ या खेळात चॅम्पियन होते.

(ii) लेखकांच्या वडीलांनी लेखकांना दिलेली बॅट किती रूपयांची होती?
उत्तर:
लेखकाच्या वडीलांनी लेखकांना दिलेली बॅट सहा रूपयांची होती.

प्रश्न ४. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 8
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले 9

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.

(i) मॅच संपल्यावर यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी झिम्मड उडते – खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी.
(ii) या तासाला लेखकांच्या स्वाक्षरीने वही भरत असे – गणित

प्रश्न 3.
घटनांचा क्रम लावा.

(i) आपल्या भोवतीही स्वाक्षरीसाठी गर्दी होईल.
(ii) काही खेळाडू स्वाक्षरी नाकारत.
(iii) काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देत.
(iv) मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी झिम्मड उडते.
उत्तर:
(i) मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी झिम्मड उडते.
(ii) काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देत.
(iii) काही खेळाडू स्वाक्षरी नाकारत.
(iv) आपल्या भोवतीही स्वाक्षरीसाठी गर्दी होईल.

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) सर्व सोहळा पाहून मनात आले, की आपणही एक मोठे …………………………….. व्हावे. (कलाकार, पंच, खेळाडू, नट)
(ii) माझ्या मनात क्रिकेटचे …………………………….. पेरले गेले आणि उगवले ते असे. (बीज, रोप, स्थान, रहस्य)
उत्तर:
(i) खेळाडू
(ii) बीज

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
कारणे लिहा.

विद्यार्थी व शिक्षकांनी लेखकाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
उत्तरः
लेखकांनी आंतरशालेय सामन्यात १०० धावा केल्या. त्यांचे नाव शाळेच्या बोर्डावर झळकले म्हणून विदयार्थी व शिक्षकांनी कौतुकासाठी लेखकाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.

(i) विशेषत: मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यास जी झिम्मड उडते, तेव्हाचे दृश्य …………………………..

(अ) मनाला लागले.
(आ) काळजात भिडले.
(इ) आनंद मिळाला.
(ई) सुंदर होते
उत्तरः
विशेषत: मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यास जी झिम्मड उडते, तेव्हाचे दृश्य काळजात भिडले.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 14 बीज पेरले गेले

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) क्रिकेट खेळत असल्याबद्दल लेखकाला काय वाटले?
उत्तरः
क्रिकेट खेळत असल्याबद्दल लेखकाला धन्य-धन्य वाटले.

(ii) लेखक दिवसभर कोठे बसून मॅच पाहत हाते?
उत्तरः
लेखक दिवसभर झाडावर बसून मॅच पाहत होते.

स्वाध्याय कृती

*(६) स्वमत

(१) लेखकाच्या वडिलांची शिस्त जाणवलेले प्रसंग पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
वडिलांची बदली वडगावाला झाल्यावर लेखकाने त्यांच्या बरोबर जाण्याचा आग्रह धरला; परंतु त्यांनी मोठे व्हावे, ऑफिसर व्हावे हे वडिलांचे स्वप्न असल्यामुळे त्यांना काकांकडे राहावे लागले.

दुसरा प्रसंग लेखक मित्रांसोबत शाळा बुडवून मॅच बघण्यासाठी गेले. हे वडिलांना कळल्यावर त्यांच्याकडून संतापाने छड्या खात लेखकास शाळेत जाऊन बसावे लागले.

अशाप्रकारे अभ्यास व शाळा याबाबत वडील कडक स्वभावाचे होते हे जाणवते.

(२) तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा.
उत्तर:
लेखक ज्यावेळी शिक्षणासाठी काकांकडे वाय.एम.सी.ए. कंपाऊंड मध्ये राहण्यास गेले, तेथे अनेक सभासद खेळण्यासाठी येत. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करून, लेखकांना त्या खेळाची भुरळ पडली. तेव्हापासून ते शाळा सुटली ना सुटली की मैदानात खेळाडूंसोबत खेळायला मिळावे; म्हणून लवकर येत असत. क्रिकेट खेळाडू होणे हे त्यांनी मनाशी पक्के केले. सतत सराव करणे, मॅच बघण्यास जाणे यासाठी ते प्रयत्नात असत. अशाप्रकारे सभोवतालचा परिसर जो खेळासाठी प्रवृत्त करतो. यामध्ये सर्व खेळाडू, स्पर्धा यांचा प्रभाव लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज रुजण्यास प्रवृत्त करणारा होता.

बीज पेरले गेले Summary in Marathi

बीज पेरले गेले पाठपरिचय

‘बीज पेरले गेले’ हा पाठ लेखक ‘चंदू बोर्डे’ यांनी लिहिला आहे. या पाठात त्यांनी आपल्या बालपणातील काही आठवणी सांगितल्या असून आपल्या मनात क्रिकेटचे बीज कसे पेरले हे सांगितले आहे.

बीज पेरले गेले Summary in English

‘Bij Perle gele’ is written by Chandu Borde. He speaks of his childhood memories, including how he got inclined towards playing cricket.

बीज पेरले गेले शब्दार्थ

  • कष्ट – मेहनत – (hard work)
  • यथेच्छ – मन भरे पर्यंत, मनसोक्त – (to one’s heart’s content)
  • संध्याकाळ – सांजवेळ – (evening time)
  • आऊट – बाद करणे – (out)
  • इच्छा – मनिषा, मनोकामना – (wish)
  • पॅक्टिस – सराव – (practice)
  • ग्राऊंड – मैदान – (a playground)
  • स्तुती – कौतुक, प्रशंसा – (praise)
  • मित्र – सखा – (friend)
  • संताप – राग – (violent anger)
  • क्लब – मंडळ – (club)
  • मनसोक्त – मनापासून – (from one’s heart)
  • स्वाक्षरी – सही – (signature)
  • बालमित्र – लहानपणीचे सवंगडी – (childhood friends)
  • खेळकर – (asportive)
  • खोडकर – खोड्या करणारा – (naughty)
  • उपद्व्यापी – खोडकर, त्रासदायक – (mischievous)
  • तुटपुंजा – गरजेपेक्षा कमी, अपुरा, पुरेसा नसलेला – (meagre)
  • परिस्थिती – (condition)
  • खेळणी – खेळण्याच्या वस्तू (बाहूली, चेंडू इ.) – (a toy)
  • विटीदांडू – विटी व दांडू घेऊन खेळायचा खेळ – (the game of trapstick)
  • पतंग – (akite)
  • तक्रार – गा–हाणे – (complaint)
  • पाऊल – पाय, पाऊलखूण – (footmark, a foot)
  • चापटपोळी – थप्पड – (slap)
  • परिणाम – प्रभाव – (an effect)
  • हट्ट – हेका – (obstinacy)
  • उद्देश – (intention)
  • सभासद – सदस्य – (a member)
  • प्रयत्न – मोठा यत्न – (an attempt)
  • प्रार्थना – आराधना – (a prayer)
  • उद्गार – बोल, उच्चार – (utterance, word)
  • मासिक पगार – महिन्याला मिळणारा पगार – (salary)

बीज पेरले गेले बाकाचार

  • भुरळ पडणे – आवड निर्माण होणे
  • शाबासकीची थाप देणे – कौतुक करणे
  • आनंद गगनात मावेनासा होणे – खूप आनंद होणे
  • धन्य वाटणे – कृतकृत्य होणे
  • खूणगाठ मनाशी बांधणे – पक्का निश्चय करणे
  • छाती आनंदाने फुगणे – खूप आनंद होणे
  • नाव उज्ज्वल करणे – कीर्ती मिळवणे/प्रसिद्धी मिळणे

Mass Media and History Question Answer Class 10 History Chapter 5 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 10 History Solutions Chapter 5 Mass Media and History Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Std 10 History Chapter 5 Question Answer Mass Media and History Maharashtra Board

Class 10 History Chapter 5 Mass Media and History Question Answer Maharashtra Board

History Class 10 Chapter 5 Question Answer Maharashtra Board

Mass Media And History Class 10 Question 1.
(A) Choose the correct option from the given options and complete the statement.

(1) The first English newspaper in India was started by ………………………….. .
(a) James Augustus Hickey
(b) John Marshall
(c) Allen Hume
Answer:
(a) James Augustus Hickey

Maharashtra Board Solutions

(2) Television is an ………………………….. medium.
(a) visual
(b) audio
(c) audio-visual
Answer:
(c) audio-visual

(B) Identify and write the wrong pair in the following set.
(1) ‘Prabhakar’ – Acharya P.K. Atre
(2) ‘Darpan’ – Balshastri Jambhekar
(3) ‘Deenbandhu’ – Krishnarao Bhalekar
(4) ‘Kesari’ – Bal Gangadhar Tilak
Answer:
(1) Wrong Pair: ‘Prabhakar’ – Acharya P.K. Atre

Mass Media And History Class 10 Question 2.
Write short notes :
(1) The role of newspaper in the Indian struggle for independence
Answer:
Newspapers played an important role in the Indian independence struggle. It is as follows

  • Newspapers served as an important medium to create awareness during those times.
  • They described greatness of Indian culture and history to gather support of masses for the freedom movement.
  • They supported social, political and religious movements and opposed imperialism.
  • They discussed various social and political issues.
  • The ideas of social reformers and various organisations active in independence struggle reached people through newspapers.

(2) Why do we need mass media?
Answer:
Mass media includes print and electronic and various new media.

  • It facilitated free flow of information to all strata of the society and brought the world closer.
  • Editorials, various columns and supplements are essential parts of newspapers.
  • Readers also get a platform to voice their opinions. In fact, newspapers can help to make democracy stronger.
  • Akashrani broadcasted various programmes of the government as well entertainment.
  • Awareness creating programmes. It fulfill the need of the government to connect with people.
  • Television is an Audio-Visual medium which has made it possible to cross the inherent limitations of newspapers.
  • Radio to show the actual visuals of an event to people.
  • Mass Media is very important as it plays an important role to strengthen democracy.

(3) Mass Media and professional opportunities.
Answer:
There are many professional opportunities available in printed, electronic and digital media.

  • Writers, columnists, editors are required to write articles, columns and editorials in news-papers.
  • Newspapers also require reporters to gather news and technicians to work in the press.
  • There is requirement of actors and technicians in electronic media.
  • Artists are required to present programmes on television, in the same way news presenters, anchors are required.
  • If the articles, columns and programmes are based on history, an expert in history is required.

Mass Media And History Class 10 Question Answer Question 3.
Explain the following statements with reasons.
(1) Any information received through mass media needs to be reviewed critically.
Answer:

  • Information provided in the media may not represent the exact truth. We need to scan it carefully.
  • We have to understand idealistic and investigative motives of newspapers, government policies and prevailing social conditions behiid the newspiece.
  • The information received through Mass Media might be prejudiced or give a one-sided idea.
  • ‘Stern’, a German weekly magazine, purchased and published a number of so called handwritten diaries of Hitler.
  • It then sold them to a number of publication companies.
  • However, later it was proved that those diaries were forged. Hence it is essential to verily the information received through Mass Media.

(2) Knowledge of history is essential for newspaper articles.
Answer:

  1. In order to unfold the background of an event in the news, we have to resort to history.
  2. Some columns are based on historical events. These columns provide historical information about economical, social and political events in the past.
  3. Newspapers publish supplements in addition to the regular edition or special issues to mark the completion of 50 or 100 years of an event. On such occasions, one has to review history of that particular event.
  4. Even while writing columns like what happened in history on this day it is necessary to know past event. Hence, the knowledge of history is essential for writings of such type.

(3) Television is the most popular medium.
Answer:

  • Television being an audio-visual medium brings us into contact with events in an exciting and clarifying way.
  • It crossed the inherent limitations of newspapers and radio to show actual visuals.
  • It becomes possible for people to watch all the national and international events sitting at home.
  • Social problems, discussion on education and economics and political events are viewed by people.
  • In 1991, Indian government granted permission to private, national and international channels to telecast in India.
  • Television became a treasure house of entertainment.

Therefore, the television is the most popular medium.

Class 10 History Chapter 5 Questions And Answers Ssc Board Question 4.
Read the following extract and answer the questions.
Radio: ‘Indian Broadcasting Company’ (IBC), a private radio company was the first one to broadcast daily programmes. Later the same company was taken over by the British Government and named as, ‘Indian State Broadcasting Service (ISBS). On 8th June 1936 it was renamed, as ‘All India Radio (AIR)’.

After Independence, AIR became an integral part of the Ministry of Information and Broadcasting (India). Initially, it broadcasted Governmental programmes and schemes. It was named as ‘Akashvani’ on the suggestion of the famous poet Pandit Narendra Sharma. Akashvani broadcasts various entertainment, awareness creating and literary programmes. It also broadcasts special programmes for farmers, workers, the youth and women. The ‘Vividh Bharati’ programmes are broadcasted in 24 regional languages as well as 146 dialects of Indian languages. Lately, various new channels like ‘Radio Mirchi’ are providing radio services.

(1) Akashavani (AIR) is an integral part of which ministry?
Answer:

  1. Indian Broadcasting Company, a private radio company was taken over by the British Government in 1927 and named ‘Indian State Broadcasting Service (ISBS)’. On 8th June 1936, it was renamed as ‘All India Radio (AIR)’.
  2. AIR became integral part of the Ministry of Information and Broadcasting after independence. It was renamed Akashvani on the suggestion of Pandit Narendra Sharma.
  3. Initially it used to broadcast Government’s programmes and schemes. Later it started broadcasting various entertainment, awareness creating and literary programmes.
  4. Akashvani started ‘Vividh Bharati1 programmes. It broadcasts special programmes for farmers, workers, the youth and women.
  5. Vividh Bharati Programmes are broadcast in 24 regional languages and 146 dialects.

(2) What was the new name of IBC?
Answer:
Indian Broadcasting Company (IBC) was taken over by the British Government. It was named as the Indian State Broadcasting Services. (ISBS). On 8th June 1936, it was renamed as ‘All India Radio’ (AIR).

(3) In how many regional languages and local dialects are ‘Vividh Bharati’ programmes broadcasted?
Answer:
People get access to news through social media like Twitter, Instagram, Facebook, YouTube and from web news portals, web channels. This information is available in English and many other languages.

(4) How AIR was named ‘Akashavani’?
Answer:
AIR was named as Akashvani on the suggestion of the famous poet Pandit Narendra Sharma.

Question 5.
Complete the following concept chart.

Newspapers Radio Television
Beginning/Background
Nature of information/programmes
Functions

Answer:

Newspapers Radio Television
Background/Beginning James Augustus Hickey started Calcutta General Advertiser or Bengal Gazette on 29th January, 1780. It was the first newspaper in English. A private radio station was started known as Indian Broadcasting Company. First Doordarshan centre was started in Delhi.
Information Programmes News, articles, columns, opinions of the people, editorials, advertisements etc. are published. Along with entertainment programmes, have literary, informative programmes on farmers, women and educative values. Events around the world, movies, music, information about environmental and historical places, sports are shown either live or recorded.
Functions (1) Report daily news
(2) Public awareness and mass education.
(3) Provide information and strengthen democracy.
(4) Oppose injustice and give publicity to developmental work.
(1) Provide news from different sectors.
(2) Entertain through music, dramas, songs, etc.
(3) Present social problems and educate the masses about it.
(4) Conduct discussions on various issues ranging from the environment to culture.
(1) Telecast daily events and entertain.
(2) Educate the masses.
(3) Publicise programmes which are for social benefit.
(4) Bring about social awakening opposing evil traditions and practices.

Project
Write a review of a historical serial that you have watched.

Memory Map
Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 5 Mass Media and History 1

Question 6.
Complete the sentences by choosing a correct option:
(a) ………………….. is the first newspaper in Marathi.
(a) Deenbandhu
(b) Prabhakar
(c) Darpan
(d) Kesari
Answer:
(c) Darpan

(b) 6th January is celebrated as ………………….. day in Maharashtra.
(a) Periodical Day
(b) Newspaper Day
(c) Printing Day
(d) Journalist Day
Answer:
(d) Journalist Day

(c) The letters ‘Shatpatre1 published in Prabhakar were written by ………………….. .
(a) Lokmanya Tilak
(b) Lokhitvadi
(c) Mahatma Gandhi
(d) Justice Ranade
Answer:
(b) Lokhitvadi.

(d) The honour of printing illustrations for the first time in an Indian newspaper goes to ………………….. .
(a) Dnyanoday
(b) Darpan
(c) Prabhakar
(d) Kesari
Answer:
(a) Dnyanoday

(e) Deenbandhu was started by ………………….. who was a close associate of Mahatma Phule.
(a) Dr. Babasaheb Ambedkar
(b) Lokmanya Tilak %
(c) Narayan Meghaji Lokhande
(d) Krishnarao Bhalekar
Answer:
(d) Krishnarao Bhalekar

(f) ………………….. newspaper was started by Agarkar and Lokmanya Tilak.
(a) Deenbandhu and Induprakash
(b) Darpan and Prabhakar
(c) Dnyanoday and .Digdarshan
(d) Kesari and Maratha
Answer:
(d) Kesari and Maratha

(g) Balshastri Jambhekar started ………………….. the first monthly magazine in Marathi.
(a) Digdarshan
(b) Prabhakar
(c) Darpan
(d) Dnyanoday
Answer:
(a) Digdarshan

(h) ………………….. was acknowledged as the fourth pillar of democracy.
(a) Representatives
(b) Periodicals
(c) Newspaper
(d) Books
Answer:
(c) Newspaper.

(i) The first English news bulletin was broadcast on 23rd July, 1927 from the …………………… radio station.
(a) Kolkata
(b) Madras
(c) Mumbai
(d) Dblhi
Answer:
(c) Mumbai

(j) Dr. Rajendra Prasad, the first President of India inaugurated the …………………… Doordarshan centre.
(a) Mumbai
(b) Bangalore
(c) Lucknow
(d) Delhi
Answer:
(d) Delhi

(k) Newspapers published special supplements or a special issue to commemorate occasions like completion of seventy-five years of …………………… in 2017.
(a) Khilafat Movement
(b) Non Co-operation Movement
(c) Civil Disobedience Movement
(d) Quit India Movement
Answer:
(d) Quit India Movement

(l) ……………………, a German weekly magazine, had purchased a number of so called handwritten diaries that were later proved forged.
(a) Time Magazine
(b) Statesman
(c) Stern
(d) Reuters
Answer:
(c) Stern

(m) Akashvani has preserved recordings of all speeches delivered by the …………………… on 15th August.
(a) President
(b) Wee President
(c) Prime Minister
(d) Army General
Answer:
(c) Prime Minister

(n) Akashwani comes under the Ministry of …………………… of the Indian Government.
(a) Social welfare
(b) Human Resource and Development
(c) Information and Broadcasting
(d) Education Technology
Answer:
(c) Information and Broadcasting.

Question 7.
Identify the wrong pair in the following and write it:

Newspaper Editor
(1)  Prabhakar

(2)  Darpan

(3)  Deenbandhu

(4)  Kesari

(a)   Acharya R K. Atre

(b)   Balshastri Jambhekar

(c)  Krishnarao Bhalekar

(d)   Bal Gangadhar Tilak

Answer:
Wrong pair: Prabhakar – Acharya R K. Atre

(2)

Newspaper Issues
(1)  Prabhakar

(2)  Induprakash

(3)  Deenbandhu

(4)  Kesari

(a)   History of French revolution

(b)  Advocated widow re­marriage

(c)  Information on Telegraph

(d)   Voiced social and political problems.

Answer:
Wrong pair Deenbandhu – Information on Telegraph

(3)

Newspaper/Magazine/Book Editor
(1) Pragati (a) Tryambak Shankar Shejwalkar
(2) Digdarshan (b) Narendra Sharma
(3) Deenbandhu (c) Krishnarao Bhalekar
(4) Discovery of India (d) Pandit Nehru

Answer:
Wrong pair: Digdarshan – Narendra Sharma

Question 8.
Do as directed:
(a) Complete the graphical description

Answer:

(2)

Answer:

(b) Show the progress of Indian television Time-line:

Answer:

Question 9.
Explain the following concepts:

(a) Electronic or Digital Journalism or Web Journalism.
Answer:

  1. In the modem times, the computer and internet have become indispensable parts of printing and publishing process. Computer technology has led to the widespread practice of digital journalism.
  2. Websites run by newspapers are basically extensions of newspapers themselves. Modern periodicals are part of electronic or digital journalism.
  3. People get access to news through social media like Twitter, Instagram, Facebook, YouTube and from web news portals, web channels. This information is available in English and many other languages.
  4. Journalists working in this area today have to have many more skills than in the past when writing was the only requirement. Information available on these mediums should be reviewed critically and used with utmost care.

(b) E-newspapers
Answer:

  1. In recent times, e-newspapers have got prominent place in mass media.
  2. E-newspaper is not exactly like the printed one. In e-newspapers, news comes in sequence and not based on the nature and the importance of the news, like in printed newspaper e.g.. Front page news. Headline or Last page news.
  3. The news which we want to read has to be clicked and then it appears on the screen in detail.
  4. There is space provided for opinion of readers. In 1992, the first edition of the e-newspaper was published by ‘Chicago Tribune1.
  5. At present, almost all newspapers are available as e-newspapers and people can read them anytime, anywhere using the Internet or computer, tab, laptop or mobile.
  6. In recent times many newspapers have introduced e-newspapers. The e-newspapers are being received well by the readers.
  7. Learn to read e-newspapers with the help of your teachers.

Question 10.
Write short notes:
(a) Bengal Gazette:
Answer:

  • Bengal Gazette is the first newspaper which was started in India.
  • It was started by James Augustus Hickey, an Irish national.
  • It was first published on 29th January, .1780. It was also called “Calcutta General Advertiser’.
  • Bengal Gazette laid the foundation of newspaper in India.

(b) News printed in ‘Darpan’:
Answer:
The ‘Darpan newspaper started by Balshastri Jambhekar printed all types of news like political, economic, social and cultural. Some of them are mentioned below:

  • The Accounts of Expenditure from the Three Administrative Divisions of the East India Company.
  • The Danger of Russian Attack on the Nation.
  • Appointment of a Committee for Cleanliness of the City.
  • Remarriage of Hindu Widows.
  • The Inception of Theatre at Calcutta.
  • Achievements of Raja Ram Mohan Roy in England. All these reports published in the paper throw light on various situations/events of those days.

(c) Television:
Answer:

  • The first President of India, Dr. Rajendra Prasad inaugurated Delhi Doordarshan Centre.
  • Mumbai Doordarshan started to telecast its programmes on 2nd October, 1972.
  • Colour television started on 15th August, 1982. The Indian government granted permission to private, national and international channels in 1991 to telecast in India.

Question 11.
Explain the following sentences with reason:
(a) Newspaper is an important medium of education and information.
Answer:

  • Newspapers report events which are interesting to the public. But the importance of newspaper stretches far beyond a passing humari interest in events.
  • It covers a miscellany of topical issues. News would involve matters of higher importance like war, global warming, education, national elections or trivial issues such as scandals, gossips and debates on minor controversies.
  • Newspapers have contributed significantly to the spread of literacy and the concept of human rights and democratic freedoms.
  • They are integral to the development of democracy. In fact, they can help in making the democracy stronger.
  • Newspapers not only report the events but continue to shape opinions in the global village.

(b) 6th January is observed as ‘Patrakar Din’ or ‘Journalist Day’ in Maharashtra.
Answer:

  • Balshastri Jambhekar started the first newspaper in Marathi on 6th January, 1832 in Mumbai.
  • He is referred to as the ‘First Editor’ as he was the first editor.
  • He laid the foundation of Marathi newspaper by starting Darpan. As 6th January is his birth date, it is observed as ‘Patrkar Din’ or ‘Journalists’ Day’ in Maharashtra.

(c) Television and history are closely related.
Answer:

  1. Television plays a major role in developing interest in history. While producing shows and serials based on history and mythology, it is essential to have an accurate knowledge of history and know the minute details.
  2. ‘Bharat Ek Khoj’, Raja Shivchhatrapati, Ramayana, Mahabharata are among the few popular serials based on history and mythology. While producing these serials.
  3. It was essential to know the prevalent social conditions, outfits, lifestyle, weaponry, lingual expressions of the people. Historians who had knowledge on these subjects are required.
  4. While making programmes, based on sportsmen, literature, war, historical events, forts and animal life, it is important to give history of their development in that particular period.
  5. While conducting discussions on television on topics like social problems, education, economics, health, it is important to give references from the past.

This shows that the knowledge of history is required in the making many of programmes on Television. Hence Television and history are closely related.

Question 12.
Answer the following question in 25-30 words:
(a) Explain the objectives of newspapers.
Answer:
The main objectives of newspapers are as follows:

  • Newspapers provide various local, national and international news to the people and inform them about daily events.
  • They narrate political, economic, cultural and social history of the country.
  • Newspapers fulfill their role as the fourth column of democracy by creating public awareness and becoming a medium of mass education.
  • They even condemn the anti-social elements in the society and support the weaker section.

(b) How is history helpful in the planning of the Akashvani programmes ?
Answer:
Akashvani broadcasts all types of programmes from celebration of independence day to entertainment programmes. In planning these programmes, the knowledge of history is essential.

  1. Akashvani invites historians as experts for discussions while presenting programmes on various occasions such as the anniversaries of births and deaths of national leaders, anniversaries of historical events; speeches of all Prime Ministers/Presidents.
  2. Programmes like ‘On This Day in History’ is a daily programme which highlights importance of that day and date in history.
  3. Information has to be verified by historians before it reaches the people. Lectures on the contributions of various national leaders need to be supported by historical information. In the following ways history is helpful in the planning of Akashvani programmes.

(c) How were the message conveyed to the people in olden days?
Answer:
The following were a few means used to convey messages to the people in olden days:

  • A town crier would run on the streets beating drums and crying out important news according to the orders of the king.
  • So, the news would spread among people by word of mouth.
  • Inscriptions with royal decrees were placed at public places.

Question 13.
Read the following passages and answer the questions:”
(a) Which programmes are broadcasted by Akashvani?
Answer:

  • Initially, Akashvani broadcasted government programmes and schemes.
  • Later it broadcasted various entertainment and literary programmes.
  • Akashvani presents various programmes for creating awareness.
  • Special programmes are also broadcasted for farmers, workers, youth and women.

(a) On which book is the serial ‘Bharat Ek Khoj’ based on?
Answer:
The Serial Bharat Ek Khoj is based on ‘Discovery of India’, a book written by Pandit Jawaharlal Nehru.

(b) Who directed the serial ‘Bharat Ek Khoj’?
Answer:
The serial was directed by Shyam Benegal.

(c) Which factors/aspects of Indian history are depicted in ‘Bharat Ek Khoj’? OR Why was ‘Bharat Ek Khoj’ a serial telecasted by Doordarshan admired in all parts of India?
Answer:
The television serial ‘Bharat Ek Khoj’ presented social, political and economic life from ancient to the modem period in India.

  1. It portrayed various aspects of Indian history like Harappan civilisation, Vedic history and the interpretation of epics like Mahabharata and Ramayana.
  2. It used the technique of dramatisation effectively to recreate the Mauryan period and show the impact of Turk-Afghan invasions.
  3. The Mughal period and their contributions which have long-lasting effect on social and cultural fabric of India is shown. The rise of Bhakti movement, role of Chhatrapati Shivaji Maharaj in getting swarajya is portrayed.
  4. The last episodes (finale) of the serial narrate social movements and India’s freedom struggle in modem period.

Thus, the serial effectively portrayed the journey of India from Harappan civilisation to the modern period and therefore was admired in all parts of India.

Question 14.
Answer the following questions in detail:
(a) What were the different means of communication known around the world before the advent of newspaper?
Answer:
The following means of communication were used to convey news before the advent of newspaper:

  1. Inscriptions with royal decrees placed at public places was a custom in Egypt. Emperor Ashoka followed the sam method to reach out to his subjects.
  2. In the Roman Empire, roytil decrees were written on papers and those were distribute’d in all regions. It also contained information of various events taking place in the nation and its capital.
  3. During, the reign of’ Julius Caesar ‘Acta Diurna’, meaning acts of everyday used to be placed at public places in Rome.
  4. In the 7th century C.E., in China, royal dictates were distributed among people at public places.
  5. In England handouts were distributed occasionally among people at public places giving information about war or any important events.
  6. Travellers arriving from different faraway places would add spice to stories from those places and narrate the same to local people. The ambassadors of a king posted at various places would send back important news to the royal court.

(b) Write information on Periodicals based on its types.
Answer:
Magazines and journals which are published at regular intervals are known as Periodicals.
Types:

  • They are categorised as weekly, biweekly, monthly, bimonthly, quarterly, six monthly and annual.
  • There are some chronicles which are published at no fixed time.

Classification: Periodicals can be classified as popular and scholarly.

  • If a periodical aims at specialists and researchers, it is a ‘journal1. Articles are generally written by experts in the subject.
  • Popular periodicals are magazines published with variety of content. They can be on fashion, sports, entertainment and films.
  • Bharatiya Itihas ani Sanskruti and Marathwada Itihas Parishad Patrika are periodicals of present times. Periodicals are an important source to study history.

(c) Write about the important role of newspaper in the freedom struggle.
Answer:

  1. The press was the chief instrument for carrying out the political tasks and propagation of nationalist ideology.
  2. Both English and Vernacular press started by prominent “leaders like Gopal Ganesh Agarkar and Lokmanya Tilak acted as catalyst to the freedom struggle. They started ‘Kesari’ and ‘Maratha’ in 1881.
  3. Newspapers played a great role in building up an increasingly strong national sentiment and consciousness among people. It was an instrument to arouse, train, mobilise and consolidate nationalist public opinion.
  4. The newspapers were an effective tool in the hands of social reformers. They exposed social evils such as child marriage, ban on remarriage of the widows, inhuman institution as untouchability, caste fetters, etc. It became a weapon in their hands to educate masses.
  5. A comparative study was presented in newspaper on western education, knowledge and national education.
  6. Newspapers also discussed political institutions in India and the west. The main aim of these newspapers was not to gain profit but to serve the people.

(d) Give a short account of the development of Indian television.
Answer:

  1. Television service started in India in 1959. Dr. Rajendra Prasad, the first Indian President, inaugurated the Delhi Doordarshan centre.
  2. Mumbai centre began to telecast its programmes on 2nd October 1972. Colour television was introduced in India on 15th August 1982.
  3. The national telecast began in 1983. Doordarshan started Channels like DD Sports, DD Metro, news, etc. along with 10 regional channels.
  4. In the year 1991, the Indian government gave permission to private, national and international channels to telecast in India.
  5. Presently there are more than 800 national and regional channels. Some of them are exclusive news, sports, music, movies and religious channels which telecast programmes 24 hours a day.

(e) Distinguish between Newspapers and Magazines.
Answer:
Newspapers and magazines differ in their format, objectives and duration of getting published. The differences are noted below:

Newspapers Magazines
1. Newspapers document the current events. 1. Magazines give no importance to current news.
2. News, articles, columns, editorials have importance in a newspaper. 2. Magazines give preferences to particular subject and publish articles on it.
3. Newspapers are also called ‘Dailies’ as they are published every day. 3. Duration of publication of magazine varies. Some are published weekly, fortnightly, monthly and annually.
4.. The main purpose of newspaper is to report local, national and international news. 4. Instead of providing news, their content is entertaining and knowledge-based.
5. Newspapers make the people aware of the events happening in the society. They do not stick to any one subject. 5. Magazines are about a specific topic. On the basis of their appearance, size, readability, content and audience, magazines differ from newspapers.
6. Newspapers mostly write about current news. Whatever happens in the world appears in the newspaper within a span of 24 hours. It shapes public opinion and keep people updated about the activities of the government. 6, As magazines have lot of detailed information on specific topics they are considered as historical source.

Brain Teaser

Across:

  • Referred to as the ‘First Editor’.
  • A newspaper representing masses of the Indian society (Bahujan Samaj).
  • Tryambak Shankar Shejwalkar edited this journal.
  • Letters by Lokhitvadi.

Down:

  • The history of French Revolution was published in this newspaper.
  • Newspaper started by James Augustus Hickey.
  • First monthly magzine in Marathi.
  • Pandit Narendra Sharma suggested this name for AIR.Maharashtra Board Class 10 History Solutions Chapter 5 Mass Media and History 10

10th Std History Questions And Answers:

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
‘निसर्ग हा मोठा जादूगार आहे’, हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते, ते पाठाच्या आधारे सविस्तर लिहा.
उत्तर:
‘जगणं कॅक्टसचं’ या पाठात ‘वसंत शिरवाडकर’ यांनी वाळवंटी प्रदेशातील कॅक्टसवर विशेष माहिती दिली आहे. निसर्ग हा मोठा जादूगार आहे हे पटवून दिले आहे. साधारणपणे पाण्याशिवाय वनस्पती जगू शकत नाही. वाळवंटात अगदीच थोडे पाणी मिळते. पण निसर्ग एक जादूगार आहे. त्या थोड्याशा पाण्यातही तो वनस्पती फुलवतो. तेथील प्राणी जगवतो.वाळवंटी प्रदेशातील खास अशी जीवसृष्टी आहे. वनस्पती व प्राणी तेथेही जगू शकतात. कॅक्टसच्या झाडांवरची लाल-पिवळी फुले चित्रमय वाटतात. वाळवंटातील जीवनसृष्टी हा खरोखर पृथ्वीवरचा एक चमत्कारच आहे. त्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीतही जीवसृष्टी निर्माण करणारा निसर्ग खरेच मोठा जादूगार आहे.

प्रश्न 2.
‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!’ या विधानाची यथार्थता लिहा.
उत्तरः
वाळवंटी प्रदेशात वर्षातून एखादाच पाऊस पडतो. कधी तर दोन-दोन, तीन-तीन वर्षे पावसाचा ठिकाणा नसतो, एरवी तेथे वाळवंटातसूर्यआगओकतअसतो.हवातापलेलीअसते.सूर्याच्या आगीमध्ये पाने, फुले, गवत करपून जातात. वाळवंटात ओसाड, भकास जीवन असते. कॅक्टस अवर्षणाचा प्रतिकार करणारा आहे. जे काही पाणी मिळेल तेवढे स्वत:मध्ये साठवून घ्यायचे आणि कोरड्या हंगामात अगदी मंद गतीने वाढत रहायचे. अशी कॅक्टसची जगण्याची किमया असते. सग्वारो कॅक्टस तर २०० वर्षे जगतो. कॅक्टसमध्ये पाणी साठवण्याची रचना असते.

मिळेल तेवढे पाणी तो साठवतो. त्याची सगळी अंगरचना पाणी साठवण्यासाठी बनलेली असते. पाऊस पडतो तेव्हा वाळवंटाची जमीन फारच थोडे पाणी शोषून घेते. त्यामुळे थोड्यावेळात पुष्कळ पाणी शोषून घेता येईल अशी कॅक्टसच्या मुळांची खास रचना असते. आपली मुळे लांब पसरवून भोवतालच्या जास्तीत जास्त क्षेत्रातील पाणी तो शोषून घेतो. झाडातले बरेचसे पाणी त्यांची पाने बाष्पीभवनाने गमावतात म्हणून कॅक्टसच्या झाडाने पान ही गोष्टच काढून टाकली आहे. म्हणूनच म्हटले आहे ‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं

प्रश्न 3.
टिपा लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 7
उत्तरः
सग्वारो कॅक्टस वाळवंटी प्रदेशाचाअगदी खास प्रतिनिधी आहे. कॅक्टसच्या अनेक जातींमध्ये सग्वारो हा कॅक्टसचा राजा मानला जातो. तो ५० फूट उंचीपर्यंत वाढतो. त्याची वाढ मंद असते इतकी, की ५० वर्षात तो फक्त ३ फूट वाढतो आणि २०० वर्षे जगतो. सग्वारो कॅक्टसची फुले गेंदेदार असतात ही फुले फुलली की थोडा काळ तरी ओसाड वाळवंट सौंदर्यपूर्ण होते. सग्वारो कॅक्टसला फळे येतात. त्यातील गर कलिंगडासारखा असतो. सग्वारो कॅक्टस हात वर करून उभ्या राहिलेल्या एखाद्या मोठ्या बाहुल्यासारखा दिसतो. सम्वारो कॅक्टसचा उपयोग अमेरिकेतील रेड इंडियन करीत असत. अवर्षणाच्या काळात कॅक्टस चेचून ते त्याचे पाणी काढत आणि तहान शमवण्यासाठी हे पाणी पीत. सग्वारो फॅक्टसची फळे ही कलिंगडाच्या गरासारखी असल्याने खाण्यासाठी उपयोग होतो. फळाच्या गरात साखर घालून तो मोरावळ्यासारखा टिकवता येतो. रेड इंडियन लोकांचे हे ही एक खादय असते.

प्रश्न 4.
वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हाला वाटते ते लिहा.
उत्तरः
कॅक्टसच्या झाडामध्ये रसदार गर असतो, म्हणून त्यावर प्राण्यांच्या धाडी पडण्याचा धोका असतो. त्यासाठी खबरदारी म्हणून कॅक्टस झाडांच्या अंगावर धारदार बोचरे काटे पसरलेले असतात. वाळवंटी प्रदेशात बहुतेक झाडांना काटे असतात. त्याला खास कारण झाडे जनावरांनी ओरबाडून खाऊन टाकली तरी पाण्याची पंचाईत नसल्याने ती पुन्हा लवकर उगवून येतात. वाळवंटी प्रदेशात हे शक्य नाही. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे झाड एकदा गेले की गेले. यासाठी या प्रदेशातील झाडांना स्वत:च्या रक्षणासाठी काटे असतात.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं

प्रश्न 5.
‘पाणी हेच जीवन!’ या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा.
उत्तरः
पाण्याला समानार्थी शब्द ‘जीवन’ असा आहे. त्यावरून पाण्याचे अमूल्य महत्त्व लक्षात येते. जीवनात पाणी नसेल तर तहानेने व्याकूळ होऊन माणूस मरेल. स्वच्छता राहणार नाही. पशू-पक्षी, झाडे निसर्ग टिकणार नाही. सर्व सृष्टी उजाड होईल. वाळवंट, ओसाड राने तयार होतील. जीवसृष्टी राहणार नाही. जलचर प्राण्यांची सृष्टी नष्ट होईल. सूर्य आग ओकेल. जमिनीला मोठे तडे जातील. पाण्यावाचून हाहा:कार होईल. जीवनच संपुष्टात येईल. म्हणून पाण्याचा योग्य वापर करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

प्रश्न 6.
पाठाच्या आधारे कॅक्टसच्या प्रकारांची माहिती थोडक्यात लिहा.

उत्तरः
कॅक्टसच्या सुमारे १००० जाती आहेत. त्यातील अनेकांचे आकार मोठे चित्रविचित्र आहेत. ‘सायाळ’ कॅक्टस – कुंपणाच्या आश्रयाने राहणाऱ्या सायाळासारखा (शत्रुने हल्ला करताच काटे सोडणारा प्राणी) दिसतो.
(ii) ‘अस्वल’ कॅक्टस – हा कॅक्टस अस्वलासारखा दिसतो.
(iii) “पिंप’ कॅक्टस – हा कॅक्टस थेट पिंपासारखा दिसतो. Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं
(iv) ‘सांबरशिंग’ कॅक्टस – ‘सांबरशिंग’ कॅक्टस सांबराच्या शिंगासारखा दिसणाऱ्या कॅक्टसला म्हणतात.
(v) सग्वारो कॅक्टस – सग्वारो कॅक्टस हा हात वर करून उभ्या राहिलेल्या एखादया मोठ्या बाहुल्यासारखा दिसतो. काही कॅक्टसना सुंदर फुले व रसदार फळे येतात. सग्वारो कॅक्टसला शेंड्यावर येणारी फुले पुष्कळशी फुलासारखी गेंदेदार असतात. ही फुले फुलली की थोडा काळ का होईना बिचाऱ्या ओसाड वाळवंटाला सौंदर्याला स्पर्श होतो. याला कॅक्टसचा राजा म्हणतात.

जगणं कॅक्टसचं Summary in Marathi

जगणं कॅक्टसचं पाठपरिचय

‘जगणं कॅक्टसचं’ हा पाठ लेखक ‘वसंत शिरवाडकर’ यांनी लिहिला आहे. या पाठात लेखकाने वाळवंटी प्रदेशात उगवणाऱ्या ‘कॅक्टस’ या वनस्पतीची वैशिष्ट्ये, तिचे उपयोग, कमी पाण्यातही टिकून राहण्याची तिची क्षमता याचे सूक्ष्म वर्णन केले आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं 2

जगणं कॅक्टसचं Summary in English

“Jagna Cactus Che’ is written by Vasant Shirwadkar. He has explained the types of cactuses, their utility and adaptation to less amounts of water. He has offered detailed information about the cactus.

जगणं कॅक्टसचं शब्दार्थ

  • वाळवंटी प्रदेश – वाळूकामय प्रांत – (a desert region)
  • कोरडेपणा – शुष्कपणा – (dryness)
  • दुर्भिक्ष – टंचाई, दुष्काळ – (scarcity)
  • ठणठणीत – कोरडा व रिकामा – (dry & empty)
  • जीवन – आयुष्य – (life)
  • जादूगार – जादू करणारा – (a magician)
  • जीवसृष्टी – सचेतन सृष्टी – (the living world)
  • बहादुरी – पराक्रम – (valour)
  • चमत्कार – आश्चर्य – (a wonder, a mircale)
  • अवर्षण – दुष्काळ, अनावृष्टी – (drought)
  • प्रदीर्घ – लांबलचक, खूप लांब – (very long)
  • वैराण – ओसाड, पडीक – (barren, desolate)
  • रक्ष – कोरडे, शुष्क – (dry)
  • निष्माण – प्राण / जीव नसलेला – (lifeless)
  • पालवी – झाडाला फुटलेले नवे अंकुर – (fresh foliage)
  • सुप्तावस्था – झोपलेली अवस्था – (sleeping stage)
  • रोप – वनस्पती, रोपटे – (a plant)
  • मरुभूमी – वाळवंट – (desert)
  • नंदनवन – (येथे अर्थ) स्वर्ग (इंद्राचे उपवन) – (the pleasure garden of indra’s paradise)
  • तवा – पोळ्या भाजण्याचे लोखंडी पसरट भांडे – (pan)
  • करपणे – भाजणे, होरपळणे – (to get scorched)
  • भकास – ओसाड, उजाड – (gloomy, desolate)
  • हंगाम – ऋतू, मौसम – (season)
  • प्रतिकार करणे – विरोध करणे – (to oppose)
  • मंद गती – धिम्यागतीने – (slow motion)
  • दिवाणखाना – बैठकीची खोली – (living room, hall)
  • प्रतिनिधी – (representative)
  • राक्षस – दानव – (monster)
  • पेर – दोन सांध्यांमधील भाग – (the portion between two joints)
  • पन्हाळी – पाणी वाहून नेण्याची नळी – (a pipe)
  • बाष्पीभवन – वाफ होणे – (evaporation)
  • वयं – दूर करणे – (to avoid)
  • गर – गीर, मगज – (pulp)
  • बिशाद – हिम्मत, धाडस – (daring)
  • बुंधा – बुडखा – (tree trunk)
  • निमुळता – क्रमाने अरूंद होत जाणारा, चिंचोळा – (tapering)
  • सरळसोट – सरळ, उभा – (upright)
  • कुंपण – संरक्षक भिंत – (a fence)
  • सायाळ – अंगावर काटे असणारा प्राणी, साळू, साळींदर – (hedgehog)
  • सांबर – फाटे फुटलेली शिंगे असणारा हरणासारखा – दिसणारा प्राणी – (horned deer)
  • शिंग – शंग – (horm)
  • शेंडा – टोक, शिखर – (the top)
  • गेंदेदार – गोंड्याच्या फुलांसारखी भरलेली
  • मोरावळा – साखरेच्या पाकात आवळ्याचे बारीक तुकडे शिजवून तयार केलेला गोडपदार्थ – (jam)
  • जिकिरीचे – त्रासदायक – (trouble some)
  • साल – झाडावरचे जाड आवरण – (bark, rind)
  • सोलणे – वरचा पापुद्रा (साल) काढून टाकणे – (to peel, to skin)
  • तुरट – तुरटीसारखी चव असलेला – (astringent)
  • निरुपाय – अगतिक – (helpless)
  • खटाटोप – दगदग, आटापिटा – (strenous efforts)
  • पंचाईत – अडचण – (problem)
  • परजून – परिधान करून – (to wear)
  • स्वसंरक्षण – स्वत:चे संरक्षण – (self–defence)
  • जबाबदारी – उत्तरदायित्व – (responsibility)

जगणं कॅक्टसचं वाक्प्रचार

  • भूगा होणे – चूरा होणे
  • प्रतिकार करणे – विरोध करणे – (to oppose)
  • धाडी पडणे – अकस्मात हल्ला करणे – (to attack)
  • शोषून घेणे – ओढून घेणे – (to absorb)
  • मात करणे – विजय मिळवणे – (to overcome)
  • अभाव असणे – कमतरता असणे, उणीव असणे – (lack of)
  • व्याकूळ होणे – बेचैन होणे – (to feel uneasy)

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
(अ) कवितेच्या आधारे बी रुजण्याच्या क्रियेचा ओघतक्ता तयार करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 5
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 3

(आ) आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 6
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 4

प्रश्न 2.
चौकटी पूर्ण करा.
(i) जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण – [          ]
(ii) कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट – [          ]
उत्तरः
(i) जेथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण – [फुलाफुलांचे ताटवे]
(ii) कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट – [सृषृ]

प्रश्न 3.
कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा.
(i) आभाळाचे छत्र ……………………………………
(ii) गर्भरेशमी सळसळ ……………………………………
उत्तरः
(i) आभाळाचे छत्र – पाण्याने भरलेल्या ढगांचे आच्छादन
(ii) गर्भरेशमी सळसळ – हिरव्या पानांची, हिरव्याशार गवताची वाऱ्यामुळे सळसळ.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

प्रश्न 4.
कृती पूर्ण करा.

(अ) ‘कष्ट करणाऱ्यांना मदत करू’ या आशयाची ओळ शोधा.
उत्तरः
मातीमध्ये जे हात राबती, तयांस देऊ पुष्टी.

(आ) ‘दौलत’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
यंत्रांच्या संगतीने काय मिळणार आहे?

(इ) कवितेतील ‘यमक’ अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा.
उत्तरः
सृष्टी-दृष्टी, वृष्टी-कष्टी, तुष्टी-गोष्टी.

प्रश्न 5.
काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या
गर्भरेशमी सळसळण्याच्या जगात सांगू गोष्टी’

(आ) पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असे कवयित्रीला वाटते.
उत्तरः
पृथ्वीवर मानवाने पर्यावरण संतुलन नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. झाडांची कत्तल, काँक्रीटीकरण, प्लॅस्टीकचा प्रचंड वापर, प्रदूषण इ. समस्यांनी पृथ्वी धोक्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन नसल्याने पाऊसही नाही. पाण्याची समस्या भीषण आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वनीकरण, झाडांची कत्तल रोखणे, प्लॅस्टीकला प्रतिबंध करणे, अशा उपायांनी अनेक समस्या रोखता येतील. वाढत्या जनसंख्येला आळा घालणे, गावागावांमध्ये वृक्षांची लागवड करणे, पाण्याचे साठे वाढविणे, विहिरी-तळी निर्माण करणे, इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, ओला-सुका कचरा वेगवेगळा टाकणे, बायोगॅस वापरणे, सौरशक्तीचा वापर करणे, तंत्रज्ञानाचा मर्यादित योग्य वापर करणे अशा प्रकारे हरितक्रांती व औद्योगिक क्रांतीने पृथ्वीला वाचविता येईल. पृथ्वी ही माता आहे, या दृष्टीने तिचा आदर व सांभाळ सर्वांनीच करायला हवा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

(इ) वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा.
उत्तरः
वसुंधरा ही हिरव्यागार शालूत शोभून दिसते. हिरवाईचा, शेतांचा, रानांचा व गवताच्या विविध हिरव्या छटा निसर्ग खुलवतो. वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी खालील उपाय करता येतील.
(i) ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या प्रतिज्ञेने सर्वांनीच ‘एक व्यक्ती, एक झाड’ असे प्रमाण ठेवले तर वसुंधरा हिरवीगार होईल.
(ii) फळांच्या बिया मोकळ्या जागेत, डोंगरावर उधळाव्या.
(iii) बागबगीचे, रानांकरिता अधिकृत जमीन राखावी व तेथे रोपे लावावी.
(iv) जमिनीचा कस कमी व नष्ट करणाऱ्या वस्तू वापरू नये. उदा. प्लॅस्टीक, थर्मोकोल, अतिप्रमाणात वापरात असेलेली कीटकनाशके,
(v) जागोजागी पाण्याचे साठे तयार करावेत, ज्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्तही झाडांना पाणी मिळेल. वसुंधरेच्या हिरवेपणावर आपले अस्तित्व टिकून आहे. याची जागृती प्रत्येक नागरिकाच्या मनात केली पाहिजे.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे Additional Important Questions and Answers

प्रश्न १.पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 1

प्रश्न 2.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,
(i) फुलाफुलांचे दाट …………………………………… जिथे पोचते दृष्टी. (थवे, गुच्छ, ताटवे, झुडपे)
(ii) …………………………………… देईना संगणक हा, काळी आई जगवू. (पैसे, दौलत, संपत्ती, धान्य)
(iii) उधळू, फेकू बिया डोंगरी, रुजतील …………………………………… झाडे. (निलगिरी, आंब्याची, देशी, घनदाट)
(iv) आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी …………………………………… (दृष्टी, तुष्टी, वृष्टी, पुष्टी)
उत्तर:
(i) ताटवे
(ii) धान्य
(iii) देशी
(iv) तुष्टी

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

प्रश्न 3.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) कवी कोणाला पुष्टी क्यायला सांगतात?
उत्तर:
कवी मातीमध्ये काम करणाऱ्या हातांना पुष्टी दयायला सांगतात.

(ii) यंत्राबरोबर राहिल्यास काय मिळेल?
उत्तरः
यंत्राबरोबर राहिल्यास पैसा, दौलत मिळेल.

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
चौकट पूर्ण करा.
(i) जिथे दृष्टी पोचते तेथे असतात – [फुलांचे ताटवे]
(ii) संगणक हे देत नाही – [धान्य]
(iii) जगास या गोष्टी सांगू – [गर्भरेशमी सळसळण्याच्या]

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे 2
उत्तरे:
(i- क),
(ii – अ),
(iii – ड),
(iv – ब)

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

प्रश्न 3.
काव्यपंक्तीचा योग्य क्रम लावा.
(i) गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी . . .
(ii) आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी तुष्टी . . .
(iii) फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी?
(iv) गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी . . .
उत्तर:
(i) गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी . . .
(ii) फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी?
(iii) आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी तुष्टी . . .
(iv) गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी . . .

कृती ३: कवितेतील शब्दांचा अर्थ

प्रश्न 1.
खालील कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा.
(i) फूल
(ii) दाट
(iii) ताटवे
(iv) दृष्टी
उत्तरे:
(i) कुसूम, सुमन
(ii) गच्च
(iii) बगिचे, उद्यान
(iv) नजर

प्रश्न २. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.

(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री:
अंजली कुलकर्णी

(२) प्रस्तुत कवितेचा विषयः
पर्यावरणाचे रक्षण केले तर मानवाला काही कमी पडणार नाही अशा भावनांचे वर्णन केले आहे.

(३) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ:
डोंगरातून वाहात येते, खळाळते हे पाणी
फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी?

आभाळातून होणाऱ्या पावसाच्या वृष्टीमुळे डोंगरातून खळाळत पाणी वाहत येईल. डोंगर दऱ्यातून वाहणारे धबधबे व त्यातून फेसाप्रमाणे उधळणाऱ्या पांढऱ्या तुषारांना पाहिल्यावर आपण आपली सारी दु:खे विसरून जाऊ व निसर्गाच्या सान्निध्यात खऱ्या अर्थाने आपण आनंदी होऊ, खळाळत्या पाण्याला पाहून आपल्याही मनात हास्याचे तुषार उधळले जातील व आपली सारी दुःखे राहणारच नाहीत, आपण कष्टी होणारी नाही? असे कवयित्री म्हणते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेशः

निसर्गाचे आणि मानवी जीवनाचे नाते हे अगदी घट्ट असेच आहे. निसर्गाच्या सहवासात माणूस अगदी आनंदी जगणे जगत असतो, पण आजच्या जागतिकीकरणाच्या या युगात संगणकामुळे आणि इतर वैज्ञानिक गोष्टींमुळे माणूस निसर्गापासून दूर होत चालला आहे. असे झाले तर माणसाला आपले अस्तित्व टिकवणे कठीण होऊन बसेल. पर्यावरणाची, निसर्गाची जोपसना केली तर मानवाला कधीच काही कमी पडणार नाही. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत घेत आपले जीवन आनंदमय करण्यासाठी निसर्गाच्या हातात हात घालून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे, असा संदेश या कवितेतून आपल्याला मिळतो.

(५) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण :

‘रंग मजेचे रंग उदयाचे’ ही ‘अंजली कुलकर्णी’ यांची कविता मला खूप आवडली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कवयित्रीचे चित्रदर्शी वर्णन. त्यांच्या शब्दांमधून माणसाचा मातीशी, निसर्गाशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध मनापासून जाणवतो. पर्यावरणाची काळजी घेणे हे आपले सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे याची सोप्या व योग्य शब्दात कवयित्रीने करून दिलेली जाणीव खूप छान आहे. निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत घेत आपले जीवन कसे आनंदी होऊन जाते, त्याचे वर्णन अप्रतिम आहे.

(६) प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थः
(i) जपणे – सांभाळणे
(ii) सृष्टी – निसर्ग, जग
(i) माती – मृदा
(ii) पुष्टी – पाठबळ, पाठिंबा

स्वाध्याय कती

प्रश्न 1.
पृथ्वीला वाचवण्यासाठी काय करावे असे कवयित्रीला वाटते?
उत्तरः
पृथ्वीवर मानवाने पर्यावरण संतुलन नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. झाडांची कत्तल, काँक्रीटीकरण, प्लॅस्टीकचा प्रचंड वापर, प्रदूषण इ. समस्यांनी पृथ्वी धोक्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन नसल्याने पाऊसही नाही. पाण्याची समस्या भीषण आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वनीकरण, झाडांची कत्तल रोखणे, प्लॅस्टीकला प्रतिबंध करणे, अशा उपायांनी अनेक समस्या रोखता येतील. वाढत्या जनसंख्येला आळा घालणे, गावागावांमध्ये वृक्षांची लागवड करणे, पाण्याचे साठे वाढविणे, विहिरी-तळी निर्माण करणे, इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, ओला-सुका कचरा वेगवेगळा टाकणे, बायोगॅस वापरणे, सौरशक्तीचा वापर करणे, तंत्रज्ञानाचा मर्यादित योग्य वापर करणे अशा प्रकारे हरितक्रांती व औद्योगिक क्रांतीने पृथ्वीला वाचविता येईल. पृथ्वी ही माता आहे, या दृष्टीने तिचा आदर व सांभाळ सर्वांनीच करायला हवा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे

प्रश्न 2.
वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा.
उत्तरः
वसुंधरा ही हिरव्यागार शालूत शोभून दिसते. हिरवाईचा, शेतांचा, रानांचा व गवताच्या विविध हिरव्या छटा निसर्ग खुलवतो. वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी खालील उपाय करता येतील.
(i) ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या प्रतिज्ञेने सर्वांनीच ‘एक व्यक्ती, एक झाड’ असे प्रमाण ठेवले तर वसुंधरा हिरवीगार होईल.
(ii) फळांच्या बिया मोकळ्या जागेत, डोंगरावर उधळाव्या.
(iii) बागबगीचे, रानांकरिता अधिकृत जमीन राखावी व तेथे रोपे लावावी.
(iv) जमिनीचा कस कमी व नष्ट करणाऱ्या वस्तू वापरू नये. उदा. प्लॅस्टीक, थर्मोकोल, अतिप्रमाणात वापरात असेलेली कीटकनाशके,
(v) जागोजागी पाण्याचे साठे तयार करावेत, ज्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्तही झाडांना पाणी मिळेल. वसुंधरेच्या हिरवेपणावर आपले अस्तित्व टिकून आहे. याची जागृती प्रत्येक नागरिकाच्या मनात केली पाहिजे.

रंग मजेचे रंग उदयाचे Summary in Marathi

रंग मजेचे रंग उदयाचे काव्यपरिचय‌
‘रंग‌ ‌मजेचे‌ ‌रंग‌ ‌उदयाचे’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवयित्री‌ ‌’अंजली‌ ‌कुलकर्णी’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌जागतिकीकरणाच्या‌ ‌या‌ ‌काळात‌ ‌तंत्रज्ञानाशी‌ ‌मैत्री‌ ‌करणारा‌ ‌मानव‌ ‌निसर्गाकडे‌ ‌पाठ‌ ‌फिरवत‌ ‌आहे,‌ ‌पण‌ ‌निसर्गाचे,‌ ‌पर्यावरणाचे‌ ‌रक्षण‌ ‌करणे‌ ‌ही‌ ‌अतिमहत्त्वाची‌ ‌बाब‌ ‌आहे.‌ ‌पर्यावरणाची‌ ‌जोपासना‌ ‌केली‌ ‌तर‌ ‌माणसाला‌ ‌कधीच‌ ‌काही‌ ‌कमी‌ ‌पडणार‌ ‌नाही,‌ ‌असा‌ ‌विचार‌ ‌कवयित्रीने‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌मांडला‌ ‌आहे.‌

रंग मजेचे रंग उदयाचे Summary in English

As‌ ‌a‌ ‌result‌ ‌of‌ ‌globalization,‌ ‌a‌ ‌human‌ ‌being‌ ‌appears‌ ‌to‌ ‌be‌ ‌more‌ ‌connected‌ ‌to‌ ‌technology‌ ‌rather‌ ‌than‌ ‌nature.‌ ‌The‌ ‌preservation‌ ‌of‌ ‌nature‌ ‌and‌ ‌environment‌ ‌should‌ ‌be‌ ‌the‌ ‌first‌ ‌priority‌ ‌of‌ ‌a‌ ‌human‌ ‌being.‌ ‌Only‌ ‌then‌ ‌can‌ ‌he‌ ‌live‌ ‌a‌ ‌satisfied‌ ‌life.‌ ‌The‌ ‌poetess‌ ‌has‌ ‌tried‌ ‌to‌ ‌elaborate‌ ‌on‌ ‌this‌ ‌understanding‌ ‌in‌ ‌her‌ ‌poem.‌

भावार्थ‌ ‌फुलाफुलांचे‌ ‌दाट‌ ‌ताटवे,‌ ‌जिथे‌ ‌पोचते‌ ‌दृष्टी‌
‌रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उद्याचे‌ ‌जपून,‌ ‌ठेवू‌ ‌सृष्टी….‌

निसर्ग‌ ‌हा‌ ‌खरा‌ ‌जादूगार‌ ‌आहे.‌ ‌त्याच्या‌ ‌जादूई‌ ‌दुनियेमध्ये‌ ‌रंगा–गंधाचे‌ ‌साम्राज्य‌ ‌पसरले‌ ‌आहे.‌ ‌आभाळाची‌ ‌निळाई‌ ‌पाहत,‌ ‌पाण्याची‌ ‌खळखळ‌ ‌आणि‌ ‌वाऱ्याची‌ ‌अंगाई‌ ‌ऐकत‌ ‌धरतीच्या‌ ‌कुशीत‌ ‌फुलाफुलांचे‌ ‌म्हणजेच‌ ‌अनेक‌ ‌रंगाच्या‌ ‌फुलांचे‌ ‌बाग‌ ‌बगीचे‌ ‌आपण‌ ‌फुलवूया‌ ‌आणि‌ ‌हे‌ ‌बगीचे‌ ‌फक्त‌ ‌एका‌ ‌ठिकाणी‌ ‌फुलवायचे‌ ‌नाहीत‌ ‌तर‌ ‌कवयित्रीच्या‌ ‌मते‌ ‌जिथे‌ ‌जिथे‌ ‌नजर‌ ‌पोचते‌ ‌तेथे‌ ‌तेथे‌ ‌उद्याच्या‌ ‌भविष्याचे‌ ‌रंग,‌ ‌उद्याच्या‌ ‌मजेचे‌ ‌रंग‌ ‌आपण‌ ‌फुलवूया‌ ‌म्हणजेच‌ ‌निसर्गाच्या‌ ‌रंगात‌ ‌आणि‌ ‌निसर्गाच्या‌ ‌सान्निध्यात‌ ‌राहून‌ ‌जो‌ ‌आनंद,‌ ‌जी‌ ‌मजा‌ ‌मिळणार‌ ‌आहे.‌ ‌अशी‌ ‌एक‌ ‌सुंदर‌ ‌सृष्टी‌ ‌आपण‌ ‌उद्याच्या‌ ‌भविष्यासाठी‌ ‌जपून‌ ‌ठेवूया.‌

धान्य‌ ‌देईना‌ ‌संगणक‌ ‌हा,‌ ‌काळी‌ ‌आई‌ ‌जगवू‌
‌मातीमध्ये‌ ‌जे‌ ‌हात‌ ‌राबती,‌ ‌तयांस‌ ‌देऊ‌ ‌पुष्टी….‌
‌रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌

कवयित्री‌ ‌म्हणते‌ ‌आजचे‌ ‌युग‌ ‌कितीही‌ ‌आधुनिक‌ ‌झाले,‌ ‌तंत्रज्ञान‌ ‌विकसित‌ ‌झाले‌ ‌तरी‌ ‌निसर्ग‌ ‌तुमचा‌ ‌खरा‌ ‌मित्र‌ ‌आहे.‌ ‌तुमचा‌ ‌पोषण–कर्ता‌ ‌आहे.‌ ‌कारण‌ ‌तंत्रज्ञानाच्या‌ ‌विकासामुळे‌ ‌संगणकाची‌ ‌निर्मिती‌ ‌झाली.‌ ‌पण‌ ‌हा‌ ‌संगणक‌ ‌तुम्हांला‌ ‌धान्य‌ ‌देऊन‌ ‌तुमचे‌ ‌पोषण‌ ‌करू‌ ‌शकत‌ ‌नाही.‌ ‌तर‌ ‌काळी‌ ‌आई‌ ‌म्हणजेच‌ ‌धरतीमाता‌ ‌आपण‌ ‌जगवली‌ ‌तरच‌ ‌आपण‌ ‌जगू‌ ‌शकतो.‌ ‌तीच‌ ‌खरी‌ ‌आपले‌ ‌पोषण‌ ‌करणारी‌ ‌जननी‌ ‌आहे.‌ ‌तिला‌ ‌आपण‌ ‌जगवूया‌ ‌असे‌ ‌कवयित्री‌ ‌सांगते.‌ ‌या‌ ‌काळ्या‌ ‌मातीमध्ये‌ ‌जे‌ ‌हात‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌राबतात,‌ ‌कष्ट‌ ‌करतात‌ ‌आणि‌ ‌तिचे‌ ‌संगोपन‌ ‌करतात‌ ‌अशा‌ ‌शेतकऱ्याचे,‌ ‌भूमिपुत्राचे‌ ‌सुद्धा‌ ‌आपण‌ ‌संरक्षण‌ ‌केले‌ ‌पाहिजे‌ ‌त्याच्या‌ ‌कष्टांना‌ ‌पाठबळ,‌ ‌दुजोरा‌ ‌दिला‌ ‌पाहिजे.‌ ‌तरच‌ ‌आपल्याला उदयाच्या‌ ‌उज्ज्वल‌ ‌भविष्याचे‌ ‌रंग‌ ‌व‌ ‌जीवनातील‌ ‌मजेचे‌ ‌रंग‌ ‌पाहायला‌ ‌मिळतील‌ ‌आणि‌ ‌ही‌ ‌धरती‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌सुजलाम्‌ ‌सुफलाम्‌ ‌होऊन‌ ‌इथला‌ ‌मनुष्यप्राणी‌ ‌सुखी‌ ‌होईल.‌

उधळू,‌ ‌फेकू‌ ‌बिया‌ ‌डोंगरी,‌ ‌रुजतील‌ ‌देशी‌ ‌झाडे‌
‌गच्च‌ ‌माजतील‌ ‌राने,‌ ‌होईल‌ ‌आभाळातून‌ ‌वृष्टी….‌
‌रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌ ‌

‘झाडे‌ ‌लावा,‌ ‌झाडे‌ ‌जगवा’.‌ ‌हा‌ ‌मंत्र‌ ‌सत्यात‌ ‌उतरविण्यासाठी‌ ‌आपण‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌कोणती‌ ‌कृती‌ ‌केली‌ ‌पाहिजे‌ ‌हे‌ ‌सांगताना‌ ‌कवयित्री‌ ‌म्हणते‌ ‌की,‌ ‌आपण‌ ‌आपल्या‌ ‌देशामध्ये‌ ‌पिकणारी,‌ ‌उगवणारी‌ ‌जी‌ ‌फळे,‌ ‌फुले‌ ‌आहेत,‌ ‌त्यांच्या‌ ‌बिया‌ ‌डोंगरावर,‌ ‌पर्वतावर‌ ‌उधळूया‌ ‌म्हणजे‌ ‌डोंगरावर‌ ‌त्या‌ ‌रुजतील‌ ‌आणि‌ ‌देशी‌ ‌झाडांनी‌ ‌आपली‌ ‌जंगले‌ ‌परत‌ ‌गच्च‌ ‌भरून‌ ‌जातील,‌ ‌माजतील‌ ‌ज्यामुळे‌ ‌जमिनीची‌ ‌धूप‌ ‌थांबेल‌ ‌आणि‌ ‌वृष्टी‌ ‌होईल.‌ ‌भरपूर‌ ‌पाऊस‌ ‌पडला‌ ‌तर‌ ‌ही‌ ‌सृष्टी‌ ‌हिरवी‌ ‌समृद्ध‌ ‌होईल‌ ‌आणि‌ ‌समृद्ध‌ ‌अशा‌ ‌भविष्याचे‌ ‌आपले‌ ‌स्वप्न‌ ‌पूर्ण‌ ‌होईल.‌

डोंगरातून‌ ‌वाहात‌ ‌येते,‌ ‌खळाळते‌ ‌हे‌ ‌पाणी‌
‌फेनधवलशा‌ ‌तुषारांमध्ये,‌ ‌राहाल‌ ‌कैसे‌ ‌कष्टी?‌
‌रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌

आभाळातून‌ ‌होणाऱ्या‌ ‌पावसाच्या‌ ‌वृष्टीमुळे‌ ‌डोंगरातून‌ ‌खळाळत‌ ‌पाणी‌ ‌वाहत‌ ‌येईल.‌ ‌डोंगर‌ ‌दऱ्यातून‌ ‌वाहणारे‌ ‌धबधबे,‌ ‌त्यातून‌ ‌फेसाप्रमाणे‌ ‌उधळणाऱ्या‌ ‌पांढऱ्या‌ ‌तुषारांना‌ ‌पाहिल्यावर‌ ‌आपण‌ ‌आपली‌ ‌सारी‌ ‌दुःखे‌ ‌विसरून‌ ‌जाऊन‌ ‌निसर्गाच्या‌ ‌सान्निध्यात‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌जावू.‌ ‌खळाळत्या‌ ‌पाण्याला‌ ‌पाहून‌ ‌आपल्याही‌ ‌मनात‌ ‌हास्याचे‌ ‌तुषार‌ ‌उधळले‌ ‌जातील‌ ‌व‌ ‌आपली‌ ‌दुःखे‌ ‌राहणारच‌ ‌नाहीत.‌ ‌किंबहुना‌ ‌त्यांना‌ ‌पाहिल्यावर‌ ‌कसे‌ ‌राहू‌ ‌आपण‌ ‌कष्टी?‌ ‌असाच‌ ‌प्रश्न‌ ‌कवयित्री‌ ‌आपल्याला‌ ‌विचारते‌ ‌आहे.‌

मिळेल‌ ‌पैसा,‌ ‌मिळेल‌ ‌दौलत,‌ ‌यंत्रांच्या‌ ‌संगती‌ ‌
आभाळाच्या‌ ‌छत्राखाली,‌ ‌एक‌ ‌अनोखी‌ ‌तुष्टी….‌ ‌
रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌ ‌

तंत्रज्ञानामुळे‌ ‌आपल्याला‌ ‌पैसा,‌ ‌दौलत‌ ‌मिळेल‌ ‌पण‌ ‌त्या‌ ‌कागदी‌ ‌नोटांना‌ ‌समाधानाचा,‌ ‌तुष्टीचा‌ ‌गंध‌ ‌येणार‌ ‌नाही.‌ ‌त्यातून‌ ‌स्पर्धा,‌ ‌अवहेलना‌ ‌वाढेल,‌ ‌दुसऱ्याचे‌ ‌दुःख‌ ‌जाणून‌ ‌घेण्याची‌ ‌मनाची‌ ‌दौलत‌ ‌तिथे‌ ‌नसेल.‌ ‌परंतु‌ ‌निसर्गाच्या‌ ‌सान्निध्यात‌ ‌एकाच‌ ‌आभाळाच्या‌ ‌छत्राखाली‌ ‌आपण‌ ‌सारे‌ ‌भेदभाव‌ ‌विसरून‌ ‌जाऊ,‌ ‌कुणी‌ ‌लहान–मोठा,‌ ‌श्रीमंत,‌ ‌गरीब‌ ‌राहणार‌ ‌नाही,‌ ‌आभाळाची‌ ‌आम्ही‌ ‌लेकरे,‌ ‌काळी‌ ‌माती‌ ‌आई‌ ‌असे‌ ‌म्हणण्यातच‌ ‌आपल्याला‌ ‌खरी‌ ‌तुष्टता,‌ ‌समाधान‌ ‌मिळेल‌ ‌आणि‌ ‌एकत्वाच्या‌ ‌छत्राखाली‌ ‌आपण‌ ‌उद्याच्या‌ ‌भविष्याचे,‌ ‌आनंदाचे‌ ‌रंग‌ ‌जपून‌ ‌या‌ ‌सृष्टीलाही‌ ‌जपून‌ ‌ठेवू.‌

हिरवी‌ ‌हिरवी‌ ‌मने‌ ‌भोवती,‌ ‌किती‌ ‌छटा‌ ‌हिरव्याच्या‌ ‌
गर्भरेशमी‌ ‌सळसळण्याच्या‌ ‌जगास‌ ‌सांगू‌ ‌गोष्टी….‌ ‌
रंग‌ ‌मजेचे,‌ ‌रंग‌ ‌उदयाचे‌

या‌ ‌निळ्या‌ ‌आभाळाच्या‌ ‌छत्राखाली‌ ‌निसर्गाच्या‌ ‌सान्निध्यात‌ ‌साऱ्यांची‌ ‌मने‌ ‌हिरवी‌ ‌होतील,‌ ‌आनंदी‌ ‌होतील.‌ ‌नवीन‌ ‌विचारांनी,‌ ‌सुखा–समाधानाने‌ ‌भरून‌ ‌जातील‌ ‌आणि‌ ‌या‌ ‌आनंदाच्या‌ ‌विविध‌ ‌छटा‌ ‌आपल्याला‌ ‌आपल्या‌ ‌अवतीभोवती‌ ‌पाहता‌ ‌येतील.‌ ‌पर्यावरणाच्या‌ ‌रक्षणासाठी‌ ‌डोंगरावर‌ ‌उधळलेल्या‌ ‌बियांमुळे‌ ‌झाडे‌ ‌निर्माण‌ ‌होतील.‌ ‌घनदाट‌ ‌जंगले‌ ‌तयार‌ ‌होतील‌ ‌व‌ ‌त्यामुळे‌ ‌भरपूर‌ ‌वृष्टी‌ ‌होईल.‌ ‌त्यामुळे‌ ‌सर्वत्र‌ ‌उगवलेल्या‌ ‌गवताची‌ ‌रेशमासारखी‌ ‌नाजूक,‌ ‌मऊ‌ ‌पाती‌ ‌डोलतील.‌ ‌हिरव्यागार‌ ‌धरणीमुळे‌ ‌मनाला‌ ‌समाधान‌ ‌मिळेल.‌ ‌निसर्गसौंदर्यामुळे‌ ‌जगण्याचा‌ ‌खराखुरा‌ ‌आनंदही‌ ‌मिळेल.‌ ‌आपली‌ ‌मनेही‌ ‌हिरवी‌ ‌हिरवी‌ ‌अर्थात‌ ‌प्रसन्न‌ ‌होतील,‌ ‌आपण‌ ‌सर्व‌ ‌जगाला‌ ‌या‌ ‌हिरवाईचा‌ ‌आनंद‌ ‌सांगूया.‌ ‌सगळ्या‌ ‌जगाला‌ ‌आनंदी‌ ‌करत‌ ‌आपण‌ ‌उदयाच्या‌ ‌भविष्याचे,‌ ‌आनंदाचे‌ ‌रंग‌ ‌जपून‌ ‌या‌ ‌सृष्टीलाही‌ ‌जपून‌ ‌ठेवू.‌ ‌

‌रंग मजेचे रंग उदयाचे शब्दार्थ‌

  • ‌दृष्टी‌ ‌– ‌नजर‌ ‌– ‌(sight)‌
  • सृष्टी‌ ‌– ‌निसर्ग,‌ ‌जग‌ ‌– (nature)‌
  • संगणक‌ ‌– ‌(computer)‌ ‌
  • काळी‌ ‌आई‌ ‌– ‌माती‌ ‌– (earth)
  • पुष्टी‌ ‌– ‌पाठबळ,‌ ‌दुजोरा‌‌ ‌– ‌(support)
  • वृष्टी‌ ‌– ‌पाऊस‌ ‌– ‌(rain)‌ ‌
  • आभाळ‌ ‌– ‌आकाश,‌ ‌नभ‌ ‌– ‌(sky)‌ ‌
  • छटा‌ ‌– ‌विविध‌ ‌रंग,‌ ‌स्तर‌ ‌– ‌(shades)‌ ‌
  • गर्भरेशमी‌ ‌– ‌मऊ‌ ‌– ‌(soft‌ ‌silk)‌ ‌
  • सळसळणे‌ ‌– ‌पानांच्या‌ ‌हालचालीचा‌ ‌आवाज‌ ‌– (rustling)‌ ‌
  • फुल‌ ‌‌– ‌सुमन,‌ ‌पुष्प‌ ‌– ‌(flower)‌ ‌
  • घाट – ‌गच्च‌ ‌– ‌(dense)‌ ‌
  • ताटवे‌ ‌– ‌बगीचे‌ ‌– ‌(gardens)‌
  • ‌मजा‌ ‌– ‌गंमत‌ ‌– (‌fun)‌ ‌
  • जपणे‌ – ‌सांभाळून‌ ‌ठेवणे‌ ‌– (to‌ ‌preserve‌ ‌carefully)‌ ‌
  • माती‌ ‌– मृदा (Soil)
  • हात‌ ‌– ‌कर‌ ‌– ‌(hand)‌ ‌
  • राबती‌ ‌– ‌राबणे,‌ ‌कष्ट‌ ‌करणे‌ ‌– ‌(to‌ ‌work‌ ‌hard)‌ ‌
  • उधळू‌ ‌– ‌उडवू,‌ ‌उडवणे‌ ‌– ‌(throw)‌ ‌
  • बीया‌ ‌– ‌बीज‌ ‌– (seeds)‌ ‌
  • डोंगर‌ ‌– ‌पर्वत‌ – (mountain)‌
  • ‌रुजणे‌ ‌– ‌अंकुरणे‌ ‌– (to‌ ‌germinate)‌ ‌
  • झाड‌ ‌– ‌वृक्ष‌ ‌– (tree)‌ ‌
  • रान‌ ‌– ‌जंगल,‌ ‌वन‌ ‌– ‌(forest)‌
  • ‌पाणी – ‌जल‌ ‌– (water)‌ ‌
  • फेनधवलशा‌ ‌– ‌फेसाप्रमाणे‌ ‌पांढऱ्या‌ ‌– ‌(white‌ ‌like‌ ‌foam)‌ ‌
  • कष्टी‌ ‌– ‌थकलेले,‌ ‌दुःखी‌ ‌– ‌(Sad)‌ ‌
  • पैसा‌ ‌– ‌अर्थ‌ ‌– ‌(money)‌ ‌
  • दौलत‌ ‌– ‌संपत्ती‌ ‌– (wealth)‌ ‌
  • संगत‌ ‌सोबत‌ ‌– ‌(company)‌ ‌
  • छत्र‌ ‌– ‌सावली‌ ‌– (shade)‌ ‌
  • अनोखी‌ ‌– ‌वेगळी‌ ‌– (special)‌ ‌
  • तृष्टी‌ ‌– ‌तृप्ती,‌ ‌समाधान‌ ‌– ‌(satisfaction)‌ ‌
  • मन‌ – ‌चित्त‌ ‌– (mind)‌

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 11 जंगल डायरी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 11 जंगल डायरी Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा.
(i) जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.
(ii) ___________________________
(iii) ___________________________
(iv) तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.
(v) ___________________________
(vi) ___________________________
उत्तर:
(i) जंगलच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.
(ii) लेखकाने सगळ्यांना हातानेच थांबायची खूण केली.
(iii) दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली.
(iv) तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.
(v) बिबळ्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता, की त्याची शेपूट जर हलली नसती तर तो लेखकाला मुळीच दिसला नसता.
(vi) त्याची पाठ लेखकाकडे होती, त्यामुळे त्याने अदयाप त्यांना पाहिले नव्हते.
(vii) वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला.

प्रश्न 2.
कारणे लिहा.
(i) वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली, कारण ……………………………..
(ii) वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती, कारण ……………………………..
उत्तर:
(i) वाघिणीचे पिल्लू तिच्या पाठीवरून घसरले व पाण्यात पडल्यामुळे वाघीणीच्या तोंडावर पाणी उडले.
(ii) वाघांच्या पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो.

प्रश्न 3.
विशेष्य आणि विशेषण यांच्या जोड्या लावा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी 1

प्रश्न 4.
स्वमत.
(अ) ‘लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली’, हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तरः
अतुल धामनकर यांनी ‘जंगल डायरी’ या पाठात जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करतांना आलेल्या विविध अनुभवांचे वर्णन तसेच वाघिणीत दिसलेल्या ‘आईची झलक’ मार्मिक पणे व्यक्त केली आहे.

वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. संभाव्य शत्रूच्या हल्ल्या पासून आईने पिल्लांना सुरक्षित ठिकाणी लपवले होते. शिकारीनंतर ती सरळ पाण्यात येऊन बसली. मुलांचा दंगाधोपा सुरू होता. थोड्यावेळाने शिकारीपर्यंत पिल्लांना नेण्यासाठी ती उठली. बाबूंच्या गंजीत जिथे शिकार ठेवली होती तिथे पिल्ले आपल्यासोबत येताहेत की नाही हे पाहिले. दोन पिल्ले तिच्या मागोमाग निघाली पण अदयाप दोघे पाण्यातच खेळत होती. वाघिणीने परत त्यांना बोलवणारा आवाज काढला.

वाघिणीने चारही पिल्ले आपल्याबरोबर येताहेत याची पूर्ण खात्री केली. बाकीची दोन्ही पिल्ले आपला खेळ थांबून आईच्या मागे पळत सुटली. या तिच्या प्रेमाचे, खबरदारीचे लेखकाने निरिक्षण केले व त्याला तिच्यातील आईची झलक बघायला मिळाली. पिल्लांची देखभाल करणे, सांभाळणे, त्यांना शिकार आणून खाऊ घालणे हे वाघिणीनेही जबाबदारीने केले होते. आईचे कर्तव्य निभावले होते. त्याला वाघिणीतील आईची झलक अशाप्रकारे जाणवली.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

(आ) वाघीण आणि तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग शब्दबद्ध करा.
उत्तरः
जंगल डायरी या पाठात अतुल धामनकर यांनी चंद्रपूर येथील जंगल प्रसंगाचे जीवंत चित्रण शब्दबद्ध केले आहे.

वाघीण चारही पिल्लांना वाघ, बिबळा, रानकुत्री यांच्यापासून धोका असल्याने नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीला गेली होती. तिने पिल्लांसाठी खास खबरदारी घेतली होती. ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडे झेपावली. थकलेली वाघीण पाण्यात विश्रांतीसाठी बसली.

पण पिल्लांना आईला बघून उधान आले. त्यातील एका पिल्लाने वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली. तिथून ते घसरले व धपकन पाण्यात पडले. वाघिणीच्या तोंडावर पाणी पडल्याने तिने नापसंती व्यक्त केली. पण पिल्ले खेळतच होती. आईच्या भोवती दंगाधोपा चालू होता. एकमेकांचा पाठलाग करणे, पाण्यात उड्या मारणे, आईला मायेने चाटणे असे खेळ चालू होते. आईच्या भेटीने लपवून ठेवलेली पिल्ले मनमोकळेपणाने खेळत होती.

(इ) डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासावा, याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर:
डायरी म्हणजे दैनंदिनी. रोज आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कोणत्या ठळक गोष्टी करतो याची नोंद ठेवणे केव्हाही उपयुक्त. डायरी लिहिण्याने दिवसभराचा गोषवारा हाती येतो. चांगल्या वाईट गोष्टींची नोंद केली जाते. आजपर्यंत झालेल्या चुका सुधारण्यासाठी डायरीचा उपयोग होतो. चांगल्या गोष्टींच्या नोंदीने पुन्हापुन्हा त्या वाचताना मनाला समाधान वाटते, प्रेरणा मिळते. काही प्रेक्षणीय स्थळे बघितल्यास त्याचीपण नोंद करावी. त्यामुळे विपुल माहिती जमा करता येते. डायरीतील प्रत्येक पान म्हणजे त्या दिवसाचा आरसा असतो. स्थळे, प्रदर्शने, उद्घाटने, करावयाची कामे इ. नोंद आवश्यक असते. त्याची पडताळणी घेऊन आपल्याच कामावर आपण लक्ष ठेवू शकतो. कितीतरी उपयुक्त माहिती भावी पिढीसाठी ही मार्गदर्शक ठरते. स्वत:वर शिस्त, नियंत्रण व सच्चेपणा राखण्यासाठी डायरी लिहिण्याचा छंद प्रत्येकाने जोपासावा असे माझे मत आहे.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 11 जंगल डायरी Additional Important Questions and Answers

प्रश्न १. उताराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी 2
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी 3

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) लेखकाने कोणता रस्ता धरला?
उत्तरः
लेखकाने डावीकडं जाणारा झरीचा रस्ता धरला.

(ii) वनमजूर अचानक का थबकला?
उत्तरः
नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं झरीच्या रस्त्यावर उमटलेली दिसली, म्हणून वनमजूर थबकला.

(iii) दुर्बिणीने काय स्पष्ट दिसले?
उत्तरः
तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बसलेला बिबळ्या दुर्बिणीने स्पष्ट दिसला.

(iv) बिबळ्या जंगलात अदृश्य का झाला?
उत्तर:
टोंगे वनरक्षकाचा पाय एका वाळक्या काटकीवर पडून झालेल्या ‘कट्’ आवाजाने बिबळ्या सावध होऊन जंगलात अदृश्य झाला.

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) गावातून ………………………………….. वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. (रेगे, टोंगे, दिघे, पोंगशे)
(ii) हा एक ………………………………….. असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभर आधीच इथून गेला असावा. (वाघ, रेडा, नर, गेंडा)
(iii) एका ………………………………….. झाडाखाली, बांबूमध्ये बिबळा बसला होता. (आंब्याच्या, तेंदूच्या, बाभळीच्या, सागाच्या)
(iv) थोड्याच अंतरावर ………………………………….. जाणारा रस्ता उजवीकडं वळत होता. (रायबाकडं, ज्योतिबाकर्ड, पन्हाळ्याकडं, जंगलाकड)
उत्तर:
(i) टोंगे
(ii) नर
(iii) तेंदूच्या
(iv) रायबाकडं

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
सकारण लिहा.
(i) बिबळ्यानं अदयाप लेखकाला पाहिलं नव्हतं, कारण –
(अ) लेखक लपून बसला होता.
(आ) झुडपांची दाट झाडी होती.
(इ) लेखकाकडे त्याची पाठ होती.
(ई) बांबूचे बन होते.
उत्तर:
बिबळ्यानं अदयाप लेखकाला पाहिलं नव्हतं, कारण लेखकाकडे त्याची पाठ होती.

(ii) तिथं कुठलाही वन्यप्राणी दिसण्याची शक्यता होती, कारण
(अ) बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.
(आ) नाल्यामध्ये थोडं पाणी साचून राहात होतं.
(इ) जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली.
(ई) रायबाकडं जाणारा रस्ता उजवीकडे वळत होता.
उत्तरः
तिथं कुठलाही वन्यप्राणी दिसण्याची शक्यता होती, कारण नाल्यामध्ये थोडं पाणी साचून राहात होतं.

प्रश्न 2.
‘बिबळ्याच्या निरीक्षणाची’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
कोणती चांगली संधी हातची गेली म्हणून लेखक हळहळला?

प्रश्न 3.
सहसंबंध लिहा.
(i) वनरक्षक : टोंगे :: तिखट कानांचा : …………………………………..
(ii) वाळक्या : काट्या :: दाटी : …………………………………..
उत्तर:
(i) बिबळ्या
(ii) झुडपांची

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.
(i) गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले.
(ii) बिबळ्याच्या निरीक्षणांची चांगली संधी हातची गेली म्हणून लेखक आनंदी होते.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) चूक

प्रश्न 5.
उताऱ्यानुसार पुढील वाक्यांचा योग्य क्रम लावा.
(i) जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली.
(ii) बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं.
(iii) दोन-तीन नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवते.
(iv) समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला.
उत्तर:
(i) समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला.
(ii) जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली.
(iii) बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिले.
(iv) दोन-तीन नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवते.

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
तुम्ही अनुभवलेल्या जंगल सफारीचे वर्णन लिहा.
उत्तरः
मी इयत्ता ८ वीत असताना नाताळाच्या सुट्टीत जंगल सफारीचा अनुभव घेतला आहे. कोचीन, पेरीयार व टेकाडी या केरळाच्या टूरवर असताना. टेकाडीच्या घनदाट जंगलात हत्तीवरून जंगल सफारीची मजा लुटली. हत्तीवर बसण्याचा, संथ पण हेलकावे घेत जाण्याचा अनुभव निराळाच होता. आम्ही चारजण हत्तीवर बसून जंगल फिरलो. हरणांचे कळप दिसले, रानम्हशी दिसल्या. रानगव्यांचा कळप जाताना आमच्या गाईडने दाखवला. मुंग्यांची मोठ-मोठी वारूळे दिसली. मधमाश्यांचे पोळे पाहिले. वाघही पहायला मिळाला. खूप दूरवर असल्याने वाघाची अंधूकशी झलक दिसली. कोल्हे तर दोन-तीन वेळा दिसले. बहिरीससाणेही दिसले.

आमच्या रस्त्यावरून मुंगूस जाताना पाहिले. त्याची मोठी तुरेदार शेपूट शोभून दिसत होती. सांबरशिंग काळ्याकभिन्न रंगाचे होते. त्याची शिंगे मोठी डौलदार होती. हत्तींचा कळप टेकडीच्या नदीवर पाणी प्यायला आला होता. हत्तींची दोन पिल्ले फारच मोहक होती. पक्ष्यांचा किलबिलाट होता. दाट जंगलातून जाताना पानांची सळसळ होती. झाडांच्या फांदया अक्षरश: आमच्या अंगाखांदयाला लागत होत्या. हत्तीवर असल्याने कोणत्याही वन्यप्राण्यापासून आम्हाला धोका नव्हता. दिवस कसा संपला हे कळलेही नाही. जंगलातील अनुभवांचे गाठोडे घेऊन आम्ही परतलो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

प्रश्न २. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा :

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी 4

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकाला ओलसर चिखलात काय दिसले?
उत्तरः
लेखकाला ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली.

(ii) लेखक कशासाठी अधीर होता?
उत्तर:
लेखक वाघिणीची पिल्ले बघण्यासाठी अधीर होता.

(iii) लेखकाचे हृदय केव्हां धडधडू लागले?
उत्तर:
पाणवठा जवळ आला तसे लेखकाचे हृदय जोरजोरात धडधडू लागले.

(iv) वाघीण कोठे लपली असावी असे लेखकाला वाटते?
उत्तरः
वाघीण जांभळीच्या झुडपात लपली असावी असे लेखकाला वाटते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) प्रचंड ………………………………….. दिवस असल्यानं वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं. (थंडीचे, उष्णतेचे, पावसाचे, गरमीचे)
(ii) सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक दडपण आलं होतं. (अनामिक, सहज, भरभरून, दु:खाचे)
(iii) जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळं पडलेला वाळका ………………………………….. साचून होता. (पाचोळा, पालापाचोळा, पाला, कचरा)
उत्तर:
(i) उष्णतेचे
(ii) अनामिक
(iii) पाचोळा

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
(i) लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात …………………………………..
(अ) उत्तम जनावर!
(आ) धोकादायक जनावर!
(इ) विश्वासू प्राणी!
(ई) घाबरट जनावर!
उत्तर:
लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर!

(ii) आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडं बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच.
(अ) खूण करून सूचना केली.
(आ) सावध करून इशारा केला.
(इ) खूणवत संकेत केला.
(ई) इशारा करून सावध केला.
उत्तर:
आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडं बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

प्रश्न 2.
चूक की बरोबर लिहा.

(i) लेखकांना वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती.
(ii) सुकलेल्या नाल्यात उतरताना लेखकांच्या मनावर एक अनामिक दडपण आलं नव्हतं.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) चूक

प्रश्न 3.
सहसंबंध लिहा.
(i) ओलसर : चिखल :: पानांची : …………………………………..
(ii) पिल्लांच्या : पाऊलखुणा :: वाघीणीचे : …………………………………..
उत्तर:
(i) सळसळ
(ii) गुरगुरणे.

कृती ३: स्वमत

प्रश्न 1.
तुम्ही पाहिलेल्या सर्कशीमधील चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
उत्तरः
आजही तो प्रसंग डोळ्यांसमोर जसाचा तसा आठवतो. ‘द ग्रेट रॉयल सर्कस’ चा अविस्मरणीय प्रसंग चित्तथरारक होता, सर्कशीची सुरुवात अतिशय शानदार झाली. एका पायावरच्या कसरती झाल्या. मग खास आकर्षण असणारा सिंह पिंजऱ्यात आणला गेला. पिंजऱ्यातून त्याला बाहेर काढले, मग रिंग मास्टर ने त्याला पेटलेल्या चक्रातून उडी मारण्याचा हुकूम दिला. सिंहाने ५ उड्या मारल्या, सर्वांनी टाळ्यांचा गजर केला. रिंग मास्टरने देखील त्याला हंटर दाखवून पुन्हा पिंजऱ्यात जाण्याचा आदेश दिला. आता मात्र सिंहाने तो आदेश साफ नाकारला. तो तेथूनच रिंगणातून पळत सुटून प्रेक्षकांच्या दिशेने धावत गेला. एकच हाहा:कार माजला. सगळे लोक गडबडले. किंचाळ्या आणि आक्रोशांनी परिसर गंभीर झाला. लोक इतस्तत: धावू लागले. चेंगराचेंगरीत अनेकांना गंभीर दुखापती झाल्या. सिंह येऊन आपल्याला खाणार या भीतीने मृत्यूच डोळ्यांपुढे दिसू लागला. सर्कशीतील कलाकारांची तारांबळ उडाली. अनेक खुर्ध्या तुटल्या. सर्कशीच्या तंबूलाही आग लागली. जो तो जीव घेऊन पळत सुटला. अनेकांच्या प्रयत्नांनी परिस्थिती आटोक्यात आली.

प्रश्न ३. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी 5

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) वाघीण कशाबद्दल दक्ष असते?
उत्तर:
वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष असते.

(ii) पिल्लांना कां उधाण आले होते?
उत्तर:
आईला पाहून पिल्लांना उधाण आले होते.

(iii) वाघिणीने शिकारीला जाण्यापूर्वी पिल्लांना कोठे लपवले होते?
उत्तर:
शिकारीला जाण्यापूर्वी वाघिणीने पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपविले होते.

(iv) लेखकाच्या अंगावर काटा आला व तो जागीच का थबकला?
उत्तरेः
‘ऑऽव्हऽऽ!’ अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या बारीक आवाजानं लेखकाच्या अंगावर काटा आला व तो जागीच थबकला.

(v) बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात कोणी उडी मारली?
उत्तर:
वाघिणीच्या एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी मारली.

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) ………………………………….. पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. (सिंहीण, वाघीण, हरीण, कोल्हीण)
(ii) ………………………………….. च्या भोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. (आई, वाघीणी, पिल्लां, लेखका)
उत्तर:
(i) वाघीण
(ii) आई

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडा.

(i) वाघीण विश्रांती घेत होती, कारण …………………………………..
(अ) पिल्लांचा जबरदस्त दंगाधोपा चालू होता
(आ) रात्रभरच्या वाटचालीनं ती थकली होती.
(इ) पिल्लांच्या सुरक्षिततेबद्दल दक्ष होती.
(ई) तीनही पिल्लं पाण्यात उतरली होती.
उत्तरः
वाघीण विश्रांती घेत होती, कारण रात्रभरच्या वाटचालीनं ती थकली होती.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

प्रश्न 2.
घटनेनुसार वाक्यांचा क्रम लावा.
(i) एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली.
(ii) अचानक पाण्यात धपकन’ काहीतरी पडल्याचा आवाज आला.
(iii) लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली.
(iv) मी पाणवठ्याकडं पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो.
उत्तरः
(i) अचानक पाण्यात धपकन’ काहीतरी पडल्याचा आवाज आला.
(ii) मी पाणवठ्याकडे पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो.
(iii) एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेड पाण्यात उडी घेतली होती.
(iv) लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली.

प्रश्न 3.
चूक की बरोबर लिहा.
(i) वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती.
(ii) पिल्लांच्या उत्साहाला लेखक बघताच उधाण आलं होतं.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) चूक

कृती ३: स्वमत.

प्रश्न 1.
‘भारताचा राष्ट्रीय पशू-वाघ’ याबद्दल तुम्हांला असलेली माहिती तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तरः
वाघ हा जंगलात राहणारा मांसाहारी सस्तन पशू आहे. हा भूतान, नेपाळ, भारत, कोरिया, अफगाणिस्तान व इंडोनेशिया मध्ये जास्त संख्येने आढळतो. लाल, पिवळ्या पट्ट्यांचे याचे शरीर असून पायाकडचा भाग पांढरा असतो. त्याचे वैज्ञानिक नाव ‘पॅथेरा टिग्रिस’ आहे. संस्कृत मध्ये ‘व्याघ्र’ असे संबोधले जाते. दाट वनांत, दलदलीच्या भागात रहाणारा हा प्राणी आहे. सांबर, चित्ता, म्हैस, हरणे यांची तो झडप घालून शिकार करतो. वाघीण साडेतीन महिन्यानंतर साधारणत: दोन ते तीन पिल्लांना जन्म देते. ही पिल्ले शिकार करण्याची कला आपल्या आईकडून म्हणजे वाघिणीकडून शिकतात. साधारणपणे १९ वर्षांचे आयुर्मान यांना लाभलेले असते. असा हा ‘वाघ’ आपल्या भारताचा राष्ट्रीय पशू आहे.

प्रश्न ४. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतीबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी 6

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) वाघिण पिल्लांना कोठे घेऊन जात होती?
उत्तर:
वाघिण पिल्लांना शिकारीकडे घेऊन जात होती.

(ii) वाघिणीने पिल्लांना कोणता इशारा केला?
उत्तर:
वाघिणीने पिल्लांना ‘ऑऽव’ आवाज करून मागे येण्याबद्दल इशारा केला.

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) आई वळून एखादया पिल्लाला ………………………………….. चाटत होती. (ममतेने, प्रेमाने, आपुलकीने, मायेने)
(ii) वाघिणीनं ………………………………….. पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. (नाला, ओढा, नदी, ओहोळ)
(iii) ………………………………….. मिनिटांत पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. (चारच, पाचच, एकच, दोनच)
उत्तर:
(i) मायेने
(ii) नाला
(iii) दोनच

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
एका शब्दात चौकटी पूर्ण करा,
(i) दोनच मिनिटांत वाघीण येथे गेली दिसेनाशी झाली.
(ii) लेखकाच्या यात मोलाची भर पडली.
उत्तर:
(i) जंगलात
(ii) व्याघ्रअनुभवात.

प्रश्न 2.
परिच्छेदात आलेल्या वन्यप्राण्यांची नावे लिहा.
उत्तर:
सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुक्कर, वाघीण

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी

प्रश्न 3.
ओघतक्ता योग्यक्रमाने पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 11 जंगल डायरी 7

प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.
(i) वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला.
(ii) लेखकांच्या व्याघ्रअनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव नव्हता.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) चूक

(स्वाध्याय कृती)

प्रश्न 1.
(i) डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासावा, या विषयावर तुमचे मत लिहा.
उत्तर:
डायरी म्हणजे दैनंदिनी. रोज आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कोणत्या ठळक गोष्टी करतो याची नोंद ठेवणे केव्हाही उपयुक्त. डायरी लिहिण्याने दिवसभराचा गोषवारा हाती येतो. चांगल्या वाईट गोष्टींची नोंद केली जाते. आजपर्यंत झालेल्या चुका सुधारण्यासाठी डायरीचा उपयोग होतो. चांगल्या गोष्टींच्या नोंदीने पुन्हापुन्हा त्या वाचताना मनाला समाधान वाटते, प्रेरणा मिळते. काही प्रेक्षणीय स्थळे बघितल्यास त्याचीपण नोंद करावी. त्यामुळे विपुल माहिती जमा करता येते. डायरीतील प्रत्येक पान म्हणजे त्या दिवसाचा आरसा असतो. स्थळे, प्रदर्शने, उद्घाटने, करावयाची कामे इ. नोंद आवश्यक असते. त्याची पडताळणी घेऊन आपल्याच कामावर आपण लक्ष ठेवू शकतो. कितीतरी उपयुक्त माहिती भावी पिढीसाठी ही मार्गदर्शक ठरते. स्वत:वर शिस्त, नियंत्रण व सच्चेपणा राखण्यासाठी डायरी लिहिण्याचा छंद प्रत्येकाने जोपासावा असे माझे मत आहे.

जंगल डायरी Summary in Marathi

जंगल डायरी पाठपरिचय‌ ‌

‘जंगल‌ ‌डायरी’‌ ‌हा‌ ‌पाठ‌ ‌लेखक‌ ‌’अतुल‌ ‌धामनकर’‌ ‌यांनी‌ ‌लिहिला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌पाठात‌ ‌ताडोबा‌ ‌अभयारण्यात‌ ‌सफर‌ ‌करताना‌ ‌आलेले‌ ‌अनुभव‌ ‌रोमहर्षक‌ ‌पद्धतीने‌ ‌मांडले‌ ‌आहेत.‌ ‌त्याचबरोबर‌ ‌वाघिणीमध्ये‌ ‌दडलेल्या‌ ‌’आईचे’‌ ‌रोमहर्षक‌ ‌वर्णन‌ ‌केलेले‌ ‌आहे.‌

जंगल डायरी Summary in English

“Jungle‌ ‌Diary’‌ ‌is‌ ‌written‌ ‌by‌ ‌Atul‌ ‌Dhamankar.‌ ‌Thrilling‌ ‌experiences‌ ‌are‌ ‌mentioned,‌ ‌of‌ ‌a‌ ‌jungle‌ ‌safari‌ ‌at‌ ‌Tadoba‌ ‌Sanctuary.‌ ‌The‌ ‌motherhood‌ ‌of‌ ‌a‌ ‌tigress‌ ‌is‌ ‌beautifully‌ ‌depicted‌ ‌in‌ ‌this‌ ‌lesson.

जंगल डायरी ‌शब्दार्थ‌ ‌

  • विश्रामगृह‌ ‌–‌ ‌आरामालय‌ ‌–‌ ‌(guest‌ ‌house)‌ ‌
  • थबकणे‌ ‌– थांबणे‌ ‌–‌ ‌(pause)‌ ‌
  • चारही‌ ‌बाजूंना‌ ‌–‌ ‌चारही‌ ‌दिशांना‌ ‌–‌ ‌(in‌ ‌all‌ ‌directions)‌ ‌
  • कोपरा‌ ‌–‌ ‌आडोसा‌ ‌–‌ ‌(corner)‌ ‌
  • अदयाप‌ ‌–‌ ‌अजूनही‌ ‌–‌ ‌(till‌ ‌now)‌ ‌
  • वाळकी‌ ‌–‌ ‌सुकलेली‌ ‌–‌ ‌(dried)‌ ‌
  • काटकी‌ ‌–‌ ‌वाळक्या‌ ‌काटक्या‌ ‌–‌ ‌(twings)‌ ‌
  • अदृश्य‌ ‌–‌ ‌दिसेनासा‌ ‌–‌ ‌(disappear)‌ ‌
  • वन्यप्राणी‌ – ‌रानटी‌ ‌प्राणी‌ ‌–‌ ‌(wild‌ ‌animals)‌
  • ‌हळहळणे‌ ‌–‌ ‌वाईट‌ ‌वाटणे‌ ‌–‌ ‌(to‌ ‌feel‌ ‌bad)‌
  • ‌शरमिंदा‌ ‌–‌ ‌लाजणे‌ ‌– (awkward)‌ ‌
  • दाट‌ –‌ ‌गर्द‌ ‌– (dense)‌ ‌
  • सावध‌ ‌–‌ ‌दक्ष‌ ‌–‌ ‌(careful)‌ ‌
  • अनामिक‌ ‌–‌ ‌नाव‌ ‌नसलेले‌ ‌–‌ ‌(unknown)‌ ‌
  • ओलसर‌ ‌ओला‌ ‌–‌ ‌(damp)‌ ‌
  • परिसर‌ ‌–‌ ‌आजुबाजूची‌ ‌जागा‌ ‌–‌ ‌(surrounding)‌ ‌
  • पानगळ‌ – ‌पानझड‌ ‌– (fall) ‌
  • वाळका‌ ‌पाचोळा‌ ‌–‌ ‌सुकलेली‌ ‌पाने‌ ‌–‌ ‌(dry‌ ‌leaves)‌ ‌
  • ‌कसरत‌ ‌‌–‌ ‌कठीण‌ ‌बाब‌ ‌–‌ ‌(difficult‌ ‌task)‌ ‌
  • चौकस‌ ‌– जिज्ञासू,‌ ‌–‌ ‌(inquisitive)‌, ‌काळजीपूर्वक‌ ‌–‌ ‌(careful)‌ ‌
  • खूण‌ ‌–‌ ‌इशारा‌ ‌–‌ ‌(a‌ ‌sign)‌ ‌
  • दडपण‌ ‌–‌ ‌ताण‌ ‌– (pressure)‌ ‌
  • पाणवठा‌ ‌–‌ ‌पाण्याची‌ ‌जागा‌ ‌–‌ ‌(reservoiour)‌ ‌
  • आश्वासक‌ ‌–‌ ‌पाठींबा‌ ‌देणारा‌ ‌– (supportive)‌ ‌
  • विरळ‌ ‌–‌ ‌संख्येने‌ ‌कमी‌ ‌–‌ ‌(rare)‌ ‌
  • संभाव्य‌ ‌–‌ ‌अपेक्षित‌ ‌– (expected)‌ ‌
  • खबरदारी‌ ‌–‌ ‌काळजी‌ ‌– (precaution)
  • आवश्यक‌ ‌– जरुरी‌ ‌– (necessary)
  • राबता – ये‌ ‌जा‌ ‌–‌ ‌(movements)
  • ‌भलतीच‌ ‌– खुप – ‌(too‌ ‌much)
  • दडून‌ ‌बसणे‌ ‌–‌ ‌लपून‌ ‌बसणे‌ ‌–‌ ‌(to‌ ‌hide)
  • विश्रांती‌ ‌– आराम‌ – (to‌ ‌take‌ ‌rest)‌
  • गुरगुरणे‌ ‌‌–‌ ‌वाघाचा‌ ‌आवाज‌ –‌ ‌(roaring)
  • मायेने‌ ‌‌–‌ ‌प्रेमाने – (with‌ ‌love)‌
  • घटकाभर‌ ‌‌–‌ ‌थोडावेळ‌ ‌–‌ ‌(for‌ ‌a‌ ‌while)
  • झलक‌ – रूप –‌ ‌(glimpse)
  • व्याघ्र – वाध‌ – ‌(tiger)‌ ‌

जंगल डायरी वाक्प्रचार‌

  • हातची‌ ‌संधी‌ ‌गमावणे‌ ‌–‌ ‌हातचा‌ ‌मोका‌ ‌घालवणे,‌
  • ‌सरसरून‌ ‌काटा‌ ‌येणे‌ ‌–‌ ‌घाबरणे.‌ ‌
  • पारंगत‌ ‌असणे‌ ‌– तरबेज‌ ‌असणे.‌ ‌
  • दंग‌ ‌होणे‌ ‌– मग्न‌ ‌होणे.‌ ‌
  • उधाण‌ ‌येणे‌ ‌– उत्साह‌ ‌संचारणे.‌ ‌
  • आश्चर्याने‌ ‌थक्क‌ ‌होणे‌ ‌–‌ ‌नवल‌ ‌वाटणे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 10 रंग साहित्याचे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 10 रंग साहित्याचे Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
प्रस्तुत पाठात आलेल्या साहित्य प्रकारांची नावे लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 17
उत्तर:
(i) कथा
(ii) कादंबरी
(iii) कविता
(iv) नाटक
(v) चरित्र
(vi) आत्मचरित्र
(vii) प्रवासवर्णन

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 18
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 14

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

प्रश्न 3.
फरक स्पष्ट करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 19
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 15

प्रश्न 4.
खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.
(i) रस्ते
(ii) वेळा
(iii) भिंती
(iv) विहिरी
(v) घड्याळे
(vi) माणसे
उत्तर:
(i) रस्ते – रस्ता – हा रस्ता रूंद व डांबरी आहे.
(ii) वेळा – वेळ – सकाळची वेळ अभ्यासासाठी चांगली असते.
(iii) भिंती – भिंत – चीनची भिंत खूप उंच व लांब आहे.
(iv) विहिरी – विहीर – गावाकडची विहीर पाण्याने भरली आहे.
(v) घड्याळे – घड्याळ – भिंतीवरचे घड्याळ सुशोभित दिसते.
(vi) माणसे – माणूस – कष्टाळू व इमानदार माणूस बक्षिसपात्र असतो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

प्रश्न 5.
खालील शब्दांना ‘पर’ हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते बनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा. त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 20
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 16

प्रश्न 6.
खालील सामासिक शब्दांचा समास ओळखून तक्ता पूर्ण करा.
यथामती, प्रतिदिन, आईवडील, चारपाच, त्रिभुवन, केरकचरा, भाजीपाला, चहापाणी, आजन्म, गैरशिस्त, विटीदांडू, पापपुण्य, स्त्रीपुरुष
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 21
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 22

प्रश्न 7.
स्वमत.
(अ) पुस्तकाशी मैत्री करण्याचे फायदे लिहा.
उत्तरः
पुस्तकांशी मैत्री म्हणजे निर्भेळ आनंदच. पुस्तके आपल्याशी बोलतात, त्यांचे विचार प्रगट करतात. ज्ञान देतात. चांगल्या कामासाठी प्रेरणा देतात. कठीण संकल्पना सोप्या करून सांगतात. चित्रांद्वारे, शब्दांतून मनमोकळ्या गप्पा मारतात. शब्दसंग्रह वाढवितात. प्रसंगी विविध स्थळांना भेटी दिल्याचा आनंद देतात. पुस्तके आपल्यावर कधीही रागावत नाहीत. रूसत नाहीत. भांडत नाहीत. काही अपेक्षा ठेवत नाहीत. म्हणून त्यांच्याशी मैत्री करून आपणही त्यांची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

(आ) तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका साहित्यप्रकाराची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
मला आवडलेला साहित्यप्रकार म्हणजे कादंबरी. कादंबरी म्हणजे मोठी कथाच. विविध पात्रांनी, प्रसंगांनी नटलेली, सजलेली. कादंबरी जर खुमासदार असेल तर, ती हातातून सोडवत नाही. पुढे काय होणार याची उत्कंठा लागते. त्यातील पात्रांचा परिचय होतो व ती पात्रे आपल्याला आपल्यातीलच वाटू लागतात. कादंबरीत मन रममाण होते. सुखाच्या प्रसंगात भान हरपते. दु:खी प्रसंगाने अतिशय वाईटही वाटते, इतके तादात्म्य कादंबरीशी साधता येते. ‘ययाति’, ‘स्वामी’, या कादंबऱ्या माझ्या आवडत्या आहेत.

(इ) ‘उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तरः
‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे वाचनाने आपणांस अनेक लाभ होतात. वाचनाने शब्द संपत्ती वाढते. नवनवीन संकल्पना कळतात. विचार प्रगल्भ होतात, लेखक होण्यासाठी या सर्वांचा उपयोग होतो. समाजातील चालीरिती, संस्कृती, नवीन शोध, पर्यटन, शैक्षणिक स्तर यांची माहिती वाचनाने मिळते. विचारांची बैठक पक्की होते. काळाचे भान येते. नव्या जुन्या गोष्टी कळतात. उत्तम विचार समर्थ लेखणीद्वारे प्रगट होतात.

(ई) तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाबाबत खालील मुद्द्यांचा विचार करून माहिती लिहा.
(१) पुस्तकाचे नाव
(२) लेखक
(३) साहित्यप्रकार
(४) वर्ण्य विषय
(५) मध्यवर्ती कल्पना
(६) पुस्तकातून मिळणारा संदेश
(७) मूल्य
(८) सामाजिक महत्त्व
(९) आवडण्याची कारणे
उत्तरः
मला ‘पांडुरंग सदाशिव साने’ लिखित ‘श्यामची आई’ हे पुस्तक आवडते. हा ‘कादंबरी’ साहित्यप्रकार असून प्रस्तुत कादंबरीत श्याम हे मुख्य पात्र आहे. बालपणी त्यावर झालेले संस्कार, आईने लावलेले वळण, घरची गरीबी पण संस्कारांची श्रीमंती अशा मिश्रणातून घडलेला श्याम म्हणजे स्वतः लेखक पांडुरंग सदाशिव साने, अर्थात साने गुरूजी. मोठेपणी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले.

गांधीवादाचा पुरस्कार केला. कारागृहात रोज रात्री आपल्या इतर कैदी मित्रांसोबत लहानपणीच्या सर्व आठवणींना उजाळा दिला. रोज एक कथा सांगण्याचा परिपाठ झाला व त्यातून ‘श्यामची आई’ पुस्तक साकारले. धारिष्ट्य, खरेपणा, स्वाभिमान, निखळप्रेम, सहिष्णूता या गोष्टींचा अंतर्भाव या कादंबरीत ओतप्रोत भरला आहे.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बुद्ध्यांक जरी वाढला तरी भावनांक कमी झाला आहे. ही कादंबरी वाचून समानता, आदरभाव, स्वाभिमान, सच्चेपणा या मुल्यांची सजवणूक समाजात होईल, आईविषयीचे नितांत प्रेम, आईचे ही खरे मार्गदर्शन अशा वात्सल्यतेची अपूर्व कहाणी ‘श्यामची आई’ मध्ये असल्याने ही कादंबरी आवडते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 10 रंग साहित्याचे Additional Important Questions and Answers

प्रश्न १. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 1

प्रश्न 2.
चौकटीत उत्तरे लिहा.
उत्तरः
(i) सुश्रुतची सहल या गावी नेण्याचे ठरले – [भिलार]
(ii) मुलामुलींचा वेश करून आले – [पुस्तके]
(ii) कथेचे दुसरे नाव – [गोष्ट]

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

प्रश्न 3.
कोण कोणास म्हणाले?
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 2

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
खालील शब्द उत्तर येईल असे प्रश्न तयार करा,
(i) हातात हात घालून
(ii) लहानपणापासूनच.
उत्तर:
(i) काही पुस्तके कशी नाचत होती?
(ii) कथेची ओळख सुश्रुतला केव्हापासून आहे?

प्रश्न 2.
सहसंबंध लिहा.
(i) सूचना : वर्ग : : सहल : ……………………………..
उत्तर:
भिलार

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,
(i) सुश्रुतच्या वर्गाची …………………………….. गावाला सहल नेण्याचे ठरले. (किल्लारी, भिलार, पुणे, ठाणे)
(ii) काही पुस्तके मुला – मुलींचा वेश करून आणि हातात हात घालून …………………………….. गाणी गात आहेत. (नाचत, बागडत, आनंदाने, उत्साहाने)
उत्तर:
(i) भिलार
(ii) आनंदाने

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) सुश्रुतला कथा आपले दुसरे नाव काय सांगते?
उत्तर:
सुश्रुतला कथा आपले दुसरे नाव ‘गोष्ट’ असे सांगते.

(ii) सुश्रुतची आजी त्याला कोणत्या गोष्टी सांगायची?
उत्तर:
सुश्रुतची आजी त्याला कोल्हा, उंदीर, ससा-कासव यांच्या गोष्टी सांगायची.

(iii) अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत, असे सुश्रुतला कोण म्हणाले?
उत्तर:
अरे आम्ही सर्व तुला भेटायाला आलो आहोत, असे सुश्रुतला पुस्तकाच्या वेशातील मुले म्हणाली.

प्रश्न २. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 3
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 4
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 5

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) कलाकृती उत्तम केव्हा होते?
उत्तरः
दर्जेदार कथा असली की कलाकृती उत्तम होते.

(ii) कथेच्या यशाचे रहस्य काय?
उत्तर:
उत्तम निवेदनतंत्राचा वापर हे कथेच्या यशाचे रहस्य आहे.

(iii) कादंबरी वाचताना वाचक कशात रममाण होतो?
उत्तरः
कथानकात पुढे काय होईल याच्या विचारात कादंबरी वाचताना वाचक गुंतून जातो व रममाण होतो.

(iv) कथेची थोरली बहीण कोण?
उत्तर:
कथेची थोरली बहीण कादंबरी होय.

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) …………………………… म्हणजे खरं तर मोठी कथाच; पण माझा आवाका कथेपेक्षा पार मोठा! (कथा, निबंध, कादंबरी, संवाद)
(ii) साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा …………………………… पुरस्कार वि. स. खांडेकर यांच्या ययाति या कादंबरीला मिळाला. (अर्जुन, ज्ञानपीठ, साहित्य)
(iii) कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व …………………………… असते. (चपखल, लयबद्ध, वैशिष्ट्यपूर्ण, आशययुक्त)
(iv) उत्तम …………………………… तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते किंबहुना उत्तम निवेदनतंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य. (भाषण, कथन, निवेदन, अनुवादन)
उत्तर:
(i) कादंबरी
(ii) ज्ञानपीठ
(iii) चपखल
(iv) निवेदन

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 6

प्रश्न 2.
सकारण लिहा.

(i) कवितांची व आपली फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे.
उत्तर:
शालेय जीवनात पाठ्यपुस्तकातील सगळ्या कविता तालासुरांत म्हटल्या जातात.

(ii) मराठी माणसांचा ऊर अभिमानानं भरून आला.
उत्तरः
साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाति’ या कादंबरीला मिळाला.

प्रश्न 3.
चूक की बरोबर ते लिहा.

(i) ‘ही आवडते मज मनापासुनी शाळा’ आणि ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ या सुश्रुतच्या नावडत्या कविता होत्या.
(ii) कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
तुम्ही दूरदर्शनवर किंवा प्रत्यक्षात पाहिलेल्या काव्य संमेलनाविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर:
होळीच्या निमित्ताने भरलेल्या काव्यसंमेलनास मला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा योग आला. मोठ्या व्यासपीठावर अनेक कवी, कवयित्री विराजमान होते. प्रत्येक जण आपली कविता विशिष्ट हावभावांसहित, चालीत म्हणून दाखवीत होते. कवितांची रचना अर्थपूर्ण व चपखल होती. कल्पनांचा सुंदर आविष्कार होता. काही कविता सामाजिक होत्या तर काही कविता हास्यरसपूर्ण होत्या. श्रोते मनापासून कवितांना दाद देत होते. कवीच्या आवाजातील चढउतार, त्यांचे हावभाव कौतुकास्पद होते. काही कवितांमध्ये अनुप्रासामुळे गोडवा होता. उत्प्रेक्षा, उपमा, रूपक अलंकारांनी सजलेल्या या कविता मनाला मोहून गेल्या. काव्यसंमेलन कधी संपले ते कळले नाही. कविता गुणगुणतच आम्ही बाहेर पडलो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

प्रश्न ३. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 7
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 8

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) सामान्य लोकांची मते कशी बदलतात?
उत्तर:
चरित्र वाचनाने सामान्य लोकांची मते बदलतात,

(ii) चरित्र कसे असते?
उत्तर:
चरित्र संघर्षमय, कर्तृत्ववान, संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करणारे असते.

(iii) चरित्र कसे जन्माला येते?
उत्तर:
एखादया थोर व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्याची गाथा लिहिण्याची प्रेरणा लेखकाला मिळते व चरित्र जन्माला येते.

(iv) नाटककाराची कोणती अपेक्षा असते?
उत्तरः
नाटक वाचनीय आणि प्रेक्षणीय व्हावं अशी नाटककाराची अपेक्षा असते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) …………………………. नाटकाचे लेखक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवीवर्य कुसुमाग्रज. (‘नटसम्राट’, ‘विठ्ठल तो आला’, ‘गिधाड’, ‘कुलांगार’)
(ii) माझं रंगमंचावर सादरीकरण होणार याचे भान ठेवूनच …………………………. माझी मांडणी करतो. (कादंबरीकार, कथाकार, कविताकार, नाटककार)
उत्तर:
(i) ‘नटसम्राट’
(ii) नाटककार

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
कारणे शोधा.

(i) नाटक मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करते कारण . . .
उत्तरः
पात्ररचना, चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना प्रसंग यांमुळे नाटक मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करते.

(ii) २७ फेब्रुवारीला मराठी दिन साजरा करतात कारण . . .
उत्तर:
२७ फेब्रुवारी हा ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराचे मानकरी कविवर्य कुसुमाग्रज म्हणजे वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिन आहे. त्यांच्या साहित्य सेवेमुळेच त्यांचा जन्मदिवस मराठी दिन म्हणून साजरा करतात.

प्रश्न 2.
वर्गीकरण करा.
वसंत कानेटकर, रणजित देसाई, पु.ल. देशपांडे, धनंजय गाडगीळ, प्र.के. अत्रे, भा.द.खेर, राम गणेश गडकरी, मधुसुदन कालेलकर, बाबासाहेब पुरंदरे
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 9

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

प्रश्न 3.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
(i) संतकाव्यापासून पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी …
(अ) मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे.
(आ) करूण रसाचे रूप धारण केले आहे.
(इ) अभंग छंदाचे रूप धारण केले आहे.
(ई) मुक्त छंदाचे रूप स्वीकारले आहे
उत्तर:
संतकाव्यापासून पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे.

प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.
(i) ‘नटसम्राट’ नाटकाचे लेखक कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर.
(ii) थोरांची चरित्रे सामान्यांना धोका देतात.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) चूक

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
‘नाटक कलाकाराला घडवते’ याचे समर्थन करणारे विचार तुमच्या शब्दांत मांडा.
उत्तरः
साहित्यप्रकारातील ‘नाटक’ हा भाग म्हणजे विलक्षण आव्हानात्मक, नाट्यसंहिता लिहिण्यापासून ते थेट रंगमंचापर्यंतचा नाटकाचा प्रवास हा विविधांगी असतो. उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दिग्दर्शन व उत्कृष्ट अभिनय यावर नाटकाचे यश अवलंबून असते, नाटकात काम करणारे कलाकार शब्दांना मूर्तरूप देतात. प्रेक्षकांच्या मनावर पकड करतात. संवादफेक, शब्दांचे उच्चार, आवाजातील चढ-उतार, नाटकाचा आशय व त्यातून समाजाला मिळणारा संदेश याची जबाबदारी कलाकारावर असते. कलाकार त्या भूमिकेत मनापासून शिरल्याखेरीज ती भूमिका प्रभावी होत नाही. नाटक कलाकाराच्या रोमारोमांत भिनलेले असते. म्हणून नाटक कलाकाराची सर्वांगीण प्रगती करते व त्याला घडवते.

प्रश्न ४. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 10
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 11

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

प्रश्न 2.
मी कोण ते लिहा.
उत्तरः
(i) एखादया व्यक्तिच्या आयुष्याचे वर्णन – [चरित्र]
(ii) स्वत:च्या जीवनप्रवासाचे तटस्थपणे केलेले वर्णन – [आत्मचरित्र]

प्रश्न 3.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) आत्मचरित्रात तटस्थपणे कशाचे कथन आढळते?
उत्तरः
आत्मचरित्रात आयुष्यात आलेल्या विविध टप्प्यांचे, वळणांचे, भल्याबुऱ्या अनुभवांचे तटस्थपणे केलेले कथन आढळते.

(ii) घरी बसून दूरच्या गावी नेणारे कोण असते?
उत्तरः
घरी बसून दूरच्या गावी नेणारे प्रवासवर्णन असते.

(iii) प्रवासवर्णनात लेखकाचे कसब कोणते?
उत्तरः
माहिती रटाळ, कंटाळवाणी न होऊ देता रंजक पद्धतीने मनोवेधक भाषेत मांडणं हे लेखकाचं कसब असतं.

(iv) सर्व साहित्य मित्रांमुळे सुश्रुतला काय फायदा होणार आहे ?
उत्तरः
सर्व साहित्य मित्रांमुळे मनोरंजन होऊन ज्ञानही वाढेल व लेखनही सुधारेल.

कृती २: आकलन

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 12

प्रश्न 2.
सकारण लिहा.
प्रवासवर्णन रंजक होते –
उत्तरः
लेखक त्या ठिकाणच्या माहितीबरोबर स्वत:चे अनुभव, भावना, निसर्गसौंदर्य, व्यक्तिविशेष यांची सुरेख मांडणी करतो.

प्रश्न 3.
योग्य पर्याय निवडा.
(i) सुश्रुतला साहित्य मित्रांशी मैत्री करायला आवडेल कारण . . .
(अ) ते सुश्रुतला बक्षिस देतील.
(ब) ते सुश्रुतला कधीच सोडून जाणार नाही.
(क) ते सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखे आहेत.
(ड) ते सुश्रुतशी खेळतील.
उत्तरः
सुश्रुतला साहित्य मित्रांशी मैत्री करायला आवडेल कारण ते सुश्रुतला कधीच सोडून जाणार नाही.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

(ii) मी प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवतो –
(अ) लेखक
(ब) कवी
(क) चित्रकार
(ड) प्रवासवर्णन
उत्तरः
मी प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवतो प्रवासवर्णन.

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) …………………………….. रंग विविध हे, भुलविती साऱ्या रसिकजना. (विषयाचे, साहित्याचे, कथेचे, निबंधाचे)
(ii) धन्य आमुची …………………………….. मराठी, धन्य साहित्यसंपदा. (माय, मातृ, श्रेष्ठ, कनिष्ठ)
उत्तर:
(i) साहित्याचे
(ii) माय

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
‘आत्मचरित्र म्हणजे लेखकाच्या जीवनाचा आरसा’ हे विधान स्पष्ट करा.
उत्तरः
आत्मचरित्र म्हणजे लेखकाने स्वत:च्या जीवनप्रवासाचे तटस्थपणे केलेले वर्णन. विविध वळणांचे, आयुष्यातील भल्या-बुऱ्या घटनांचे लेखक तटस्थपणे वर्णन करून शब्दात मांडतो. त्यात खोटेपणाला वाव नसतो. जे घडले ते जसेच्या तसे मांडण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो.

जसा आरसा जे आहे तसेच दाखवतो तसेच आत्मचरित्र ही घडलेल्या घटना अतिरंजीत न करता जशाच्या तशा दाखवते. त्यात लेखकाचा संघर्ष असू शकतो, त्याचे कर्तृत्व, त्याचा मान-अपमान व त्याची गुणवैशिष्ट्ये आत्मचरित्रातून दिसतात. अनेक आत्मचरित्रे बोधप्रद असतात. त्यातून जिद्द, चिकाटी, सच्चेपणा हे गुण शिकता येतात. मी स्वातंत्र्यवीर सावरकर व गांधीजीचे चरित्र वाचले आहे. खरोखरच आत्मचरित्र म्हणजे लेखकाच्या जीवनाचा आरसा असतो हे तेव्हा उमगले.

स्वाध्याय कृती

(७) स्वमत

(i) पुस्तकाशी मैत्री करण्याचे फायदे.
उत्तरः
पुस्तकांशी मैत्री म्हणजे निर्भेळ आनंदच. पुस्तके आपल्याशी बोलतात, त्यांचे विचार प्रगट करतात. ज्ञान देतात. चांगल्या कामासाठी प्रेरणा देतात. कठीण संकल्पना सोप्या करून सांगतात. चित्रांद्वारे, शब्दांतून मनमोकळ्या गप्पा मारतात. शब्दसंग्रह वाढवितात. प्रसंगी विविध स्थळांना भेटी दिल्याचा आनंद देतात. पुस्तके आपल्यावर कधीही रागावत नाहीत. रूसत नाहीत. भांडत नाहीत. काही अपेक्षा ठेवत नाहीत. म्हणून त्यांच्याशी मैत्री करून आपणही त्यांची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.

(ii) तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही साहित्यप्रकाराची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा.
उत्तरः
मला आवडलेला साहित्यप्रकार म्हणजे कादंबरी. कादंबरी म्हणजे मोठी कथाच. विविध पात्रांनी, प्रसंगांनी नटलेली, सजलेली. कादंबरी जर खुमासदार असेल तर, ती हातातून सोडवत नाही. पुढे काय होणार याची उत्कंठा लागते. त्यातील पात्रांचा परिचय होतो व ती पात्रे आपल्याला आपल्यातीलच वाटू लागतात. कादंबरीत मन रममाण होते. सुखाच्या प्रसंगात भान हरपते. दु:खी प्रसंगाने अतिशय वाईटही वाटते, इतके तादात्म्य कादंबरीशी साधता येते. ‘ययाति’, ‘स्वामी’, या कादंबऱ्या माझ्या आवडत्या आहेत.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे

(iii) ‘उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते’ यावर तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तरः
‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे वाचनाने आपणांस अनेक लाभ होतात. वाचनाने शब्द संपत्ती वाढते. नवनवीन संकल्पना कळतात. विचार प्रगल्भ होतात, लेखक होण्यासाठी या सर्वांचा उपयोग होतो. समाजातील चालीरिती, संस्कृती, नवीन शोध, पर्यटन, शैक्षणिक स्तर यांची माहिती वाचनाने मिळते. विचारांची बैठक पक्की होते. काळाचे भान येते. नव्या जुन्या गोष्टी कळतात. उत्तम विचार समर्थ लेखणीद्वारे प्रगट होतात.

रंग साहित्याचे Summary in Marathi

रंग साहित्याचे पाठपरिचय‌
प्रत्येक‌ ‌भाषा‌ ‌विविध‌ ‌साहित्यप्रकारांनी‌ ‌नटलेली‌ ‌असते.‌ ‌असे‌ ‌साहित्यप्रकार‌ ‌मानवी‌ ‌रूप‌ ‌घेऊन‌ ‌या‌ ‌पाठातून‌ ‌स्वपरिचय‌ ‌करून‌ ‌देत‌ ‌आहेत,‌ ‌भाषासमृद्धीकरणासाठी‌ ‌साहित्यप्रकारांचा,‌ ‌त्यांच्यातील‌ ‌वैशिष्ट्यांचा‌ ‌उपयोग‌ ‌होतो.‌ ‌या‌ ‌साहित्यप्रकारांशी‌ ‌मैत्री‌ ‌केली,‌ ‌तर‌ ‌मनोरंजनाबरोबर‌ ‌आपले‌ ‌ज्ञानही‌ ‌वाढेल‌ ‌असा‌ ‌संदेशही‌ ‌पाठातून‌ ‌दिला‌ ‌आहे.‌ ‌नाट्यस्वरूपातील‌ ‌हा‌ ‌पाठ‌ ‌साहित्यातील‌ ‌विविध‌ ‌कलाकृतींचा‌ ‌परिचय‌ ‌करून‌ ‌देणारा‌ ‌आहे.‌‌

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 रंग साहित्याचे 23

रंग साहित्याचे Summary in English

Every‌ ‌language‌ ‌is‌ ‌enhanced‌ ‌by‌ ‌a‌ ‌body‌ ‌of‌ ‌literature.‌ ‌When‌ ‌different‌ ‌types‌ ‌of‌ ‌literature‌ ‌take‌ ‌human‌ ‌form‌ ‌and‌ ‌introduce‌ ‌themselves,‌ ‌they‌ ‌add‌ ‌to‌ ‌the‌ ‌beauty‌ ‌of‌ ‌language.‌ ‌The‌ ‌various‌ ‌characteristics‌ ‌of‌ ‌literature‌ ‌help‌ ‌in‌ ‌this‌ ‌process.‌ ‌If‌ ‌we‌ ‌get‌ ‌acquainted‌ ‌with‌ ‌these‌ ‌literary‌ ‌types,‌ ‌we‌ ‌not‌ ‌only‌ ‌get‌ ‌entertained‌ ‌but‌ ‌also‌ ‌acquire‌ ‌a‌ ‌fair‌ ‌amount‌ ‌of‌ ‌knowledge.‌ ‌This‌ ‌message‌ ‌is‌ ‌conveyed‌ ‌through‌ ‌this‌ ‌lesson.‌ ‌This‌ ‌animated‌ ‌lesson‌ ‌introduces‌ ‌us‌ ‌to‌ ‌various‌ ‌types‌ ‌of‌ ‌literary‌ ‌divisions.‌‌

रंग साहित्याचे ‌शब्दार्थ‌

  • सहल‌ ‌–‌ ‌यात्रा‌‌ –‌ ‌(picnic)‌ ‌
  • वेश‌ ‌–‌ ‌पोशाख‌‌ –‌ ‌(costume)‌ ‌
  • सूचना‌ ‌–‌ ‌बातमी‌‌ –‌ ‌(notice)‌ ‌
  • ओळख‌ ‌–‌ ‌परिचय‌‌ – (introduction)‌ ‌
  • कथा –‌ ‌गोष्ट‌‌ – (story)‌ ‌
  • आकर्षक‌ ‌–‌ ‌लक्षवेधी‌‌ –‌ ‌(attractive)‌ ‌
  • परिणामकारक‌ ‌–‌ ‌प्रभावी‌ ‌–‌ ‌(effective)‌ ‌
  • शेवट‌‌ –‌ ‌समारोप‌‌ – (ending)‌ ‌
  • साहसकथा‌ ‌–‌ ‌शौर्यकथा‌‌ – (adventurous)‌ ‌
  • परीकथा‌ ‌–‌ ‌पऱ्यांच्या‌ ‌गोष्टी‌ ‌–‌ ‌(fairly‌ ‌tales)‌ ‌
  • बोधकथा‌ ‌–‌ ‌नीतीकथा‌‌ – (moral‌ ‌stories)‌ ‌
  • नाटक‌ ‌–‌ ‌नाटिका‌ ‌–‌ ‌(drama,‌ ‌play)‌ ‌
  • मालिका‌ ‌–‌ ‌संलग्नकथा‌ ‌–‌ ‌(episodes)‌ ‌
  • चित्रपट‌ ‌–‌ ‌सिनेमा‌‌ –‌ ‌(movies)‌ ‌
  • दर्जेदार‌ ‌–‌ ‌गुणवत्तापूर्ण‌ ‌–‌ ‌(qualitative)‌ ‌
  • उत्तम‌ ‌–‌ ‌सुरेख‌‌ –‌ ‌(excellent)‌ ‌
  • निवेदन‌ ‌–‌ ‌कथन‌‌ –‌ ‌(statement)‌ ‌
  • तंत्र –‌ ‌पद्धत‌ ‌–‌ ‌(technique)‌ ‌
  • यश‌ ‌–‌ ‌सफलता‌ ‌–‌ ‌(success)‌ ‌
  • रहस्य‌ ‌–‌ ‌गुपीत‌‌ – (mystery)‌ ‌
  • तृप्त‌ ‌–‌ ‌समाधान‌‌ –‌ ‌(satisfaction)‌ ‌
  • कादंबरी‌ ‌–‌ ‌अखंड‌ ‌मोठी‌ ‌कथा‌ ‌–‌ ‌(novel)‌ ‌
  • आवाका‌ ‌–‌ ‌पसारा‌ ‌–‌ ‌(volume)‌‌
  • पात्र‌ कलाकार‌ ‌–‌ ‌(characters)‌ ‌
  • ‌परस्पर‌ एकमेकांशी‌ ‌–‌ ‌(inter‌ ‌related)‌ ‌
  • ‌उत्कंठा‌‌ –‌ ‌उत्सुकता‌ ‌–‌ ‌(eagerness)‌
  • सर्वोच्च‌‌ –‌ ‌अत्यंत‌ ‌मोठा‌‌ –‌ ‌(highest)
  • पुरस्कार‌ ‌‌–‌‌ ‌बक्षिस‌‌ –‌ ‌(award)‌ ‌
  • आटोपशीर‌ ‌–‌ ‌नेमके‌‌ –‌ ‌(handily)‌‌
  • आशय‌‌ –‌ ‌हेतू‌‌ –‌ ‌‌(purpose)‌
  • वैशिष्ट्य‌‌ –‌ ‌विशिष्टता‌‌ –‌ ‌(peculiarity)‌ ‌
  • यमक‌‌ ‌–‌ एक‌ ‌शब्दालंकार‌ ‌–‌ ‌(homonym)‌ ‌
  • अनुप्रास‌ –‌ ‌एक‌ ‌शब्दालंकार‌ ‌–‌ ‌(alliteration)
  • ‌उपमा‌‌ –‌ ‌‌एक‌ ‌अर्थालंकार‌ ‌–‌ ‌(example)‌
  • रूपक‌‌ ‌–‌ ‌एक‌ ‌अर्थालंकार‌ ‌–‌ ‌(metaphor)‌ ‌
  • चपखल‌ ‌–‌ ‌तंतोतंत‌ ‌–‌ ‌(precise)‌ ‌
  • आविष्कार‌ ‌–‌ ‌प्रगटीकरण‌ ‌–‌ ‌(manifestation)‌ ‌
  • रूपांतर‌ ‌–‌ ‌परिवर्तन‌ ‌–‌ ‌(transfiguration)‌ ‌
  • निरीक्षण‌ ‌–‌ ‌बारकाईने‌ ‌पहाणे‌ ‌–‌ ‌(observation)‌ ‌
  • अर्थालंकार‌‌ –‌ ‌एक‌ ‌अलंकाराचा‌ ‌प्रकार‌‌ (figure‌ ‌of‌ ‌speech)‌ ‌
  • अर्थपूर्ण‌ ‌–‌ ‌उद्देशपूर्ण‌ ‌–‌ ‌(meaningful)‌ ‌
  • कल्पना‌ ‌–‌ ‌कल्पित‌‌ (imagination)‌
  • संवाद ‌–‌ ‌संभाषण‌ ‌–‌ ‌(dialogue)‌‌

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 8.1 जाता अस्ताला (स्थूलवाचन) Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला (स्थूलवाचन)

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 8.1 जाता अस्ताला Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
तुम्हांला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
उत्तरः
सूर्य उदयाला येतो त्याबरोबर संपूर्ण धरा तेजोमय होते. चैतन्याने भरून जाते, संपूर्ण चराचराचे जीवनचक्र फिरू लागते. म्हणून अस्ताला जातांना सूर्याच्या मनात विचार येतो, मी अस्ताला गेल्यानंतर ही संपूर्ण धरा/पृथ्वी अंधारात बुडून जाईल. माझ्या प्रकाशाचा एक साधा कवडसाही उरणार नाही. मग या पृथ्वीवरील जीवांचं काय होईल? हा मिट्ट अंधार विश्वाच्या चैतन्याला संपवून तर टाकणार नाही ना? या विश्वाच्या चराचरात/अणुरेणूत सामावलेले जीवन, चैतन्य हा अंधार गिळून तर टाकणार नाही ना? एक अनामिक भीती त्याला छळू लागते. पृथ्वीला अंधारापासून कोणीतरी वाचवलं पाहिजे. विश्वाचे कोणीतरी भले करावे. मी अस्ताला गेल्यानंतर कोणीतरी माझे कार्य करावे या सुंदर विश्वाला प्रकाशमान करावे असे त्याला वाटते.

कवितेतली आशयावरून सूर्य हा जणू पृथ्वीचा जनक आहे, असे वाटते. एखादया पित्याला आपल्या कन्येच्या भल्याची, तिच्या चांगल्या जीवनाबद्दल चिंता असते तसाच सूर्य देखील धरेची काळजी घेणारा तिला जपणारा पिता आहे असे प्रतीत होते.

प्रश्न 2.
पणतीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा.
उत्तरः
पणती म्हणजे अदम्य विश्वासाचे आणि साहसाचे प्रतिक आहे. वास्तविक पाहता सूर्य म्हणजे प्रकाशाचा लखलखता स्रोत, अनंत पसरलेल्या विश्वाला उजळून टाकण्याचे सामर्थ्य असलेला; म्हणून त्याच्या विनवणीला उत्तर देण्याचे धाडस कोणी करत नाही; पण साधी मातीची पणती पुढे येते आणि नम्रपणाने म्हणते, “हे स्वामी, तेजोमय भास्करा, तुझ्याएवढा धगधगता प्रकाश माझ्याकडे नाही, पण जमेल तसा या पृथ्वीवरील अंधार दूर करण्याचा मी प्रयत्न करीन.” आपल्याकडे जे काही चांगलं आहे. ते आपण दुसऱ्याला देऊ शकतो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला

इतरांची मदत करू शकतो असा विचार करून प्रत्येकाने आपल्या जीवनात काहीतरी सकारात्मक कार्य करावे. पणतीच्या उदाहरणातून हाच विचार कवी रविंद्रनाथांनी व्यक्त केलेला आहे. पणतीच्या प्रकाशाने सगळा अंधार जरी दूर होणार नसला तरी दहा पावलांची वाट ती नक्कीच उजळू शकते, हा विश्वास पणतीच्या ठिकाणी दिसतो. म्हणजेच प्रत्येकाने आपली समता जाणून चांगले कार्य करावे. जे नाही त्याचा विचार न करता जे आपल्याजवळ आहे मग ते थोडं, थोडच का असेना त्याचाच उपयोग करून आपल्या जीवनात जास्तीत जास्त चांगले कार्य करण्याची प्रेरणा कवीने पणतीच्या प्रतिकातून व्यक्त केली आहे.

प्रश्न 3.
सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या भावभावना शब्दबद्ध करा,
उत्तर:
वेगवेगळ्या ठिकाणचा सूर्यास्त वेगवेगळे सौंदर्य, वेगळे भाव, वेगळे रंग निर्माण करत असतो. माणसाची मनोदशा जशी असेल तसे भावतरंग सूर्यास्ताच्या वेळी त्याच्या मनात निर्माण होत असतात.

वाळवंटाच्या ठिकाणचा सूर्यास्त. वाळूच्या विस्तीर्ण पसरलेल्या अथांग भूप्रदेशावर सोनेरी मऊसार किरणे पसरवत असतो. मन अगदी तृप्त करून तो अस्ताला जातो. तेथील वाळूचा सागर हळूहळू थंड होत जातो. शितल वाऱ्याच्या झुळका वाहू लागतात. मानव, पशू, पक्षी सुखावून जातात. वाळूचा थंड स्पर्श, वाऱ्याची थंड झुळूक यामुळे मानवी मन सुखावून जाते. त्या सुवर्णमयी वातावरणात नव्या संकल्पना, जुन्या संवेदना जाग्या होतात. कवी, लेखक, चित्रकार यांना नवीन कल्पना सुचतात.

समुद्राच्या ठिकाणी अस्ताला जाणाऱ्या सूर्यास्ताचे दर्शन मोठे विलोभनीय असते. हळू हळू सागराच्या कुशीत सामावणाऱ्या सूर्याला बघून वाटते की, हा सागरात मिसळून जातो. म्हणूनच चमकदार मोती निर्माण होतात. सुंदर रंगीत प्रवाळ आणि अनंत असे जीव निर्माण होतात. समुद्राच्या लाटांसोबत हेलकावे खात हा तेजोगोल जेव्हा सागरात सामावतो तेव्हा आपोआप त्या सृष्टीका पुढे आपण नतमस्तक होतो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला

प्रश्न 4.
कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
उत्तर:
सूर्य म्हणजे पृथ्वीचा कर्ता तिच्यावरच जीवनचक्र चालवणारा, फुलवणारा, चराचराचा निर्माता, प्रचंड शक्तीचे प्रतिक. आपण निर्मिलेल्या या पृथ्वीवरच्या जीवनाचे आपल्या अनुपस्थितीत कोणीतरी रक्षण करावे यासाठी मनापासून, कळवळून साद घालणारा तो व्याकूळ जनक किंवा निर्माता आहे असे वाटते. एखादयाच्या भल्यासाठी, कल्याणासाठी जर विनवणी करायची असेल तर आपण कितीही शक्तीशाली व ताकदवान असू तरी आपल्याला विनम्रता धारण करावी लागते. सामर्थ्याचा अहंकार बाजूला ठेवून दयाभाव व करूणा हृदयात निर्माण करावी लागते.

सहृदयता ठेवून काही काम करू लागल्यावर काहीतरी चांगले, श्रेयस आपल्या हाती नक्कीच लागते हे सूर्याच्या प्रतिकातून दिसून येते. त्या उलट, पणती म्हणजे सूर्यासमोर प्रकाशाचा एक छोटाशा कवडसा. पण सूर्याच्या विनवणीला उत्तर देण्याचे धाडस ती करते. तिच्यातला आत्मविश्वास तिला बोलण्याची हिम्मत देतो. जर इच्छा प्रबळ असली आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामाला सुरुवात केली तर काहीही अशक्य नाही हे पणतीच्या प्रतिकातून जाणवते. त्याचबरोबर अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची. जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सुद्धा पणतीच्या प्रतिकातून जाणवते.

सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 23
उत्तरः
सूर्य : पणती, तू खरचं खूप चांगली आहेस. तुझ्याजवळ माझ्याइतका झगझगीत प्रकाश नाही. तरी पण माझ्या अनुपस्थितीत पृथ्वीला प्रकाश देण्याचं काम स्विकारलयं याबद्दल खरचं तुझं खूप कौतुक वाटतं मला! Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला

पणती : हे भास्करा, या पृथ्वीवरील जीवांसाठी, सृष्टीसाठी तू सतत कार्यरत असतोस. तू नसतास तर ही सृष्टी, तिचे अस्तित्व राहिलेच नसते. धरेसाठीची तुझी व्याकूळता मला समजू शकते म्हणूनच माझ्याजवळ जेवढा प्रकाश आहे त्याने मला जे काही करणे शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करीन.

सूर्य : तू इतकी छोटी असूनही इतका मोठा विचार करतेस खरेच तुझे खूप आभार. पृथ्वीवरचा सगळ्यात प्रगत जीव म्हणजे मानव हा मात्र पृथ्वीच्या अस्तित्वाचा, पर्यावरणाचा अजिबात विचार करत नाही. विकासाच्या नावाखाली त्याने माझ्या सुंदर धरेचा नाश करायला सुरुवात केली आहे. तिला विदृप केले आहे. म्हणून मला खूप कळजी वाटते.

पणती : तुझी काळजी अगदीच योग्य आहे सूर्यदेवा. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशाप्रकारे मानव वागतो आहे. आपल्या स्वार्थासाठी निसर्गाला तो अक्षरश: ओरबाडतो आहे.

सूर्य : हो ना! याच गोष्टीचा मला खूप त्रास होतो. रोज सकाळी जेव्हा पृथ्वीला उजळून टाकण्यासाठी मी येतो आणि तो पक्ष्यांचा किलबिलाट, खळाळून वाहणारे झरे, दया; डोंगर, शेते, वाळवंट, दलदली, वृक्ष, वन हे सारं जेव्हा मी बघतो, त्यावेळी मन हेलावतं हे सगळं खरंच एक दिवस नष्ट पावणार का?

पणती : हे रविराजा, इतकं चिंतीत होण्याची गरज नाही कारण आता मानवालाही या गोष्टीची जाणीव झाली आहे. तू निर्माण केलेलं हे पृथ्वीरत्न तो सांभाळण्यासाठी आता धडपडतो आहे. Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला

सूर्य : खरचं किती आशावादी आहेस तू. मानव वेळीच जागरूक झाला आहे, हे ऐकून मला खूप बरं वाटलं. अशा आशावादी विचारांची, सहृदय माणसे जर एकत्र आली तर तो दिवस नक्कीच दूर नाही. ज्या दिवशी ही वसुंधरा पूर्वीसारखी सुजलाम् सुफलाम् व रमणीय होईल.

पणती : नक्कीच होईल, कारण आता बरीच माणसे आपापल्या परीने पर्यावरणाबद्दल काम करीत आहेत. पर्यावरणाची चळवळ सर्वत्र जोर धरत आहे. सकारात्मक विचारांची माणसे एकत्र येऊन काम करत आहेत.

सूर्य : अरे व्वा! असं होत असेल तर फारच उत्तम. जे सुंदर आहे ते सुंदरच कसे राहील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. शिवाय प्रत्येकाने ‘जगा आणि जगू क्या’, हा निसर्गाचा नियम पाळला, तर ज्याच्या त्याच्या क्रमाने जीवनक्रम सुरू राहील आणि मग ही सृष्टी निर्मळतेने भरून जाईल.

जाता अस्ताला Summary in Marathi

जाता अस्ताला पाठपरिचय‌‌

‘जाता‌ ‌अस्ताला’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌’गुरूदेव‌ ‌रविंद्रनाथ‌ ‌टागोर’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌मुळात‌ ‌बंगाली‌ ‌कवितेचे‌ ‌मराठीत‌ ‌स्वैर‌ ‌रूपांतर‌ ‌श्यामला‌ ‌कुलकर्णी‌ ‌यांनी‌ ‌केले‌ ‌आहे‌ ‌.‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌टागोर‌ ‌यांनी‌ ‌सूर्य‌ ‌आणि‌ ‌पणतीच्या‌ ‌प्रतीकांद्वारे‌ ‌अगदी‌ ‌छोट्या‌ ‌जीवातही‌ ‌जगाला‌ ‌काहीतरी‌ ‌देण्याची,‌ ‌जग‌ ‌सुंदर‌ ‌करण्याची‌ ‌क्षमता‌ ‌असते‌ ‌हे‌ ‌सांगितले‌ ‌आहे.‌‌

जाता अस्ताला Summary in English

This‌ ‌is‌ ‌a‌ ‌translation‌ ‌of‌ ‌a‌ ‌poem‌ ‌(originally‌ ‌written‌ ‌by‌ ‌Rabindranath‌ ‌Tagore‌ ‌in‌ ‌Bengali)‌ ‌by‌ ‌Shyamala‌ ‌Kulkarni.‌ ‌The‌ ‌poem‌ ‌is‌ ‌a‌ ‌comparison‌ ‌between‌ ‌the‌ ‌sun‌ ‌and‌ ‌a‌ ‌small‌ ‌lamp‌ ‌both‌ ‌of‌ ‌which‌ ‌give‌ ‌light‌ ‌to‌ ‌the‌ ‌world.‌ ‌In‌ ‌this‌ ‌own‌ ‌way,‌ ‌the‌ ‌lamp‌ ‌is‌ ‌small‌ ‌yet‌ ‌spreads‌ ‌light‌ ‌to‌ ‌the‌ ‌world.‌ ‌Its‌ ‌is‌ ‌beautifully‌ ‌shown‌ ‌how‌ ‌small‌ ‌creatures‌ ‌or‌ ‌things‌ ‌have‌ ‌the‌ ‌capacity‌ ‌to‌ ‌make‌ ‌a‌ ‌world‌ ‌beautiful.‌‌

जाता अस्ताला भावार्थ‌ ‌

जाता‌ ‌अस्ताला‌ ‌सूर्याचे‌ ‌
डोळे‌ ‌पाणावले‌ ‌
जाईन‌ ‌मी‌ ‌जर‌ ‌या‌ ‌विश्वाचे‌ ‌
होईल‌ ‌कैसे‌ ‌भले‌ ‌

‌सूर्य‌ ‌आपल्या‌ ‌प्रखर‌ ‌उष्णतेने‌ ‌संपूर्ण‌ ‌पृथ्वी‌ ‌प्रकाशित‌ ‌करून‌ ‌टाकतो.‌ ‌सूर्योदयापासून‌ ‌ते‌ ‌सूर्यास्तापर्यंत‌ ‌न‌ ‌थकता‌ ‌न‌ ‌दमता‌ ‌तो‌ ‌आपले‌ ‌कार्य‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌म्हणजेच‌ ‌संपूर्ण‌ ‌पृथ्वीला‌ ‌प्रकाशमय‌ ‌करण्याची‌ ‌जबाबदारी‌ ‌सूर्याने‌ ‌उचललेली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌सूर्याला‌ ‌पृथ्वीवरील‌ ‌प्रत्येक‌ ‌गोष्टीची‌ ‌काळजी‌ ‌आहे.‌ ‌तो‌ ‌कुटुंबाचा‌ ‌प्रमुख‌ ‌या‌ ‌नात्याने‌ ‌चिंतातुर‌ ‌आहे.‌ ‌

‌आपण‌ ‌अस्ताला‌ ‌जाणार‌ ‌तेव्हा‌ ‌ही‌ ‌पृथ्वी‌ ‌अंधारमय‌ ‌होईल,‌ ‌ही‌ ‌भीती‌ ‌या‌ ‌सूर्याला‌ ‌वाटत‌ ‌आहे.‌ ‌याच‌ ‌भीतीने‌ ‌व‌ ‌पृथ्वीच्या‌ ‌काळजीपोटी‌ ‌सूर्याचे‌ ‌डोळे‌ ‌पाणावले‌ ‌आहेत.‌ ‌सूर्याला‌ ‌वाईट‌ ‌वाटत‌ ‌आहे.‌ ‌माझ्यानंतर‌ ‌या‌ ‌विश्वाचे‌ ‌काय‌ ‌होईल?‌ ‌ही‌ ‌चिंता‌ ‌या‌ ‌सूर्याला‌ ‌लागलेली‌ ‌आहे.‌ ‌अंधारामध्ये‌ ‌बुडून‌ ‌जाईल‌ ‌लगेच‌ ‌सारी‌ ‌धरा‌ ‌कुणी‌ ‌वाचवा‌ ‌या‌ ‌पृथ्वीला‌ ‌करा‌ ‌करा‌ ‌हो‌ ‌त्वरा‌‌ मावळतीला‌ ‌चाललेल्या‌ ‌सूर्याला‌ ‌आपल्यानंतर‌ ‌या‌ ‌पृथ्वीचे‌ ‌काय‌ ‌होईल‌ ‌ही‌ ‌चिंता‌ ‌लागली‌ ‌आहे.‌ ‌आपण‌ ‌अस्ताला‌ ‌गेल्यानंतर‌ ‌लगेचच‌ ‌संपूर्ण‌ ‌पृथ्वी‌ ‌अंधारामध्ये‌ ‌बुडून‌ ‌जाईल‌ ‌असे‌ ‌सूर्याला‌ ‌वाटते.‌ ‌पृथ्वीची‌ ‌काळजी‌ ‌करणारे‌ ‌कोणीतरी‌ ‌असायला‌ ‌हवे,‌ ‌तिला‌ ‌कोणीतरी‌ ‌वाचवायला‌ ‌हवे‌ ‌असे‌ ‌सूर्याला‌ ‌वाटते.‌ ‌त्यासाठी‌ ‌कोणीतरी‌ ‌पुढाकार‌ ‌घ्यावा,‌ ‌त्वरेने‌ ‌यावे‌ ‌असे‌ ‌सूर्याला‌ ‌वाटते.‌ ‌आपला‌ ‌कोणीतरी‌ ‌उत्तराधिकारी‌ ‌असावा,‌ ‌आपले‌ ‌कार्य‌ ‌कोणीतरी‌ ‌थोड्याफार‌ ‌प्रमाणात‌ ‌उचलावे‌ ‌अशी‌ ‌सूर्याची‌ ‌आंतरिक‌ ‌इच्छा‌ ‌आहे.‌‌

कुणी‌ ‌न‌ ‌उठती‌
‌ये‌ ‌ना‌ ‌पुढती‌
‌कुणास‌ ‌ना‌ ‌शाश्वती‌ ‌
इकडे‌ ‌तिकडे‌ ‌बघत‌ ‌हळूचि‌
‌पणती‌ ‌ये‌ ‌पुढती‌‌

सूर्याच्या‌ ‌प्रचंड‌ ‌तेजाला‌ ‌दुसरा‌ ‌पर्यायच‌ ‌नाही.‌ ‌त्याच्यासारखा‌ ‌तोच!‌ ‌त्याची‌ ‌जागा‌ ‌कोण‌ ‌चालवील?‌ ‌त्याच्यासारखे‌ ‌प्रचंड‌ ‌कार्य‌ ‌कोणालाही‌ ‌जमणार‌ ‌नाही.‌ ‌या‌ ‌पृथ्वीतलावरील‌ ‌कोणीही‌ ‌सूर्याची‌ ‌जागा‌ ‌घेऊ‌ ‌शकत‌ ‌नाही.‌ ‌त्यामुळे‌ ‌कोणीही‌ ‌पुढे‌ ‌यायला‌ ‌तयार‌ ‌नाही‌ ‌कारण‌ ‌पृथ्वीवरील‌ ‌अंधार‌ ‌दूर‌ ‌करण्याची‌ ‌कोणाकडेच‌ ‌ताकद‌ ‌नाही.‌‌

तेवढ्यात‌ ‌हळू‌ ‌हळू‌ ‌मनाचे‌ ‌धाडस‌ ‌करत,‌ ‌इकडे‌ ‌तिकडे‌ ‌बघत‌ ‌एक‌ ‌पणती‌ ‌पुढे‌ ‌येते.‌ ‌खरे‌ ‌तर‌ ‌पणतीचा‌ ‌केवढा‌ ‌तो‌ ‌प्रकाश,‌ ‌पण‌ ‌ती‌ ‌पुढाकर‌ ‌घेते.‌ ‌अंधारल्या‌ ‌रात्री‌ ‌पृथ्वीवर‌ ‌थोडाफार‌ ‌प्रकाश‌ ‌देण्याची‌ ‌जबाबदारी‌ ‌ती‌ ‌स्विकारते.‌ ‌ती‌ ‌तेवढे‌ ‌धाडस‌ ‌दाखवते.‌

‌विनम्र‌ ‌भावे‌ ‌लवून‌ ‌म्हणे‌ ‌ती‌ ‌
तेजोमय‌ ‌भास्करा‌ ‌
मम‌ ‌तेजाने‌ ‌जमेल‌ ‌तैसी‌
‌उजळून‌ ‌टाकीन‌ ‌धरा‌

‌सूर्यापुढे‌ ‌आकाराने‌ ‌अगदीच‌ ‌लहान‌ ‌असणारी‌ ‌पणती‌ ‌सूर्याचे‌ ‌प्रचंड‌ ‌तेज‌ ‌जाणते‌ ‌आहे.‌ ‌त्याचा‌ ‌तेजोमय‌ ‌प्रकाश‌ ‌तिला‌ ‌माहीत‌ ‌आहे.‌ ‌त्याच्यापुढे‌ ‌आपण‌ ‌क्षुल्लक‌ ‌आहोत‌ ‌हेही‌ ‌तिला‌ ‌माहीत‌ ‌आहे.‌ ‌तरीही‌ ‌ती‌ ‌धाडस‌ ‌करते‌ ‌आणि‌ ‌अतिशय‌ ‌विनम्रपणे‌ ‌सूर्यदेवाला‌ ‌नमस्कार‌ ‌करून‌ ‌म्हणते,‌ ‌”हे‌ ‌तेजोमय‌ ‌भास्करा,‌ ‌तुझ्याकडे‌ ‌प्रचंड‌ ‌तेज‌ ‌आहे.‌ ‌मी‌ ‌बापडी‌ ‌लहानशी.‌ ‌माझ्याकडेही‌ ‌प्रकाश‌ ‌आहे‌ ‌पण‌ ‌त्याची‌ ‌तुझ्याशी‌ ‌तुलना‌ ‌होऊच‌ ‌शकत‌ ‌नाही.‌ ‌मी‌ ‌माझ्याकडे‌ ‌असणाऱ्या‌ ‌थोड्याशा‌ ‌प्रकाशाने‌ ‌जेवढी‌ ‌जमेल‌ ‌तेवढी‌ ‌पृथ्वी‌ ‌उजळून‌ ‌टाकू‌ ‌शकते.‌ ‌माझा‌ ‌तेवढाच‌ ‌’खारीचा‌ ‌वाटा’.‌ ‌माझ्यामुळे‌ ‌खूप‌ ‌मोठी‌ ‌प्रखरता‌ ‌निर्माण‌ ‌होणार‌ ‌नाही,‌ ‌परंतु‌ ‌अंधाराला‌‌ छिद्र‌ ‌पाडण्याची‌ ‌ताकत‌ ‌माझ्यात‌ ‌आहे.‌ ‌तुझ्या‌ ‌जाण्याने‌ ‌तयार‌ ‌झालेला‌ ‌अंधार‌ ‌मी‌ ‌थोडाफार‌ ‌तरी‌ ‌भेदू‌ ‌शकते.‌ ‌पृथ्वी‌ ‌प्रकाशमय‌ ‌करण्याचे‌ ‌कार्य‌ ‌थोड्याफार‌ ‌प्रमाणात‌ ‌का‌ ‌होईना‌ ‌मी‌ ‌करू‌ ‌शकते”,‌ ‌तसे‌ ‌आश्वासन‌ ‌ती‌ ‌सूर्याला‌ ‌देते.‌ ‌

वच‌ ‌हे‌ ‌ऐकुनि‌ ‌त्या‌ ‌तेजाचे‌ ‌
डोळे‌ ‌ओलावले‌
‌तृप्त‌ ‌मनाने‌ ‌आणि‌ ‌रवि‌ ‌तो‌
‌झुकला‌ ‌अस्ताकडे‌‌

दैदिप्यमान‌ ‌असणाऱ्या‌ ‌सूर्यापुढे‌ ‌एवढीशी‌ ‌पणती‌ ‌बोलत‌ ‌होती. तिच्या‌ ‌बोलण्यात‌ ‌तेज‌ ‌होते.‌ ‌धाडस‌ ‌होते.‌ ‌आपण‌ ‌अस्ताला‌ ‌गेल्यानंतर‌ ‌आपले‌ ‌कार्य‌ ‌थोड्याफार‌ ‌प्रमाणात‌ ‌का‌ ‌होईना‌ ‌चालू‌ ‌राहील‌ ‌याची‌ ‌शाश्वती‌ ‌सूर्याला‌ ‌मिळाली.‌ ‌छोट्याशा‌ ‌पणतीचे‌ ‌हे‌ ‌धाडस‌ ‌पाहून‌ ‌सूर्याचे‌ ‌डोळे‌ ‌ओलावले,‌ ‌त्याच्या‌ ‌डोळ्यांत‌ ‌आनंदाश्रू‌ ‌आले.‌ ‌आपल्यानंतर‌ ‌या‌ ‌पृथ्वीची‌ ‌काळजी‌ ‌घेणारे‌ ‌कोणीतरी‌ ‌आहे,‌ ‌या‌ ‌विचाराने‌ ‌तो‌ ‌तृप्त‌ ‌झाला.‌ ‌पृथ्वीमातेची‌ ‌काळजी‌ ‌घेण्याची‌ ‌जबाबदारी‌ ‌पणतीने‌ ‌उचलली‌ ‌आहे,‌ ‌या‌ ‌मनाला‌ ‌आनंद‌ ‌देणाऱ्या‌ ‌विचारातच‌ ‌सूर्य‌ ‌अस्ताकडे‌ ‌झुकला.‌ ‌सूर्य‌ ‌मावळला‌ ‌पण‌ ‌त्याचे‌ ‌कार्य‌ ‌सुरू‌ ‌राहिले.‌ ‌त्याचे‌ ‌प्रकाश‌ ‌देण्याचे‌ ‌कार्य‌ ‌थोड्याफार‌ ‌प्रमाणात‌ ‌का‌ ‌होईना‌ ‌पण‌ ‌पणती‌ ‌करत‌ ‌राहिली.‌‌

जाता अस्ताला शब्दार्थ‌ ‌

  • जाईन‌ –‌ ‌जाणे‌
  • ‌कैसे‌ – ‌कसे‌‌
  • भले‌ –‌ ‌चांगले‌ ‌
  • धरा‌ –‌ ‌पृथ्वी‌‌ –‌ ‌(earth)‌ ‌
  • त्वरा‌ –‌ ‌घाई,‌ ‌लवकर‌ –‌ ‌(to‌ ‌be‌ ‌hurry)‌ ‌
  • शाश्वती‌ ‌–‌ ‌विश्वास,‌ ‌खात्री,‌ ‌भरवसा‌ –‌ ‌(surety)‌ ‌
  • पुढती‌ –‌ ‌समोर‌‌ –‌ ‌(in‌ ‌front‌ ‌of)‌ ‌
  • विनम्र‌ –‌ ‌नम,‌ ‌विनयशील‌ –‌ ‌(humble)‌ ‌
  • लवून‌ –‌ ‌वाकून,‌ ‌नम्र‌ ‌होऊन‌ –‌ ‌(to‌ ‌bend)‌‌
  • भाव‌ –‌ ‌भावना‌‌ –‌ ‌(emotions)‌ ‌
  • ‌भास्कर‌‌ –‌ ‌सूर्य‌ –‌ ‌(sun)‌ ‌
  • मम‌‌ –‌ ‌माझ्या,‌ ‌माझे –‌ ‌(mine)‌ ‌
  • तेजाने‌ –‌ ‌प्रकाशाने –‌ ‌(lustre)‌ ‌
  • ‌वच‌‌‌‌ –‌ ‌बोलणे‌‌ –‌ ‌(saying)‌ ‌
  • तृप्त‌‌ –‌ ‌समाधानी,‌ ‌संतोष‌ –‌ ‌(satisfied)‌ ‌
  • ‌झुकणे –‌ ‌कलणे‌‌ –‌ ‌(to‌ ‌incline)‌‌

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
खालील तक्त्यात माहिती भरून तो पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 1
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 20

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 2
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 22
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 21

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 3.
कारणे लिहा.
(अ) लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण ………………………….
उत्तरः
लेखकाला चाचणी परीक्षेची उत्तरपत्रिका घरूनच न्यावी लागे कारण लेखकाची शाळा गरीब होती. फक्त तीन पैसे किंमत असलेली उत्तरपत्रिका शाळा विदयार्थ्यांना देऊ शकत नव्हती.

(आ) लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही, कारण ………………………….
उत्तरः
लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही कारण तिथे फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाई.

(इ) लेखकाला गिरगावातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही, कारण ………………………….
उत्तर:
लेखकाला गिरगांवातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही कारण प्रवेश फी ची व्यवस्था होईपर्यंत त्या शाळांमधले प्रवेश बंद झाले होते.

प्रश्न 4.
कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा.
(अ) आपण सगळ्यांनी …………………………. मदत केली पाहिजे. (आई)
उत्तर:
आपण सगळ्यांनी आईला मदत केली पाहिजे.

(आ) आमच्या बाईंनी प्रमुख …………………………. आभार मानले. (पाहुणे)
उत्तर:
आमच्या बाईंनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.

(इ) शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी …………………………. रुजू झाला. (नोकरी)
उत्तर:
शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी नोकरीत रुजू झाला.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 5.
‘पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात.’
प्रस्तुत वाक्यातील अलंकार
(१)
(१) उपमेय
(२) उपमान

प्रश्न 6.
स्वमत.
(अ) ‘भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा’, या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तरः
भिंगाच्या साहाय्याने सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो, हा प्रयोग दाखवून भावे सर लेखकाला म्हणाले ‘माशेलकर तुमची उर्जा एकत्र करा. काहीही जाळता येतं.’ – याचाच अर्थ असा की ज्या विषयाचा ध्यास घेतला आहे, त्यात पूर्णपणे स्वत:ला झोकून दया, कोणतीही गोष्ट तुम्ही मिळवू शकता. साध्य करू शकता. खरोखरच आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान लेखकाला भावे सरांच्या शिकवणुकीतून मिळालं. त्यांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि विज्ञान समजलं. भावे सरांच्या शब्दांतून त्यांना पुढे जाण्याची, प्रगती करण्याची जबरदस्त ऊर्जा मिळाली.

(आ) शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉ. माशेलकर यांचे तुम्हांला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा
उत्तरः
वयाच्या सहाव्या वर्षीच लेखकांचे वडील वारल्यामुळे त्यांना व त्यांच्या आईला गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये ‘मालती निवासा’ तील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोलीमध्ये रहावे लागले. तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली असताना. दारिद्र्याशी संघर्ष करणारी अल्पशिक्षित आईबरोबर शिक्षणाची आस असलेल्या लेखकांना रहावे लागले. यावरून परिस्थितीशी मिळते जुळते घेत आलेल्या संकटांशी सामना करणे हा गुण त्यांच्यातून दिसून येतो. महापालिकेच्या खेतवाडीतील शाळेत वयाच्या बारा वर्षांपर्यंत शिक्षण घेत असताना त्यांना पायात चप्पलही घालायला मिळाली नाही. अशा परिस्थितीत ते शाळा शिकले. यावरून शिक्षणाविषयीची त्यांची चिकाटी, आस्था या गुणांचे दर्शन घडते.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर हायस्कूलची प्रवेश फी एकवीस रुपये होती तेवढेही रुपये त्यावेळी त्यांच्याकडे नव्हते. प्रवेश फी नसल्याने आईच्या ओळखीच्या बाई (माऊली) मदतीला धावून आली पण तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया बंद झाली होती. शेवटी कसाबसा युनियन हायस्कूल मध्ये प्रवेश मिळताच लेखकांचा पुढील प्रवास सुरु झाला. छोटाशा खोलीत पूरक वातावरण नसताना लेखकांनी आपले शिक्षण थांबवले नाही, तर अशाही वातावरणात त्यांच्या जिद्दीची दाद दयावीशी वाटते. ते पुढे मिळते जुळते घेत शिकतच राहिले.

त्याचवेळी लेखकांच्या हळव्या मनावर त्यांच्या शिक्षकांच्या शिकवण्याचा जो परिणाम झाला त्यामुळे त्याच्या अभ्यासाचा पाया पक्का झाला. शिक्षणाबददल त्यांना अजून ओढ वाटू लागली.

शिक्षणाशिवाय या जगात तरणोपाय नाही हे कळल्यामुळे त्यांच्या आईने त्यांना वाटेल त्या परिस्थितीत शिकवण्याचे ठरवले. कोरे, पाठकोरे, लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्यांच्या वह्या करायची. अखंड पेन्सिल न मिळाल्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनेच लिहित गेले. एके दिवशी त्यांच्या शिक्षकांनी भिंगाच्या सहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे प्रयोगाने सिदध करून दाखवले व माशेलकरांना त्यांच्यातील उर्जाशक्तीचे रुप ओळखण्यास प्रवृत्त केले. त्यावरून त्यांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं.

या सर्व प्रसंगांतून लेखकाचा आत्मविश्वास वाढवून दिला. जगण्याचे भान मिळाले. आणि पुढे लेखक फार मोठे वैज्ञानिक संशोधक झाले.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

(इ) डॉ. माशेलकर यांची मातृभक्ती ज्या प्रसंगातून ठळकपणे जाणवते, ते प्रसंग पाठाधारे लिहा.

उत्तरः
स्वतःचे वडील वारल्यावर आई त्यांना घेऊन मुंबईस खेतवाडीतील देशमुख गल्लीत एका छोट्यासा पहिल्या माळ्यांवर राहिली तरीही लेखकांनी आईस कधी नाही म्हटले नाही. त्याही स्थितीत ते आईबरोबर राहिले.

हायस्कूलला शिकण्यास गेल्यावर एकवीस रूपये फी पुढील कॉलेजसाठी प्रवेश मिळवण्यासाठी नव्हती तरीही धीर न सोडता आजूबाजूच्या बिहाडांतील काही कामे करून तिने प्रवेश फीची व्यवस्था केली व प्रवेश घेतला. मात्र अशा वातावरणात लेखकांनी जिद्दीने अभ्यास केला.

उत्तरपत्रिकेची फी भरण्यासाठीचे फक्त तीन पैसे एवढेही पैसे त्यांच्याकडे नसल्याने मग आईने गिरगावातील अनेक कामे केली. प्रचंड कष्ट केले. पडेल ते काम केले. हे पाहून लेखकांच्या मनातील जिद्द अजून वाढली व ते अति जोमाने शिक्षण घेऊ लागले. इत्यादी उदाहरणांतून माशेलकरांची मातृभक्ती ठळकपणे दिसून येते.

(ई) ‘माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
उत्तर:
प्रत्येकाच्या जीवनात आपल्या शिक्षकांचे स्थान फार महत्त्वपूर्ण असते. माझ्याही जीवनात शिक्षकांचे स्थान फार मोठे आहे. त्यांनी केलेल्या संस्कारांमुळे जीवनाला योग्य दिशा मिळाली, आत्मविश्वासाने पुढे जाण्याची शक्ती मिळाली. मी आज ज्या मोठ्या पदावर पोहोचलो आहे ते केवळ माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच, म्हणून माझ्या जीवनात माझ्या शिक्षकांचे स्थान फार मोठे आहे.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर Additional Important Questions and Answers

प्रश्न १. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा,
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 3

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 2.
ओघ तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 4

प्रश्न 3.
योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा.

(i) ……………………….. हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. (ताई, माई, आई, बाई)
उत्तर:
(i) आई

(ii) आमचे मूळ गाव ……………………….. गोव्यातील माशेल. (उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण)
उत्तर:
(ii) दक्षिण

(iii) मी आणि माझी आई ……………………….. येऊन पोहोचलो. (गोव्यात, अमरावतीत, मुंबईत, पुण्यात)
उत्तर:
(iii) मुंबईत

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
(i) दारिद्र्याशी संषर्घ करणारी – लेखकाची आई
(ii) शाळेत कसा जाऊ? असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारे – लेखक माशेलकर

प्रश्न 3.
घटना आणि परिणाम लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 5

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 4.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकाच्या गिरगावातल्या शाळेचे नाव काय होते?
उत्तरः
लेखकाच्या गिरगावातल्या शाळेचे नाव ‘युनियन हायस्कूल’ असे होते.

(ii) लेखक आपल्या आईचे व मामाचे ऋण का मानतात?
उत्तरः
युनियन हायस्कुल व त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या शिक्षकांशी संपर्क यांच्यामुळे आला म्हणून लेखक आईचे व मामाचे ऋण मानतात.

(iii) लेखकाच्या बाबतीत त्यांचे सर्वस्व कोण होते?
उत्तर:
लेखकाच्या बाबतीत त्यांचे सर्वस्व आई होती.

(iv) उदहनिर्वाहासाठी लेखक आणि त्यांच्या आईला कुठे जावे लागले?
उत्तरः
उदरनिर्वाहासाठी लेखक आणि त्यांच्या आईला मुंबईला जावे लागले.

प्रश्न 5.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 6
उत्तर:
(i – आ),
(ii – ई),
(iii – अ),
(iv – इ)

प्रश्न 6.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
(i) मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो.
(ii) माझे बालपण तिथेच गेले.
(iii) माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले.
(iv) आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले.
उत्तर:
(i) माझे बालपण तिथेच गेले.
(ii) माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले.
(iii) आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले.
(iv) मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 7.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 7

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
लेखकाच्या बालपणीच्या काळाचं वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
लेखकाचे बालपण गोव्यातील माशेल या गावी गेले. आई, वडील आणि त्यांचे मामाही याच गावात राहात होते. माशेलच्या मैदानावर खेळल्याच्या, तिथल्या पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या आठवणी त्यांना आठवतात. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे वडील वारले. त्यामुळे पोट भरण्यासाठी त्यांना व त्यांच्या आईला माशेल सोडून मुंबईला यावे लागले.

प्रश्न 2.
आपल्या शालेय शिक्षणातील अडचणींचे वर्णन लेखकाने कसे केले आहे?
उत्तरः
वयाच्या ६व्या वर्षी लेखकाचे वडील वारले म्हणून त्यांच्या आईला व त्यांना माशेल सोडून मुंबईला यावे लागले. त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्ण खालावलेली होती. शिक्षण घेण्यासाठी लेखक खूप उत्सुक होते. पण फी भरणे शक्य नसल्यामुळे आपण शाळेत जाऊ शकू की, नाही असे त्यांना वाटत असे.

प्रश्न 3.
माशेलहून मुंबईला आल्यावर लेखकाची व त्याच्या आईची स्थिती कशी होती ते थोडक्यात लिहा.
उत्तरः
वडिलांच्या निधनामुळे लेखक व त्यांची आई उदरनिर्वाहासाठी मुंबईला आले. त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली होती. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोलीत ते राहत होते. लेखकाच्या आईकडे उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नसल्यामुळे तिला व लेखकाला खूप गरिबीत दिवस काढावे लागले. शाळेची फी भरणेही त्यांच्या आईला शक्य नव्हते.

प्रश्न 4.
लेखकाची शाळा व शिक्षक यांच्याबद्दल माहिती तुमच्या शब्दात लिहा.
उत्तरः
लेखक सहा वर्षाचे असतानाच त्यांचे वडील वारले म्हणून त्यांच्या आईला व त्यांना मुंबईला यावे लागले. त्यांच्या मामांच्या प्रयत्नांनी व आईच्या कष्टाळूवृत्तीमुळे त्यांचे शिक्षण सुरू झाले. गिरगावातल्या युनियन हायस्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. या शाळेतील सर्वच शिक्षक अत्यंत प्रेमळ व आपुलकीनं संस्कार करणारे होते आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे लेखकाच्या जीवनाला योग्य ती दिशा मिळाली.

प्रश्न २. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कारणे लिहा.

(i) माशेलहून लेखकाचे मामा मुंबईला आले कारण . . .
उत्तर:
माशेलहून लेखकाचे मामा मुंबईला आले कारण त्यांना लेखकाच्या शिक्षणाची सोय करायची होती.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

(ii) वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत लेखकाला अनवाणीच राहावे लागले कारण . . .
उत्तरः
वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत लेखकाला अनवाणीच राहावे लागले कारण लेखकाच्या आईची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली होती त्यामुळे ती लेखकासाठी चप्पल खरेदी करू शकत नव्हती.

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 8

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) कोणामुळे लेखकाला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला?
उत्तर:
लेखकाच्या मामांमुळे त्यांना खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला.

(ii) लेखकाच्या हायस्कूलची प्रवेश फी किती रुपये होती?
उत्तरः
लेखकाच्या हायस्कूलची प्रवेश फी एकवीस रुपये होती.

(iii) लेखकाच्या आईने कशाप्रकारे पैसे जमवण्यास सुरुवात केली?
उत्तरः
लेखकाच्या आईने आजूबाजूच्या बिहाडांतील काही कामे करून पैसे जमवण्यास सुरुवात केली.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 4.
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा,
(i) माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती …………………………… होती. (चांगली, गुणवत्तापूर्वक, बेताचीच, हालाखीची)
(ii) पण तोपर्यंत …………………………… त्यावेळच्या नामांकित शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. (गोरेगावातील, मुंबईतील, गिरगावातील, गोव्यातील)
(iii) अखेर …………………………… हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला. (युनिटी, युनियन, न्यू इंग्लिश)
उत्तर:
(i) बेताचीच
(ii) गिरगावातील
(iii) युनियन

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 9

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
(i) माशेलहून मुंबईला आलेले. – [लेखकाचे मामा]
(ii) यांना युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला – [लेखकाला]
(iii) मनानं श्रीमंत असलेले – [लेखकाचे शिक्षक]

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
(i) तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली.
(ii) माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला.
(iii) माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले.
(iv) वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं.
उत्तर:
(i) माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले.
(ii) वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं.
(iii) तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली.
(iv) माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला.

प्रश्न 4.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 10
उत्तर:
(i – इ),
(ii – ई),
(iii – आ),
(iv – अ)

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 5.
सहसंबंध लिहा.
(i) प्राथमिक : शाळा :: माध्यमिक : ……………………..
(ii) अपूरी : जागा :: पूरक : ……………………..
उत्तर:
(i) शिक्षण
(ii) वातावरण

प्रश्न 6.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 11

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
‘पण त्याही परिस्थितीत मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो’ हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हायस्कूल शिक्षणाच्या वेळी लेखकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. अनवाणी शाळेत गेले. छोट्याशा खोलीतली जागा अपुरी पडत होती. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते. अनेक अडीअडचणी आणि अभाव सहन करून लेखक जिद्दीने अभ्यास करत राहिले आणि परीक्षेत चांगले यश मिळवले.

प्रश्न 2.
लेखकाच्या आईचे वर्णन उताऱ्याच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
पतीच्या निधनामुळे आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेल्या स्थितीत ती आपल्या मुलाला घेऊन मुंबईला आली. विपरीत परिस्थितीतही तिने धीर सोडला नाही. मिळेल ते, पडेल ते काम तिने केले. पण आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी ती खंबीरपणे त्याच्या पाठी उभी राहिली. परिस्थितीला शरण न जाता धीराने वागणारी अत्यंत कष्टाळू अशी लेखकाची आई होती.

प्रश्न 3.
लेखकाला युनियन हायस्कूलमध्ये कशाप्रकारे प्रवेश मिळाला?
उत्तरः
लेखकाच्या हायस्कूल प्रवेशाच्या वेळी लेखकाच्या आईची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. पण लेखकाच्या आईने पडेल ते काम केले आणि एका सहृदय मातेने मदत केली. अशा प्रकारे २१ रुपये फी जमवली. तो पर्यंत सर्व चांगल्या शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. म्हणून मग त्यांनी युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. याच युनियन हायस्कूलमधील शिक्षक, त्यांचे संस्कार, तेथील शिक्षण यामुळे जीवनातल्या अनेक प्रगतीच्या वाटा लेखकासमोर निर्माण झाल्या.

प्रश्न ३. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पुर्ण करा.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 12
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 13

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 2.
रिकाम्या जागा भरा.
(i) ……………………….. एक आंतरिक ओढ वाटू लागली. (शिक्षणाबद्दल, खेळाबद्दल, कलेबद्दल, शाळेबद्दल)
(ii) त्यावेळी उत्तरपत्रिकेची किंमत फक्त ……………………….. पैसे असायची. (एक, दोन, तीन, चार)
(iii) अखंड ……………………….. मला मिळणं अवघड होतं. (पेन्सिल, पेन, वही, फळा)
उत्तर:
(i) शिक्षणाबद्दल
(ii) तीन
(iii) पेन्सिल

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 14
उत्तर:
(i – ई),
(ii – इ),
(iii – आ),
(iv – अ)

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 15

प्रश्न 2.
कारणे लिहा.

(i) जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलीन लेखकाला लिहावं लागे कारण . . . . .
उत्तर:
जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलीनं लेखकाला लिहावं लागे कारण अखंड पेन्सिल विकत घेण्याएवढे पैसे लेखकाच्या आईकडे नव्हते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकाची आई काँग्रेस हाऊसजवळ का गेली?
उत्तर:
तिथे काही काम मिळणार आहे, अशी बातमी कळाल्याने लेखकाची आई काँग्रेस हाऊसजवळ गेली.

(ii) लेखकाच्या आईने लेखकासाठी कशाप्रकारे वह्या बनवल्या?
उत्तर:
कोरे, पाठकोरे, लिहून उरलेले कागद एकत्र जमा करून लेखकाच्या आईने लेखकासाठी वह्या बनवल्या.

(iii) लेखकाच्या हायस्कूलमध्ये नेहमी कोणत्या दिवशी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे?
उत्तरः
लेखकाच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे.

(iv) काँग्रेस हाऊसजवळ काम न मिळाल्याने लेखकाच्या आईने काय ठरविले?
उत्तर:
काँग्रेस हाऊसजवळ काम न मिळाल्याने आपल्या मुलाला म्हणजेच लेखकाला खूप शिकवेन, असे त्यांच्या आईने ठरवले.

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

(i) तिनं ठरवलं, की मी माझ्या मुलाला खूप शिकवीन.
(ii) रांगेत उभी राहिली, तशीच ताटकळत.
(iii) ती नाराज झाली, घराकडं मागं फिरली.
(iv) काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार आहे, असं समजल्यानं एकदा ती तिकडं गेली.
उत्तर:
(i) काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार आहे, असं समजल्यानं एकदा ती तिकडं गेली.
(ii) रांगेत उभी राहिली, तशीच ताटकळत.
(iii) ती नाराज झाली, घराकडं मागं फिरली.
(iv) तिनं ठरवलं, की ‘मी माझ्या मुलाला खूप शिकवीन,

प्रश्न 5.
सहसंबंध लिहा.
(i) सेवाभावी : वृत्ती :: प्रचंड : …………………………….
(ii) अंगावर : काटा :: डोळ्यांत : …………………………….
उत्तर:
(i) कष्ट
(ii) पाणी

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

कृती ३: स्वमत

प्रश्न 1.
युनियन हायस्कूलमधील शिक्षकांबद्दल लेखकाने सांगितलेल्या आठवणी तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
युनियन हायस्कूलमधले सगळे शिक्षक खूप प्रेमळ होते. त्यांची वृत्ती सेवाभावी होती. विदयार्थ्यांना शिकवताना ते स्वत:ला झोकून देत असत. लेखकाच्या शालेय जीवनात त्यांनी अगदी निरपेक्ष भावनेने मार्गदर्शन केले. यामुळे लेखकाच्या शालेय अभ्यासाचा पाया पक्का झाला असे नाही तर आयुष्याचा पाया देखील पक्का झाला. त्यामुळेच लेखकाच्या मनात शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली.

प्रश्न 2.
लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसजवळ काम मिळाले नाही याचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
लेखकाच्या शाळेत दर शनिवारी चाचणी परीक्षा असायची उत्तरपत्रिका घरून आणावी लागे. तिची किंमत तीन पैसे असायची पैशाची व्यवस्था करण्यासाठी ती काँग्रेस हाऊसजवळ काम मिळेल या आशेने खूप वेळ रांगेत ताटकळत उभी राहिली. त्यानंतर तिला कळले की, तिसरी किंवा त्यापेक्षा जास्त शिकलेल्यांनाच या ठिकाणी काम मिळतं. त्यामुळे तिची खूप निराशा झाली. तेव्हाच आपल्या मुलाला खूप शिकवायचं असा निश्चय तिने केला.

प्रश्न 3.
लेखकाच्या शिक्षणासाठी लेखकाच्या आईने कोणते कष्ट सोसले ते लिहा.
उत्तरः
लेखकासोबत ती अत्यंत छोट्याशा घरात राहिली. प्रचंड कष्ट केले. पडेल ते काम केले. व लेखकाच्या शिक्षणासाठी पैसे जमवले. कोरे,पाठकोरे कागद जमवून ती लेखकासाठी वह्या तयार करायची. छोट्या-छोट्या का होईना त्या पेन्सिली ती लेखकाला लिहायला यायची. कोणत्याही परिस्थितीत लेखकाच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ती सतत प्रयत्नशील असायची.

प्रश्न 4.
आपल्या आईबद्दलच्या लेखकाच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
लेखक म्हणतात माझ्या आईच्या श्रमाला, कष्टाला तोड नाही. तिच्या श्रमाचं वर्णन करताना ते भावूक होऊन म्हणतात की, माझ्या आईचे श्रम आठवले की, माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. अशा या प्रचंड कष्ट करणाऱ्या आईचे लेखक सदैव ऋण मानतात. तिला ते आपली पहिली शिक्षक व सर्वस्व मानतात. प्रश्न ४. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
पुढील कृती करा.

(i) ‘भौतिक शास्त्र’ असे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा?
उत्तरः
भावे सर कोणता विषय शिकवत असतं?

(ii) विषयाची गोडी लावली, असे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:
विज्ञान शिकवताना भावे सरांनी आणखी कोणती गोष्ट साधली?

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 16
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 17

प्रश्न 3.
रिकाम्या जागा भरा.

(i) ……………………………. हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गोडी लावली. (भूगोलातील, मराठीतील, इंग्रजीतील, विज्ञानातील)
(ii) भिंगाच्या साहाय्यानं ……………………………. शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो. (चंद्रकिरणांची, ऊर्जेची, सूर्यकिरणांची, विजेची)
(iii) माझी शाळा हे ‘माझे ……………………………. केंद्र’ डोळ्यांसमोर उभे राहते. (संस्कार, स्मरणीय, आवडते, संस्कारक्षम)
उत्तर:
(i) विज्ञानातील
(ii) सूर्यकिरणांची
(iii) संस्कार

प्रश्न 4.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 18
उत्तर:
(i – इ),
(ii – ई),
(iii – आ),
(iv – अ)

कृती २ : आकलनकृती

प्रश्न 1.
कोण ते लिहा.
(i) लेखकाला जीवनाचे तत्त्वज्ञान देणारे – [भावे सर]
(ii) पुन्हा मनोमनी शाळेत जाणारे – [लेखक]

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा,
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 19

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) लेखकाला भावे सर कोणत्या हायस्कूलमध्ये भेटले?
उत्तर:
लेखकाला युनियन हायस्कूलमध्ये भावे सर भेटले.

(ii) लेखकाला कोणते क्षण आठवतात?
उत्तरः
प्रचंड दारिद्र्याशी सामना करतानाचे क्षण लेखकाला आठवतात.

(iii) भावे सरांनी कोणता प्रयोग करून दाखवला?
उत्तर:
भावे सरांनी भिंगाच्या साहाय्याने कागद जाळण्याचा प्रयोग करून दाखवला.

(iv) लेखकाला भावे सरांच्या शिकवणुकीतून काय गवसलं?
उत्तरः
लेखकाला भावे सरांच्या शिकवणुकीतून आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान गवसलं.

प्रश्न 4.
सहसंबंध लिहा.
(i) विषयाची : गोडी :: जगण्याचे : ……………………………..
(ii) एकाग्रतेचा : मंत्र :: संघर्षासाठी : ……………………………..
उत्तर:
(i) भान
(ii) आत्मविश्वास

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
लेखकाने आपल्या शाळेतील शिक्षकांबद्दलच्या भावना कशाप्रकारे व्यक्त केल्या आहेत ते तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
उत्तरः
लेखक म्हणतात की, माझ्या जीवनाच्या जडणघडणीत माझ्या शिक्षकांचा फार मोठा सहभाग आहे. भावे सरांकडून एकाग्रतेचा मंत्र आणि जीवनाचे तत्वज्ञान मिळाले. जोशी सर शिर्के सर, मालेगाववाला सर यांच्याकडून उत्तम मार्गदर्शन मिळाले. आयुष्याच्या उभारणीसाठी संस्कार आणि संघर्षासाठी सामना करण्याचं बळ मिळालं. जीवनात खंबीरपणे उभे राहण्याचा आत्मविश्वास त्यांच्या सगळ्या शिक्षकांकडून त्यांना मिळाला.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर

प्रश्न 2.
लेखकाने संस्कार केंद्र कोणाला म्हटले आहे ? का?
उत्तरः
लेखकाने ‘संस्कार केंद्र’ त्यांची आई, शाळा आणि शिक्षक यांना म्हटले आहे. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतही मुलाच्या शिक्षणासाठी कष्ट करणारी आई. परिस्थितीपुढे शरण न जाता जिद्दीने पुढे जाण्याचा मार्ग तिने लेखकाला दाखवला आणि शिक्षकांनी दिलेल्या संस्कारातून, शिकवणुकीतून लेखकाला जीवन जगण्यासाठी आत्मविश्वास मिळाला. या सगळ्यामुळे लेखकाच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली.

प्रश्न 3.
विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत शाळा किती महत्त्वाची भूमिका बजावते यावर तुमचे विचार लिहा.
उत्तरः
विदयार्थी हा बालपणापासून शाळेत असतो त्याचा अधिकाधिक वेळ शाळेत जातो आणि त्या वयात तो जे शिकतो अनुभवतो ते त्याच्या मनावर कायमस्वरूपी परिणाम करते. शाळेतले शिक्षक, उपक्रम, शाळेतले वातावरण, या सगळ्यांचा परिणाम त्याच्यावर होत असतो. बालपणापासून ते किशोरवयापर्यंत अनेक गोष्टीतून तो शिकतो. म्हणून विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत शाळेची फार महत्त्वाची भूमिका असते असे मला वाटते. स्वाध्याय कृती

प्रश्न 4.
कारणे लिहा.

(i) लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण . . .
उत्तरः
लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण युनियन हायस्कूलमधील शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन व दिलेले शिक्षण

ऊर्जाशक्तीचा जागर Summary in Marathi

ऊर्जाशक्तीचा जागर पाठपरिचय‌‌

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर 24

‘उर्जाशक्तीचा‌ ‌जागर’‌ ‌हा‌ ‌पाठ‌ ‌’डॉ.‌ ‌रघुनाथ‌ ‌माशेलकर’‌ ‌यांनी‌ ‌लिहिला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌पाठात‌ ‌त्यांनी‌ ‌आपल्या‌ ‌लहानपणीच्या‌ ‌आठवणी‌ ‌दिलेल्या‌ ‌आहेत.‌ ‌लहानपणीच‌ ‌पित्याचे‌ ‌छत्र‌ ‌हरपलेल्या‌ ‌माशेलकरांना‌ ‌त्यांच्या‌ ‌आईने‌ ‌अत्यंत‌ ‌प्रतिकूल‌ ‌परिस्थितीतून‌ ‌जिद्दीने‌ ‌शिक्षण‌ ‌घेण्यास‌ ‌प्रवृत्त‌ ‌कसे‌ ‌केले,‌ ‌त्याचे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌केले‌ ‌आहे.‌‌

ऊर्जाशक्तीचा जागर Summary in English

‘Urjashakticha‌ ‌Jagar’‌ ‌is‌ ‌written‌ ‌by‌ ‌Dr.‌ ‌Raghunath‌ ‌Mashelkar.‌ ‌He‌ ‌has‌ ‌written‌ ‌about‌ ‌his‌ ‌childhood‌ ‌memories.‌ ‌He‌ ‌lost‌ ‌his‌ ‌father‌ ‌at‌ ‌an‌ ‌early‌ ‌age.‌ ‌Thereafter,‌ ‌the‌ ‌manner‌ ‌in‌ ‌which‌ ‌his‌ ‌mother‌ ‌helped‌ ‌and‌ ‌inspired‌ ‌him‌ ‌to‌ ‌get‌ ‌an‌ ‌education,‌ ‌irrespective‌ ‌of‌ ‌all‌ ‌odds,‌ ‌has‌ ‌been‌ ‌beautifully‌ ‌explained.‌‌

ऊर्जाशक्तीचा जागर शब्दार्थ‌‌

  • मुलभूत‌ ‌– ‌पायाभूत‌ ‌– ‌(basic)‌ ‌
  • ‌बौद्धिक‌ ‌– ‌बुद्धिशी‌ ‌संबंधित‌ ‌– ‌(intellectual)‌‌
  • क्षमता‌ ‌– ‌सामर्थ्य‌ ‌– ‌(ability)‌ ‌
  • नियोजन‌ ‌– ‌योजना‌ ‌– ‌(planning)‌ ‌
  • शास्त्रज्ञ‌ ‌– ‌वैज्ञानिक‌ ‌– ‌(a‌ ‌scientist)‌ ‌
  • तंत्रज्ञान‌ ‌– ‌(technology)‌ ‌
  • धोरण‌ ‌उद्दिष्ट‌ ‌– ‌(aim)‌ ‌
  • महत्कार्य‌ ‌– ‌महान‌ ‌कार्य‌ ‌– ‌(great‌ ‌work)‌ ‌
  • कष्ट‌ ‌– ‌मेहनत‌ ‌– ‌(hard‌ ‌work)‌ ‌
  • शिस्त‌ ‌– ‌वळण‌ ‌– ‌(discipline)‌ ‌
  • नेतृत्वगुण‌ ‌–‌ (leadership‌ ‌quality)‌
  • संरक्षण‌ ‌– ‌(protection)‌
  • ‌हरपणे‌ ‌– ‌गमावणे‌ ‌– ‌(to‌ ‌lose)‌
  • ‌प्रतिकूल‌ ‌– ‌उलट,‌ ‌विरोधी‌ ‌– ‌(adverse)‌
  • ‌जिद्द‌ ‌– ‌आग्रह‌ ‌– ‌(ambition)‌ ‌
  • आपुलकी‌ ‌– ‌आपलेपणा‌ ‌– ‌(affection)‌‌
  • संस्कार‌ ‌– ‌चांगले‌ ‌गुण‌ ‌– ‌(values)‌
  • ‌ऋण‌ ‌– ‌उपकार‌ ‌– ‌(obligation)‌‌
  • संपर्क‌ ‌– ‌संबंध‌ ‌– ‌(contact)‌
  • ‌सर्वस्व‌ ‌– ‌सर्व‌ ‌काही‌ ‌– ‌(one’s‌ ‌all)‌ ‌
  • पिंपळकट्टा‌ ‌– ‌(raised‌ ‌platform‌ ‌of‌‌ stones‌ ‌around‌ ‌fig‌ ‌tree)‌ ‌
  • निवांतपणा‌ ‌– ‌शांतपणा‌ ‌– ‌(silence)‌
  • ‌पुसट‌ ‌– ‌अस्पष्ट‌ ‌– ‌(faint)‌
  • ‌लहर‌ ‌– ‌वाऱ्याची‌ ‌झुळूक‌ ‌– ‌(a‌ ‌breeze)‌‌
  • वारले‌‌‌ ‌– ‌मृत्यु‌ ‌पावले‌ ‌– ‌(die)‌ ‌
  • उदरनिर्वाह‌ ‌– ‌उपजीविका‌ ‌– ‌(livelihood)‌‌
  • ‌माडी‌ ‌– ‌(a‌ ‌lott)‌ ‌
  • आर्थिक‌ ‌परिस्थिती‌ ‌– ‌(financial‌ ‌condition)‌ ‌
  • खालावणे‌ ‌– ‌बिघडणे‌ ‌दारिद्रय‌ ‌– ‌गरिबी‌ ‌– ‌(poverty)‌
  • ‌संघर्ष‌ ‌– ‌झुंज‌ ‌– ‌(struggle)‌
  • ‌आसुसणे‌ ‌– ‌तीव्र‌ ‌इच्छा‌ ‌होणे‌ ‌– ‌(to‌ ‌lust)‌ ‌
  • अनवाणी‌ ‌– ‌पायात‌ ‌वहाणा‌ ‌व‌ ‌काहीही‌ ‌न‌ ‌घालता‌‌ – (‌footed)‌ ‌
  • नामांकित‌ ‌– ‌प्रख्यात‌ ‌– ‌(famous)‌ ‌
  • टप्पा‌ ‌– ‌मजल‌ ‌– ‌(a‌ ‌stage)‌ ‌
  • अपुरी‌ ‌– ‌पुरेशी‌ ‌नसलेली‌ ‌– ‌(insufficient)‌ ‌
  • पुरक‌ ‌– ‌योग्य‌ ‌– ‌(suitable)‌ ‌
  • सेवाभाव‌ ‌– ‌मदतीची‌ ‌वृत्ती‌ ‌– ‌(servitude)‌‌

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Aksharbharati Chapter 7 फूटप्रिन्टस Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

Marathi Aksharbharati Std 10 Digest Chapter 7 फूटप्रिन्टस Textbook Questions and Answers

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 35

प्रश्न 2.
कारणे लिहा.
(अ) स्नेहल त्रासली, कारण ………………………….
(आ) पावडेकाकांचा चेहरा पडला, कारण ………………………….
(इ) रेखामावशीची पावलं अधिक सुंदर आहेत, कारण. ………………………….
(ई) अभिषेकचे बाबा म्हणतात, पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, कारण ………………………….
उत्तरः
(अ) स्नेहल रेखामावशींना सॉरी म्हणाली कारण स्नेहल रेखामावशींना त्यांच्या मळकट पायांबद्दल बोलली होती.
(आ) पावडेकाकांचा चेहरा एकदम पडला कारण पावडे काकांची काळीकुट्ट पावले मोबाईल स्क्रिनवर उमटली होती.
(इ) रेखामावशीची पावलं अधिक सुंदर आहेत कारण रेखामावशीच्या रोजच्या जीवनात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही.
(ई) सुमित म्हणतो, पब्लिक ट्रान्सपोर्ट इज मस्ट, कारण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवणे गरजेचे आहे.

प्रश्न 3.
उत्तर लिहा.
(अ) स्नेहलने केलेला निश्चय
(आ) अभिषेकने केलेला निश्चय
उत्तरः
(अ) स्नेहलने निश्चय केला की ती आजपासून बसनंच ये-जा करणार.
(आ) अभिषेकने निश्चय केला की तो कॉलेजला जाण्यासाठी सायकलचा उपयोग करणार.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न 4.
पाठातील पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये लिहून तक्ता पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 36

प्रश्न 5.
खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.
(अ) रेखामावशीचे पाय झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे.
(आ) पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा.

प्रश्न 5.
खालील शब्दांचे प्रचलित मराठीत अर्थ लिहा.
(अ) व्हर्चुअल रिअलिटी
(आ) टेक्नोसॅव्ही
उत्तरः
(अ) वास्तव सत्य
(आ) तंत्रस्नेही

प्रश्न 6.
खालील वाक्यातील विरामचिन्हे शोधून त्यांची नावे लिहा.
“मावशी, तुम्ही राहता कुठं?” विरामचिन्हे
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 37

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न 7.
खालील शब्दांच्या जाती ओळखून लिहा.
(१) स्नेहल
(२) तिचे
(९) खालील तक्ता पूर्ण करा.
(३) चंदेरी
(४) करणे

प्रश्न 8.
स्वमत.
(अ) ‘आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे, आपल्याला सहजतेने पुसता येत नाहीत’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तरः
वातावरणात ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मानवाने विज्ञानाच्या जोरावर अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. मानवनिर्मित घटकांचा वापर करत असताना निसर्गाची हानी होत आहे. प्रत्येकजण दळणवळणासाठी वैयक्तिक वाहनांचा वापर करताना दिसतो. या वाहनांमुळे वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात कार्बन मिसळत असतो. वृक्षतोड करून मोठमोठ्या इमारती उभारल्या जातात. झाडे नष्ट झाल्याने वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे वातावरण प्रदूषित होत आहे. म्हणून लेखक रेखामावशीचे उदाहरण देतात, रेखामावशीच्या पायाला लागलेली धूळ त्यामुळे फरशीवर उमटणारे ठसे सहज पुसता येतील; पण आपण वातावरण दररोज कळत नकळत प्रदूषण करत असतो. त्याचे उमटलेले ठसे म्हणजेच ‘आपल्या पायांचे वातावरणात उमटलेले ठसे, मात्र आपल्याला सहजतेने पुसता येणार नाहीत’, असे लेखकाला या ठिकाणी सूचित करायचे आहे.

(आ) ‘तापानं फणफणलीय आपली धरती’ ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा.
उत्तर:
पर्यावरण प्रदूषणात वाढ होईल अशीच आपली जीवनशैली असते. सार्वजनिक वाहनांचा वापर न करणे, एकाच माणसासाठी खाजगी वाहनाचा वापर थोड्या-थोड्या अंतरासाठी बाईकमोटारगाड्यांचा वापर यातून सदैव कार्बनचे उत्सर्जन आपण करत असतो. त्यामुळे जागतिक तापमान वाढीस मदत होते. शक्यतो आपण सार्वजनिक वाहनांचा उपयोग केला पाहिजे. थोड्या-थोड्या अंतरासाठी सायकलीचा किंवा पायी चालण्याचा पर्याय निवडला पाहिजे. म्हणजे कमीत-कमी पेट्रोलचा वापर केला पाहिजे. झाडे लावली पाहिजेत, हिरवळी वाढवल्या पाहिजेत, जेणे करून वातावरणातलां कार्बन डायोंक्साईड कमी होऊन हवा शुद्ध राहण्यास मदत होईल.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

उपक्रम:

(अ) आठवड्यातून एक दिवस सायकलचा किंवा सार्वजनिक वाहनाचा वापर करा.
(आ) ‘ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम’, या विषयावर शिक्षकांच्या मदतीने चर्चा करा.

भाषाभ्यास
वाक्य म्हणजे काय, हे आपण अभ्यासले आहे. वाक्यांचे विविध प्रकार आहेत. त्यांतील काही वाक्यप्रकारांची माहिती आपण करून घेणार आहोत.
(१) विधानार्थी वाक्य
(३) उद्गारार्थी वाक्य ही वाक्ये वाचा. ही वाक्ये वाचा.
(अ) माझे घर दवाखान्याजवळ आहे.
(अ) अरेरे ! फार वाईट झाले.
(आ) तो रोज व्यायाम करत नाही.
(आ) शाबास ! चांगले काम केलेस. या प्रकारच्या वाक्यांत केवळ विधान केलेले असते. या प्रकारच्या वाक्यांत भावनेचा उद्गार काढलेला असतो.

(२) प्रश्नार्थी वाक्य ही वाक्ये वाचा.
(४) आज्ञार्थी वाक्य
(अ) तुला लाडू आवडतो का? ही वाक्ये वाचा.
(आ) तुम्ही सकाळी केव्हा उठता?
(अ) मुलांनो, रांगेत चला. या प्रकारच्या वाक्यांत प्रश्न विचारलेला असतो.
(आ) उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. या प्रकारच्या वाक्यांत आज्ञा किंवा आदेश असतो.

वर दिलेल्या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.

Marathi Akshar Bharati Class 10 Textbook Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस Additional Important Questions and Answers

प्रश्न १. खालील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 1
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 2
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 3

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न 2.
आकृतीबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 4

प्रश्न 3.
सहसंबंध जोडा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 5

प्रश्न 4.
तुलना करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 6

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) ……………………………………. दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. (सुमितनं, अभिषेकनं, स्नेहलनं, पावडेकाकांनी)
(ii) सुमित ……………………………………. कानपूरला शिकत होता. (आय.टी.आय, आय.पी.एस., आय.आय.टी, एम.पी.एस. सी.)
(iii) ……………………………………. खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. (रेखामावशीच्या, पावडेकाकांच्या, अभिषेकच्या, स्नेहलच्या)
उत्तर:
(i) अभिषेकनं
(ii) आय. आय. टी.
(iii) रेखामावशीच्या

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
कारणे लिहा.

(i) सुमित हॉलमध्ये आला कारण …………………………….
उत्तरः
सुमित हॉलमध्ये आला कारण रेखा मावशीच्या खणखणीत आवाजाने त्याला जाग आली होती.

प्रश्न 2.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 7

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 8
उत्तर:
(i-आ),
(ii – इ),
(iii – ई),
(iv – अ)

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

(i) किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा कोणी वळवला?
उत्तर:
किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्याकडे आपला मोर्चा रेखामावशीने वळवला.

(ii) अभिषेक सुमितच्या लॅपटॉपवर काय पाहत होता?
उत्तर:
अभिषेक सुमितच्या लॅपटॉपवर सुमितने केलेले नवे प्रोजेक्ट पाहत होता.

(iii) अभिषेक हॉलमध्ये आला तेव्हा रेखामावशी कोणते काम करत होत्या?
उत्तर:
अभिषेक हॉलमध्ये आला तेव्हा रेखामावशी फरशी पुसत होत्या.

प्रश्न 5.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 9
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 10

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न 6.
चूक की बरोबर लिहा.
(i) सुमितचे बाबा तयार होऊन हॉलमध्ये आले.
(ii) रेखामावशी बिचाऱ्या वरमल्या होत्या.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
रेखामावशींच्या पावलांचे वर्णन तुमचा शब्दांत लिहा.
उत्तरः
रेखामावशींची पावलं धुळीनी माखलेली होती. कारण तिला शेणात-मातीत काम करावं लागात असे. उखणलेल्या रस्त्याने तिला चालत जावे लागे. तिच्या पायातील चप्पल अगदी पातळ झाली होती म्हणून तिच्या पायाला खुप चिरण्या पडल्या होत्या. पाय धुवायला वेळ आणि पाणीही नव्हतं व तिचे पाय धूळ बसून काळे पडले होते.

प्रश्न 2.
पावडेकाकांच्या पायाच्या वर्णनावरून त्यांची जीवनशैली कशी असावी असे तुम्हांस वाटते?
उत्तरः
पावडेकाकांची पावले सुंदर गुलाबी व लोण्यासारखी होती.

यावरून असे दिसते की, ते कधीही पायी चालत नसतील. नेहमी वाहनांचा उपयोग करत असतील. धूळ मातीशी त्यांचा फारसा संबंध येत नसावा, ते अत्यंत चांगल्या प्रतीचे बूट, चप्पल वापरत असतील. पायांच्या स्वच्छतेची काळजी घेत असतील,

प्रश्न 3.
स्वच्छतेबद्दलची तुमची संकल्पना लिहा / किंवा तुमचे विचार लिहा.
उत्तरः
वरवर दिसणारी स्वच्छता ही खरी स्वच्छता नव्हे. पांढरपेशी स्वच्छता ही वातावरण प्रदुषित करण्यास हातभारच लावते. पब्लिक ट्रान्सपोर्टने जाण्याऐवजी आपण कारचा वापर करतो. आणि कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. त्यामुळे धरणी प्रचंड प्रमाणात प्रदूषित होते. जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. सायकल वापरणं आपण विसरून गेलो आहोत. अगदी कोपऱ्यावरून भाजी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो. आपली पावले स्वच्छ, आपले कपडे स्वच्छ, महागडी कार ही खरी स्वच्छता नाही. धरणी प्रदूषणमुक्त करणे ही खरी स्वच्छता. यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. झाडे लावली पाहिजेत. धरतीच्या स्वच्छतेची काळजी घेणे यातच खरी स्वच्छता आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न २. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 11
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 12

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 13

प्रश्न 3.
कोण ते लिहा.
(i) टेक्नॉलॉजीबद्दल मळमळ व्यक्त करणारे – सुमितचे मामा
(ii) रेखामावशीला सायकल देणारा – रेखा मावशीचा मुलगा

प्रश्न 4.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) सुमितच्या अॅपचे नाव काय ?
उत्तरः
सुमितने तयार केलेल्या अॅपचे नाव “फूटप्रिन्टस’ आहे.

(ii) रेखामावशी कोठे राहत होती?
उत्तरः
रेखामावशी “टेकडीपल्याड’ राहत होती.

(iii) सुमितच्या मामाच्या मते सगळ्यात भारी ॲप कोठे आहे?
उत्तरः
सुमितच्या मामाच्या मते सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न 5.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.
(i) “गेल्या मयन्यापतूर चालतच येत हुते; पन आता माज्या लेकानं एक सायकल दिलीया मला”.
(ii) “त्या टेकडी पल्याड”, मावशी म्हणाल्या.
(iii) स्नेहलचा चेहरा पडला.
(iv) मामा, मी एक अॅप तयार केलं आहे.
उत्तर:
(i) मामा, मी एक अॅप तयार केलं आहे.
(ii) स्नेहलचा चेहरा पडला.
(iii) “त्या टेकडी पल्याड’, मावशी म्हणाल्या.
(iv) “गेल्या मयन्यापतूर चालतच येत हुते; पन आता माज्या लेकानं एक सायकल दिलीया मला’.

प्रश्न 6.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा
(i) मामा, गंमत तर बघ तू माझ्या अॅपची ……………………………. त्याचं नाव आहे (फूटप्रिन्टस, ॲपप्रिन्टस, लेगप्रिन्टस, फिंगरप्रिन्टस)
(i) सुमितनं आपल्या ……………………………. मोबाईलमधलं अॅप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. (सॅमसंग, नोकिया, एंड्रॉईड, एल.जी.)
उत्तर:
(i) फूटप्रिन्टस
(ii) एंड्रॉईड

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून लिहा.
(i) सुमितनं आपला स्मार्टफोन काढला …………………………….
(अ) त्याला फोन करायचा होता,
(आ) मामांना फोन दाखवायचा होता.
(इ) सुमितला मामांना “फूटप्रिन्टस” अप दाखवायचे होते.
(ई) मामांना फोटो दाखवायचा होता.
उत्तरः
सुमितनं आपला स्मार्टफोन काढला सुमितला मामांना “फूटप्रिन्टस” अप दाखवायचे होते.

(ii) सुमितने रेखामावशींना प्रश्न विचारायला सुरुवात केली.
(अ) अपमध्ये माहिती भरायची होती.
(आ) त्याला मावशींबद्दल जाणून घ्यायचे होते.
(इ) स्नेहलने माहिती भरायला सांगितली होती.
(ई) सुमितला अर्ज भरायचा होता.
उत्तरः
सुमितने रेखामावशींना प्रश्न विचारायला सुरुवात केली अप मध्ये माहिती भरायची होती.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न 2.
सहसंबंध लावा,
(i) टेक्नोसॅव्ही – अस्वच्छ पाय
(ii) नॉन टेक्नोसॅव्ही – सुमित
(iii) रेखामावशी – सायकल
(iv) मुलगा – सुमितचे मामा
उत्तरः
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 39

प्रश्न 3.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 14

प्रश्न 4.
आकृतीबंध पूर्ण करा,
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 15

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न 5.
चूक की बरोबर लिहा.
(i) मामा, गंमत तर बघ तू माझ्या अॅपची….त्याचं नाव आहे फूटप्रिन्टस.
(ii) “सुरुवात करूया अभिषेक पासून”
उत्तर:
(i) बरोबर
(ii) चूक

प्रश्न 6.
कोण कोणास म्हणाले?
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 16

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
बाबांनी अनाठायी टेक्नॉलॉजीबद्दल आपली मळमळ व्यक्त केली. या वाक्याबद्दल आपले मत स्पष्ट करा.
उत्तरः
स्वच्छता अॅपबद्दल सुमितने त्याच्या मामांना म्हणजे अभिषेकच्या बाबांना माहिती सांगितली. आजकालचे टेक्नोसॅव्ही लोक काहीही करतात. स्वच्छतेसारखी गोष्ट जाणून घेण्यासाठी अॅपची काय गरज आहे, असे त्यांना वाटते. कारण ते तंत्रज्ञानाबद्दल अधिक जाणत नसावेत. आजचे विज्ञान, तंत्रज्ञान याबद्दल मागच्या पिढीतील लोकं थोडं कमी जाणतात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण काय-काय करू शकतो, यांची त्यांना माहिती नाही. विशेष बाब म्हणजे काही मंडळींना तंत्रज्ञानाची फक्त नकारात्मक बाजूच माहीत आहे. म्हणून कदाचित अभिषेकच्या बाबांनी तंत्रज्ञानाबद्दल असे नकारात्मक उद्गार काढले असावेत.

प्रश्न 2.
सुमितने तयार केलेल्या अॅपचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
सुमितने एक स्वच्छता अॅप तयार केलं होतं. त्या अॅपचं नाव ‘फूटप्रिन्टस’ होते. या अॅपच्या सहाय्याने पाय किती स्वच्छ आहेत हे कळू शकणार होते. ज्या माणसाच्या पायाबद्दल जाणून घ्यायचे असेल त्याची माहिती (अॅपनुसार) भरायची व त्याद्वारे संबंधित व्यक्तीच्या पायाच्या स्वच्छतेबद्दल आपल्याला माहिती मिळत असे. माहिती भरल्यानंतर मोबाईलमध्ये एक निळा चौकोन उमटत असे व त्याखाली माहितीच्या आधारे पायांच्या स्वच्छतेबद्दल निष्कर्ष येत असे.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न 3.
सुमित तंत्रस्नेही (टेक्नॉसॅव्ही) आहे हे परिच्छेदावरून लिहा.
उत्तरः
सुमितने स्मार्टफोनचा वापर करून एक स्वच्छता अॅप तयार केलं होतं. त्या अॅपमध्ये विचारलेली माहिती भरली की संबंधित व्यक्तीच्या पायाची स्वच्छता कशी आहे हे सिद्ध होत असे. अत्यंत साधे सर्वांना सहज वापरता येईल असे हे अॅप सुमितने तयार केले होते. यावरून दिसून येते की तो तंत्रस्नेही (टेक्नोसॅव्ही) आहे.

प्रश्न ३. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा,

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 17

प्रश्न 2.
घटना व परिणाम लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 18

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 19

प्रश्न 4.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) मोबाईल स्क्रीनवर काय उमटले?
उत्तर:
मोबईलच्या स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला.

(ii) सुमितने रेखामावशींची सगळी माहिती का घेतली?
उत्तर:
रेखामावशींची पावलं किती स्वच्छ आहेत हे जाणून घेण्यासाठी मोबाईलवर तो ती माहिती भरणार होता.

(iii) पावडेकाकांचे ऑफिस त्यांच्या घरापासून किती किलोमीटर आहे?
उत्तरः
पावडेकाकांचे ऑफिस त्यांच्या घरापासून १६ किलोमीटर आहे.

(iv) पावडेकाका चिडून सुमितला काय म्हणाले?
उत्तरः
पावडेकाका चिडून सुमितला म्हणाले, “हो, नाही तर काय बसला लटकत जाऊ म्हणतोस?”

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न 5.
(i) कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा, ……………………………. पावडेकाकांचा डेटा ॲपमध्ये भरायला सुरू केला. (अभिषेकनं, स्नेहानं, सुमितनं, राकेशन)
(ii) ……………………………. तर फार गडबडून गेल्या (स्नेहा, रेखामावशी, पावडेकाकू, नेहा)
उत्तर:
(i) सुमितनं
(ii) रेखामावशी

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 20

प्रश्न 2.
चौकटी पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 21

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) सुमितने पावडेकाकांना कोणती शंका विचारली?
उत्तरः
“वीस किलोमीटर कारने-तुम्ही एकट्यानेच प्रवास केला?” ही शंका सुमितने पावडेकाकांना विचारली.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

(ii) पावडेकाका रोज किती किलोमीटर कारने प्रवास करत?
उत्तर:
पावडेकाका रोजचे पस्तीस-चाळीस किलोमीटर कारने प्रवास करत.

(iii) स्क्रीनवर उमटलेला पायपुसणीच्या आकाराचा निळा चौकोन कोणासारखा होता?
उत्तरः
स्क्रीनवर उमटलेला पायपुसणीच्या आकाराचा निळा चौकोन अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा होता.

प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.
(i) पावडेकाकांचे ऑफिस त्यांच्या घरापासून २० किलोमीटर आहे.
(ii) रेखामावशीचे पाय चंदेरी आहेत.
उत्तर:
(i) चूक
(ii) बरोबर

प्रश्न 5.
योग्य जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 22
उत्तर:
(i – इ),
(ii – ई),
(iii – अ),
(iv – आ)

प्रश्न 6.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(i) इवल्याशा झोपडीपुढंही त्यांनी …………………………….
(अ) तीन झाडं लावली होती.
(आ) दोन झाडं लावली होती.
(इ) चार कुंड्या लावल्या होत्या.
(ई) सहा रोपे लावली होती.
उत्तरः
इवल्याशा झोपडीपुढंही त्यांनी दोन झाडं लावली होती.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

(ii) ……………………………. किलोमीटर तर नक्कीच होतात.
(अ) पस्तीस – पन्नास
(आ) पन्नास – साठ
(इ) पस्तीस – चाळीस
(ई) चाळीस – पस्तीस
उत्तर:
पस्तीस – चाळीस किलोमीटर तर नक्कीच होतात.

प्रश्न 7.
कोण कोणास म्हणाले?
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 23

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
रेखामावशी पर्यावरणास कशी मदत करत होती ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
रेखामावशी कोणत्याही धूर सोडणाऱ्या वाहनाने ये-जा करत नसत. शक्यतो त्या पायीच ये-जा करायच्या. कधीकधी सायकल वापरायच्या म्हणजे हवेत कार्बन डायऑक्साईड मिसळण्याची जी प्रक्रिया होते, त्यात त्यांचा अजिबात सहभाग नव्हता. त्यांनी त्यांच्या झोपडीपुढे दोन झाडं लावली होती. त्यातलं एक पर्यावरणास पूरक लिंबोणीचं होतं. ही झाडे लावून त्यांनी पर्यावरणाला मदतच केली होती.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न 2.
मोबाईल स्क्रीनवर उमटलेल्या चित्राचे वर्णन करा.
उत्तर:
सुमितने मोबाईलचे बटन दाबताच स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा निळा चौकोन उमटला. त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध दोन पावलं उमटली. एकदम चंदेरी वर्खात मढलेली आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले, ‘सिल्व्हर फूटप्रिन्टस! दि मोस्ट क्लिन फूटप्रिन्टस’.

प्रश्न 3.
पर्यावरणाच्या मदतीसाठी तुम्ही काय प्रयत्न कराल ते उदाहणांसह लिहा.
उत्तरः
पर्यावरणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यासाठी प्रत्येकाने हातभार लावणे गरजेचे आहे. सार्वजनिक वाहनांचा वापर करणे, झाडे लावणे, प्लॅस्टीकचा वापर टाळणे, पाण्याचा योग्य वापर करणे, वीज बचतीच्या सवयी लावून घेणे. त्यामुळे आपण पर्यावरण रक्षणास थोडाफार तरी हातभार लावू शकतो असे मला वाटते.

प्रश्न 4.
पावडेकाका पर्यावरणास मारक अशी कोणती कृती करतात ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
पावडेकाका सदैव कारने प्रवास करतात. त्यामुळे ते हवेत जास्त कार्बन डायऑक्साईड सोडण्याची कृती करतात, त्यामुळे हवेचे प्रदूषण होते. एवढेच नव्हे तर रोजचा पस्तीस ते चाळीस किलोमीटरचा प्रवास ते एकट्याने करतात. पावडे काकांसारखी अशी अनेक माणसे आहेत की ती एक-एकटी प्रवास करून इंधन, ध्वनी, वायू, जमीन यांची हानी करत असतात. पावडे काकांची एकंदरीत जीवनशैली बघितली तर ते सदैव पर्यावरणास मारक अशीच कृती करतात असे दिसून येते.

प्रश्न ४. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 24

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न 2.
कारणे लिहा.

(i) आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपाल्याला धुवायला हवा कारण …
उत्तर:
आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपली पृथ्वी तापाने फणफणते आहे.

प्रश्न 3.
कोण ते लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 25
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 26

प्रश्न 4.
चौकटी पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 27

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणातच त्या निळ्या तुकड्यावर पावडेकाकांची ……………………………. उमटली. (बोटे, पावलं, ठसे, अंगठी)
(ii) किती प्रचंड ……………………………. चिकटलेला असतो, आपल्या पायांना! ग्लोबल वॉर्मिगला हातभार लावतो आपण. (कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, गॅस)
उत्तर:
(i) पावलं
(ii) कार्बन

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
कारणे लिहा.

(i) स्वच्छता अपवर रेखामावशींची पावलं स्वच्छ उमटली कारण …………………………… .
उत्तरः
स्वच्छता अपवर रेखामावशींची पाऊले स्वच्छ उमटली कारण रेखामावशीच्या दैनंदिन जीवन शैलीतून कार्बन वातावरणात सोडत नाही.

(ii) स्वच्छता अपवर पावडेकाकांची काळीकुट्ट पावलं उमटली कारण …………………………… .
उत्तर:
स्वच्छता अपवर पावडेकाकांची काळीकुट्ट पावलं उमटली कारण पावडेकाका त्यांच्या जीवनशैलीतून दररोज एक लीटर पेट्रोलच्या दुपटीहून अधिक कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडतात.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न 2.
एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) स्नेहल गहिवरून काय म्हणाली?
उत्तरः
आपण ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो म्हणून पृथ्वी तापानं फणफणलीय, असे स्नेहल गहिवरून म्हणाली.

(ii) पावडेकाकांना कोणती गोष्ट पटली नाही?
उत्तर:
आपली सुंदर स्वच्छ पावले स्वच्छता अपवर काळीकुट्ट उमटली ही गोष्ट पावडेकाकांना पटली नाही.

(iii) पावलांचा काळा रंग कशावरून ठरतो?
उत्तरः
पावलांचा काळा रंग कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून ठरतो.

(iv) रेखामावशीची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी का आहेत?
उत्तरः
रेखामावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत.

प्रश्न 3.
कोण कोणास म्हणाले?
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 28

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न 4.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा,
(i) हे अॅप आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या …………………………….
(अ) कार्बन प्रिन्टस रेखाटतं.
(आ) झेरॉक्स प्रिन्टस रेखाटतं.
(इ) नकली प्रिन्टस रेखाटतं.
(ई) कलर प्रिन्टस रेखाटतं.
उत्तरः
हे अप आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिन्टस रेखाटतं.

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
पावडेकाकांनी सुमितवर राग का व्यक्त केला तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
सुमितने तयार केलेल्या स्वच्छता अॅपवर सुमितने पावडेकाकांची सगळी माहिती भरली आणि मोबाईलच्या स्क्रीनवर पावडेकाकांची काळीकुट्ट पावले उमटली आणि खाली शब्द आले, ‘यू हॅव डर्टीएस्ट फूटप्रिन्टस’ पावडेकाकांचे प्रत्यक्षात पाय अत्यंत स्वच्छ आणि सुंदर होते. मग त्यांचे पाय असे काळेकुट्ट कसे असू शकतात म्हणून ते रागावले.

प्रश्न 2.
ग्लोबल वॉर्मिंगला आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कशाप्रकारे हातभार लावतो हे तुमच्या अनुभवातून लिहा.
उत्तरः
आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा अनेक गोष्टी करतो, की त्यामुळे आपण ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो. आपण थोड्याथोड्या अंतरावर जाण्यासाठी कार्बन उर्सजन करणाऱ्या वाहनांचा वापर करतो. सार्वजनिक वाहनांचा उपयोग न करता एकेका व्यक्तीसाठी एकेक वाहन वापरतो. जितक्या प्रमाणात आपण वृक्षतोड करतो, तेवढी वृक्षांची लागवड करत नाही. ओझोन आणि ऑक्सिजन यांना विरल करणारे अनेक विषारी आणि घातक वायू आपण आपल्या जीवनशैलीतून वातावरणात सोडत असतो.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न 3.
धरती तापानं फणफणलीय हे विधान स्पष्ट करा.
उत्तरः
स्नेहलच्या मते, आपण आपल्या जीवनशैलीतून अवधं वातावरण घाण करतो. प्रदूषित करतो. प्रचंड प्रमाणात कार्बन वातावरणात सोडतो. त्यामुळे पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढते आहे. या सगळ्यांचा परिणाम ऋतु हवामान, पाऊस या सगळ्यांवर झाला आहे. धरतीवरील बर्फाचे कडे वितळू लागले आहेत. संपूर्ण चराचराला याचे परिणाम भोगावे लागत आहेत.

प्रश्न 4.
सुमितने कोणते शास्त्रीय सत्य पावडेकाकांना सांगितले?
उत्तरः
सुमितने पावडेकाकांना सांगितले, एक लीटर पेट्रोल जळते म्हणजेच त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायॉक्साईड वातावरणात सोडला जातो. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा रंग ठरतो. म्हणून प्रत्यक्षात सुंदर दिसणारी पावडेकाकांची पाऊले मात्र खऱ्या अर्थाने काळीकुट्ट आहेत.

प्रश्न ५. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सुचनेनुसार कृती करा.

कृती १ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 29

प्रश्न 2.
योग्य पर्याय निवडून लिहा.
(i) स्नेहल कॉलेजला जाताना बसने ये-जा करणार आहे कारण…
(अ) तिला बसच्या गर्दी पासून वाचायचे होते.
(आ) सायकलने ये-जा केल्याने तिचा व्यायाम होणार होता.
(इ) तिला कार्बन उर्ल्सजनाचे प्रमाण कमी करून पर्यावरणाला हातभार लावायचा होता.
(ई) तिला पैसे वाचावायचे आहेत.
उत्तरः
स्नेहल कॉलेजला जाताना बसने ये-जा करणार आहे कारण तिला कार्बन उर्सजनाचे प्रमाण कमी करून पर्यावरणाला हातभार लावायचा होता.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

(ii) सगळ्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा कारण …………………………….
(अ) त्यामुळे रहदारीची समस्या कमी होईल
(आ) प्रवासाचा खर्च वाचेल.
(इ) अनेकांनी एकाच वाहनाचा उपयोग केल्यामुळे वाहनांची संख्या कमी होवून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही कमी होईल,
(ई) प्रदुषण वाढेल.
उत्तरः
सगळ्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा कारण अनेकांनी एकाच वाहनाचा उपयोग केल्यामुळे वाहनांची संख्या कमी होऊन कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही कमी होईल.

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
(i) अभिषेकला कशी पावले हवी होती?
उत्तर:
अभिषेकला रेखामावशीसारखी चंदेरी पावले हवी होती.

(ii) कोणती गोष्ट आपल्याला कमीपणाची वाटते?
उत्तर:
बसने प्रवास करणे ही गोष्ट आपल्याला कमीपणाची वाटते.

प्रश्न 4.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 30

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(i) ……………………………….. सगळ्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. (रेखामावशी, स्नेहल, पावडेकाकू, अमिषाकाकू)
(ii) त्या निळ्याशार तुकड्यावर ……………………………….. उमटल्याचा त्यांना भास झाला. (तारे, चांदणं, ढग, मेघ)
उत्तर:
(i) रेखामावशी
(ii) चांदणं

कृती २ : आकलन कृती

प्रश्न 1.
कृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 31
प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 32

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

प्रश्न 3.
चूक की बरोबर लिहा.
(i) रेखामावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या.
(ii) सुमित भरभरून बोलत होता.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) बरोबर

प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 33
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 34

प्रश्न 5.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार, मला माझे पाय….
(अ) अभिषेकसारखे सोनेरी हवेत.
(आ) स्नेहलसारखे सुंदर हवेत.
(इ) रेखामावशींसारखे चंदेरी हवेत.
(ई) पावडेकाकूसारखे चंदेरी हवेत.
उत्तरः
मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार, मला माझे पाय रेखामावशींसारखे चंदेरी हवेत.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

कृती ३ : स्वमत

प्रश्न 1.
उताऱ्यातील प्रत्येकाने पर्यावरणपूरक वागण्याचा कशाप्रकारे निश्चय केला?
उत्तरः
अभिषेक कॉलेजला जाण्यासाठी सायकल वापरणार होता. तर स्नेहल बसने ये-जा करणार होती. थोड्या-थोड्या अंतरासाठी बाईक न वापरता पायीच चालत गेले पाहिजे असे अभिषेकच्या बाबांनी ठरवले. आपली ही कार्बनची पावलं पुसून टाकण्यासाठी वृक्ष लागवड करायला हवी, असे मत सुमितने व्यक्त केले. अशाप्रकारे सर्वांनी पर्यावरणास मदत करण्याची शपथ घेतली.

प्रश्न 2.
हिरव्यागर्द झाडांनी आपली काळीकुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीतून जास्तीत जास्त कार्बन वातावरणात सोडतो. त्याचा प्रचंड परिणाम पर्यावरणावर होतो. हवेत मिसळलेल्या कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी व ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत, त्यातला सर्वात ठोस आणि परिणामकारक उपाय म्हणजे जास्तीत जास्त झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करणे. त्यामुळे ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढ होईल. त्यासाठी सर्वांनीच जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे.

प्रश्न 3.
कार्बन डायऑक्साईडचे हवेतले प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही काय उपाय करू शकता? तुमचे मत लिहा.
उत्तरः
हवेत सोडला जाणारा कार्बन आणि निसर्गात निर्माण होणारा ऑक्सिजन यांच्या प्रमाणात प्रचंड असमतोल आपण प्रदुषणाच्या माध्यमातून अनुभवतो. निर्माण होणारे औद्योगीकरण, झाडांची प्रचंड कत्तल, कारखान्यातून निघणारा धूर यांमुळे ऑक्सिजनच्या प्रमाणात घट होते आहे.

या सगळ्याचा विचार करता, विकास करताना पर्यावरणाचा नाश होणार नाही ही बाब लक्षात घेतली पाहिजे. जेवढी झाडे कापली आहेत, तेवढी वाढवली पाहिजेत. लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे, प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीचा अभ्यास करून ती पर्यावरण पुरक कशी होईल याचा विचार केला पाहिजे, तरच ओं क्सिजनचे प्रमाण वाढून हवेतील कार्बनचे प्रमाण कमी होऊ शकते.

Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस

स्वाध्याय कृती

प्रश्न 1.
कारणे लिहा.

(i) स्नेहल त्रासली कारण …………………………….
उत्तर:
स्नेहल त्रासली कारण रेखामावशींच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते.

(ii) पावडेकाकांचा चेहरा पडला कारण …………………………….
उत्तर:
पावडेकाकांचा चेहरा पडला कारण मोबाईल स्क्रीनवर पावडे काकांची काळीकुट्ट पावलं उमटली होती.

(७) खालील तख्ता पूर्ण करा
Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 फूटप्रिन्टस 38

फूटप्रिन्टस Summary in Marathi

फूटप्रिन्टस पाठपरिचय‌‌

तरूणांना‌ ‌मार्गदर्शन‌ ‌करणाऱ्या‌ ‌छात्रप्रबोधन‌ ‌एप्रिल‌ ‌२०१७‌ ‌च्या‌ ‌अंकातून‌ ‌प्रस्तुत‌ ‌पाठ‌ ‌घेतला‌ ‌आहे.‌ ‌ग्लोबल‌ ‌वॉर्मिंगमधून‌ ‌आपल्या‌ ‌धरणीमातेला‌ ‌वाचवण्यासाठी‌ ‌वृक्षसंवर्धनाबरोबरच,‌ ‌वैयक्तिक‌ ‌वाहनांचा‌ ‌उपयोग‌ ‌करण्यापेक्षा‌ ‌प्रवासी‌ ‌वाहन‌ ‌सुविधांचा‌ ‌अधिकाधिक‌ ‌वापर‌ ‌करावा,‌ ‌त्यासाठी‌ ‌आपली‌ ‌जीवनशैली‌ ‌बदलावी‌ ‌असा‌ ‌संदेश‌ ‌’फूटप्रिन्टस’‌ ‌या‌ ‌पाठातून‌ ‌लेखक‌ ‌’डॉ.‌ ‌प्रदिप‌ ‌आवटे’‌ ‌यांनी‌ ‌दिला‌ ‌आहे.‌‌

फूटप्रिन्टस Summary in English

To‌ ‌save‌ ‌the‌ ‌earth‌ ‌from‌ ‌global‌ ‌warming,‌ ‌besides‌ ‌planting‌ ‌trees,‌ ‌we‌ ‌must‌ ‌use‌ ‌public‌ ‌transportation‌ ‌rather‌ ‌than‌ ‌private‌ ‌vehicles,‌ ‌which‌ ‌will‌ ‌also‌ ‌help‌ ‌to‌ ‌reduce‌ ‌the‌ ‌pollution.‌ ‌To‌ ‌realize‌ ‌this,‌ ‌our‌ ‌routine‌ ‌lives‌ ‌must‌ ‌undergo‌ ‌changes‌ ‌and‌ ‌adjustments‌ ‌whenever‌ ‌necessary.‌ ‌This‌ ‌is‌ ‌the‌ ‌message‌ ‌of‌ ‌this‌ ‌lesson‌ ‌by‌ ‌Dr.‌ ‌Pradeep‌ ‌Awate.‌ ‌Minimising‌ ‌the‌ ‌use‌ ‌of‌ ‌electronic‌ ‌gadgets‌ ‌and‌ ‌machinery‌ ‌will‌ ‌help‌ ‌us‌ ‌connect‌ ‌with‌ ‌nature‌ ‌and‌ ‌there‌ ‌will‌ ‌also‌ ‌be‌ ‌additional‌ ‌greenery‌ ‌in‌ ‌the‌ ‌world‌ ‌around‌ ‌us.‌‌

फूटप्रिन्टस शब्दार्थ‌

  • ‌समदी‌ ‌-‌ ‌सगळी‌ ‌-‌ ‌(entire)‌
  • ‌बक्कल‌ ‌-‌ ‌पुष्कळ‌ ‌-‌ ‌(abundant,‌ ‌plenty)‌ ‌
  • उखणणे‌ ‌‌-‌ ‌खडबडीत‌ ‌होणे‌ ‌-‌ ‌(become‌ ‌rough)‌
  • ‌गोजिरा‌ ‌-‌ ‌सुंदर‌ ‌-‌ ‌(beautiful)‌ ‌
  • चिरण्या‌ ‌-‌ ‌तडा,‌ ‌भेगा‌ ‌-‌ ‌(cracks)‌‌
  • लोन्यागत‌ ‌-‌ ‌लोण्यासारखा‌ ‌-‌ ‌(like‌ ‌butter)‌
  • ‌निरभ्र‌ ‌-‌ ‌ढग‌ ‌नसलेल्या,‌ ‌स्वच्छ‌ ‌-‌ ‌(cloudless)‌ ‌
  • चंदेरी‌ ‌-‌ ‌चांदीसारखा‌ ‌-‌ ‌(like‌ ‌silver‌ ‌of‌ ‌silver‌ ‌colour)‌
  • ‌ठसे‌ ‌-‌ ‌छाप‌‌ -‌ ‌(an‌ ‌impression)‌ ‌
  • स्फटिक‌ ‌-‌ ‌पारदर्शक‌ ‌-‌ ‌(crystal)

Maharashtra Board Class 10 Marathi Kumarbharti Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र

Balbharti Maharashtra State Board Class 10 Marathi Solutions Kumarbharti Chapter 10 आप्पांचे पत्र Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharti Chapter 10 आप्पांचे पत्र

Marathi Kumarbharti Std 10 Digest Chapter 10 आप्पांचे पत्र Textbook Questions and Answers

कृति

कृतिपत्रिकेतील प्रश्न १ (अ) आणि (आ) यांसाठी…

प्रश्न 1.
कारणे लिहा.
(अ) आजची मुले सुदैवी आहेत, कारण ………………………….
(आ) पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात, कारण ………………………….
उत्तर:
(अ) आजची मुले सुदैवी आहेत; कारण रोज नवीन नवीन गोष्टी त्यांच्या कानांवर पडतात.
(आ) पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात; कारण पुस्तकाच्या पानात डोक्याचे खादय असते आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते.

प्रश्न 2.
आकृती पूर्ण करा.
(i) Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र 1
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र 7

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र

(ii) Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र 2
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र 11

प्रश्न 3.
योग्य पर्याय निवडा.

(अ) आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त – ………………………………….
(१) हृदयाची धडधड वाढते.
(२) कपाळावरच्या आठ्या वाढतात.
(३) विदयार्थ्याचे गुण वाढतात.
उत्तर:
आप्पांच्या मते, चिंतेमुळे फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात.

प्रश्न 4.
विचारप्रक्रियेतील आव्हान वाढते.

(आ) शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा – ………………………………….
(१) तो रोज उपस्थित असतो.
(२) तो सर्वांची काळजी घेतो.
(३) तो चांगलं काम करतो.
(४) तो सर्वांशी चांगले बोलतो.
उत्तर:
शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो; जेव्हा तो चांगलं काम करतो.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र

प्रश्न 5.
आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.
(अ) आप्पांचे शिक्षणप्रेम – ………………………………….
(आ) स्वच्छता – ………………………………….
उत्तर:
(अ) आप्पांचे शिक्षणप्रेम: मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात, ते खिडकीतून ऐकत असतो.
(आ) स्वच्छता: आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हांला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो.

प्रश्न 6.
चौकटी पूर्ण करा.
आप्पांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र 3
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र 9

प्रश्न 7.
खालील वाक्यांतील क्रियाविशेषणे ओळखा.
(अ) ती लगबगीने घरी पोहोचली.
(आ) जोसेफ अवघड गणितदेखील सहज सोडवतो.
(इ) आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते.
उत्तर:
क्रियाविशेषणे –
(i) लगबगीने
(ii) सहज
(iii) आज.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र

प्रश्न 8.
खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये शोधा.
(अ) पक्ष्याने दाण्यांवर झडप घातली.
(आ) तिचा चेहरा सारखा डोळ्यांसमोर येतोय.
(इ) छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता.
(ई) परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले.
उत्तर:
शब्दयोगी अव्यये –
(i) वर
(ii) समोर
(iii) बरोबर
(iv) मुळे.

प्रश्न 9.
स्वमत.
(अ) ‘पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे’, आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.
उत्तर:
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागाची पाण्याअभावी दैना उडाली होती. सर्वत्र हाहाकार माजला होता. कळशीभर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोनमैल भटकत राहायचे, हजारो माणसे गावे सोडून शहरांकडे स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो लोक मरण पावले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. उद्योगधंदे बंद पडले. माणसे बेकार झाली. शेती ओस पडली. उपासमारीची दृश्ये दिसू लागली. त्या दुष्काळाने महाराष्ट्राच्या डोळ्यांत पाणी आले होते.

आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्यांना प्यायला मिळेल, जनावरे जगतील. शेती वाचेल. कारखान्यांना पाणी मिळेल. म्हणजे लोकांची दुःखे दूर होतील. समाधानाने जगण्याचा मार्ग मोकळा होईल, वेगळ्या शब्दांत, ‘लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले जातील.’ वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजे नवीन पाणी निर्माण करणे होय, हे आपण आता तरी लक्षात घेतले पाहिजे.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र

(आ) ‘जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले ? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात.’ या वाक्यांतील अभिप्रेत अर्थ लिहा.
उत्तर:
मुले मैदानावर खेळताना-बागडताना मनसोक्त गोंधळ घालत आहेत, असे वरवर पाहता वाटते. हा गोंधळ म्हणजे मुलांचे दिशाहीन भरकटणे नव्हे. हा गोंधळ कोणत्याही अर्थाने वाईट किंवा मूल्यहीन नसतो. त्यांचे मन मुक्तपणे खेळण्यातून स्वतःच्या प्रगतीची दिशा शोधत असते. आप्पांच्या मते, मुलांची ऊर्मी, त्यातला अनावर बेधडकपणा, अलोट उत्साह हे गुण ज्यांच्याकडे असतात, ती माणसे जीवनात कोणतेही अवघड कार्य पार पाडू शकतात. म्हणून आप्पांना मुक्तपणे खेळणारी मुले गुणी वाटतात. त्यांच्याविषयी त्यांना भरपूर विश्वास वाटतो. तोच विश्वास ते बोलून दाखवत आहेत.

(इ) आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
उत्तर:
सरधोपटपणे जीवनाचे ध्येय ठरवू नये, हे आप्पांचे म्हणणे मला खूपच पटते. कोणतेही काम निवडायला हरकत नाही. पण ते आवडीने पार पाडायचे, हे मी ठरवूनच टाकले आहे. मी एक वेगळेच ध्येय स्वत:साठी ठरवून टाकले आहे. मी खूप अभ्यास करणार आहे. खूप विचार करून शोधून काढणार आहे. वर्गात कोणताही विषय उत्तम रितीने कसा शिकवायचा, याचा शोध घेणार आहे. त्याचा शाळेशाळेत जाऊन प्रसार करणार आहे. आधी मला हा विचार सुचला, तेव्हा खूप भीती वाटली होती की माझे कोण ऐकेल ? कोण समजून घेईल? पण आप्पांनी सांगितले तसे मी करणार आहे. मनापासून, जीव ओतून मी ठरवलेले काम करणार आहे. मला खात्री आहे की मी यशस्वी होईनच.

Marathi Kumarbharti Class 10 Textbook Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र Additional Important Questions and Answers
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती १: (आकलन)

प्रश्न 1.
कारणे लिहा:
(i) आप्पांना विदयार्थ्यांशी बोलायची कधी संधीच मिळाली नाही; कारण
(ii) शिपाई होण्याची इच्छा फारच कमी मुलांची असते; कारण
उत्तर:
(i) आप्पांना विद्यार्थ्यांशी बोलायची कधी संधीच मिळाली नाही; कारण विद्यार्थी नेहमी घाईत असायचे.
(ii) शिपाई होण्याची इच्छा फारच कमी मुलांची असते; कारण त्यांना शिपाई हे पद कमी महत्त्वाचे वाटते.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र

प्रश्न 2.
आकृत्या पूर्ण करा:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र 4
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र 6

कृती २: (आकलन)

प्रश्न 1.
विधाने पूर्ण करा:
(i) बिस्मिल्लाह खान जगभर लोकप्रिय झाले; कारण ……………………………….
(अ) त्यांनी जगभर सनई वादनाचे कार्यक्रम केले.
(ब) हिंदी चित्रपटांतील खूप गाण्यांसाठी सनई वादन केले.
(क) ते खूप मन लावून सनई वाजवायचे.
(ड) त्यांचे वडील फार मोठे सनई वादक होते.
उत्तर:
(i) बिस्मिल्लाह खान जगभर लोकप्रिय झाले; कारण ते खूप मन लावून सनई वाजवायचे.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र

(ii) शाळेतले शिक्षक जे शिकवत, ते आप्पा खिडकीतून ऐकत असत; कारण ……………………………….
(अ) ते शिक्षक खूप चांगले शिकवत असत.
(ब) ते सगळे शिकायचे लहानपणी राहून गेले.
(क) त्या शिकवण्याचा जीवनात उपयोग झाला असता.
(ड) स्वत:च्या मुलांचा अभ्यास घेताना उपयोग झाला असता.
उत्तर:
(ii) शाळेतले शिक्षक जे शिकवत, ते आप्पा खिडकीतून ऐकत असत; कारण ते सगळे शिकायचे लहानपणी राहून गेले.

प्रश्न 2.
आप्पांचे पुढील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा:
(i) उत्कृष्टतेचा ध्यास: …………………………….
उत्तर:
(i) उत्कृष्टतेचा ध्यास: तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे, असं मला वाटतं.

कृती ३: (व्याकरण)

प्रश्न 1.
अनेकवचन लिहा:

  • वर्ष
  • उपदेश
  • माणूस
  • शाळा
  • वाटा
  • शिपाई
  • गाडी
  • वस्तू
  • लाडू
  • केळे
  • सासू
  • लांडगा. Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र

उत्तर:

  • वर्ष – वर्षे
  • उपदेश – उपदेश
  • माणूस – माणसे
  • शाळा – शाळा
  • वाटा – वाटे
  • शिपाई – शिपाई
  • गाडी – गाड्या
  • वस्तू – वस्तू
  • लाडू – लाडू
  • केळे – केळी
  • सासू – सासवा
  • लांडगा – लांडगे.

प्रश्न 2.
पुढील शब्दांतून विशेषणे व विशेष्ये यांचे दोन गट करा:
अर्धा, मुली, खूप, रुपये, तीव्र, किरण, वेडी, माणसे, लाडू, पक्का, दोन, वाटा, चांगले, रंग, अक्षर, लहान.
उत्तर:
विशेषणे: अर्धा, खूप, तीव्र, वेडी, पक्का, दोन, चांगले, लहान, विशेष्ये: मुली, रुपये, किरण, माणसे, लाडू, वाटा, रंग, अक्षर.

प्रश्न 3.
पुढील वाक्यांतील क्रियापदे ओळखून लिहा:
(i) तो चालताना पाय घसरून पडला.
(ii) खाता खाता उष्टे हात त्याने अंगाला पुसले.
(iii) तो जेवून आला.
उत्तर:
(i) पडला
(ii) पुसले
(iii) आला.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र

उतारा क्र.२
प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

कृती १: (आकलन)

प्रश्न 1.
कारणे लिहा:

(ii) एका मुलाने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून झोपडपट्टीतल्या मुलांसाठी पक्का पूल बांधायला आपले पैसे दिले; कारण
उत्तर:
एका मुलाने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून झोपडपट्टीतल्या मुलांसाठी पक्का पूल बांधायला आपले पैसे दिले; कारण त्या मुलांना नाल्यावरच्या एका तुटक्या पुलावरून जावे लागे.

प्रश्न 2.
चूक की बरोबर ते लिहा:
(i) आजकाल मुलांना कार्टून्सची नावे पाठ असतात, पण झाडांची नावे विचारली, तर दहासुद्धा सांगता येणार नाहीत.
(ii) माणसे कितीही मोठी झाली, तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही.
(iii) आप्पांचा मुलांवर तितकासा विश्वास नाही.
उत्तर:
(i) बरोबर
(ii) बरोबर
(iii) चूक.

प्रश्न 3.
पुढील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा: (सराव कृतिपत्रिका -२)
(i) पुस्तकाच्या पानांत डोक्याचं खादय असतं.
(ii) एकानेतरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे.
उत्तर:
(i) पुस्तकाच्या पानांत ज्ञान साठवलेले असते.
(ii) शाळेतला एकतरी विदयार्थी लेखक झाला पाहिजे.

कृती २: (आकलन)

प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र 12
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र 14

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र

प्रश्न 2.
तक्ता पूर्ण करा:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र 13
उत्तर:
(i)
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र 15
(सराव कृतिपत्रिका-२)

कृती ३: (व्याकरण)

प्रश्न 1.
पुढील वाक्यांत योग्य वाक्प्रचार योजून वाक्ये पुन्हा लिहा:
(i) समोरचा वाणी धान्यात भेसळ करतो, लोकांच्या बोलण्यातून कळते.
(ii) गावातल्या स्वच्छता मोहिमेच्या यशाबाबत लोक गुरुजींचीच स्तुती करतात.
(iii) ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही मोहीम यशस्वी करून ग्राम पंचायतीने लोकांचे दुःख दूर केले.
(iv) मी कोणालाही फसवणार नाही, असे प्रत्येकाने ठरवल्यास देशाचे स्वरूपच बदलून जाईल.
उत्तर:
(i) समोरचा वाणी धान्यात भेसळ करतो, असे कानावर पडते.
(ii) गावातल्या स्वच्छता मोहिमेच्या यशाबाबत लोक गुरुजींचेच नाव घेतात.
(iii) पाणी अडवा पाणी जिरवा’ ही मोहीम यशस्वी करून ग्राम पंचायतीने लोकांच्या डोळ्यांतले पाणी पुसले.
(iv) मी कोणालाही फसवणार नाही, असे प्रत्येकाने ठरवल्यास देशाचे चित्रच बदलून जाईल.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र

प्रश्न 2.
कंसातील प्रत्यय जोडून होणारे पूर्ण रूप लिहा:
(i) लिहिणे (चे)
(ii) कॉलेज (त)
(iii) शिपाई (नी)
(iv) सगळे (हून)
उत्तर:
(i) लिहिणे (चे) = लिहिण्याचे
(ii) कॉलेज (त) = कॉलेजात
(iii) शिपाई (नी) = शिपायांनी
(iv) सगळे (हून) = सगळ्यांहून.

प्रश्न 3.
पुढील शब्दांचा संधिविग्रह करा: (सराव कृतिपत्रिका-२)
शब्द – संधिविग्रह
(i) ग्रंथालय ……………………………..
(ii) महोत्सव ……………………………..
उत्तर:
(i) ग्रंथालय = ग्रंथ + आलय
(ii) महोत्सव = महा + उत्सव

कती ४: (स्वमत / अभिव्यक्ती)

प्रश्न 1.
लेखकांनी उताऱ्यात व्यक्त केलेला पर्यावरणविषयक विचार तुमच्या शब्दांत व्यक्त करा. (सराव कृतिपत्रिका-२)
उत्तर:
लेखकांनी आपले पर्यावरणविषयक विचार तळमळीने सांगितले आहेत. त्यांच्या मते, प्रत्येकाने दहा झाडे लावली, तरी आपला देश निसर्गसंपन्न होईल आणि हे खरेच आहे. या निसर्गसंपन्नतेचा देशाला, म्हणजेच आपणा सर्वांनाच फायदा होईल. पर्जन्यमान वाढेल. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळाच्या छायेतून देश मुक्त होईल, मात्र त्यासाठी प्रत्येकाने स्वत:ला जमेल तेवढे काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. आपल्याला पाणी निर्माण करता येत नाही, हे खरे आहे. पण अपव्यय तरी टाळू शकतो की नाही? प्रत्येकाने वाया जाणारे पाणी वाचवले तरी लक्षावधी लिटर पाणी वाचेल.

वाचलेले पाणी तहानेने व्याकूळ झालेल्यांना मिळेल; पाण्यासाठी आ वासून बसलेल्या पशुपक्ष्यांना मिळेल; सुकून चाललेल्या वृक्षवेलींना मिळेल. हे कळण्यासाठी सर्वांनी निसर्गाशी प्रेमाने वागायला शिकले पाहिजे. म्हणूनच लेखक सांगतात की, सर्वांनी फुलपाखरांचा अभ्यास केला पाहिजे. मधमाश्यांच्या पोळ्यापासून लांब न जाता त्याचा अभ्यास केला पाहिजे. अशा प्रकारे आपल्या अवतीभवतीच्या निसर्गाशी आत्मीयतेने वागल्यास पर्यावरण रक्षणाचे अनेक मार्ग दिसतील, असे लेखक सुचवतात.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र

व्याकरण व भाषाभ्यास

कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…
व्याकरण घटकांवर आधारित कृती:

१. समास:

पुढील समासांचा प्रत्येकी एक सामासिक शब्द लिहा:
(i) अव्ययीभाव
(ii) विभक्ती तत्पुरुष
(iii) इतरेतर द्वंद्व
(iv) वैकल्पिक द्वंद्व
(v) समाहार वंद्व
(vi) द्विगू.
उत्तर:
(i) अव्ययीभाव – घरोघर
(ii) विभक्ती तत्पुरुष – कार्यालय
(iii) इतरेतर द्वंद्व – आईवडील
(iv) वैकल्पिक द्वंद्व – दोनचार
(v) समाहार वंद्व – खाणेपिणे
(vi) द्विगू – त्रिकोण.

२. अलंकार:

(१) पुढील ओळीतील उपमेय, उपमान व अलंकार ओळखा: परीहून सुंदर असे ही चिमुरडी गालावर विलसे चांदण्याची खडी
उपमेय- [ ] उपमान- [ ] अलंकार- [ ]
उत्तर:
उपमेय – [लहान मुलगी] उपमान – [परी]
अलंकार – [व्यतिरेक]

(२) पुढील वैशिष्ट्यांवरून अलंकार ओळखा व समर्पक उदाहरण दया: (सराव कृतिपत्रिका-१)
(i) एखादया घटकाचे वर्णन करणे.
(ii) ते वर्णन पटवून देण्यासाठी योग्य उदाहरण देणे.
(अ) अलंकाराचे नाव →
(आ) अलंकाराचे उदाहरण →
उत्तर:
(अ) अलंकाराचे नाव → [दृष्टान्त]
(आ) अलंकाराचे उदाहरण → [लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा]

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र

३. वृत्त:
(१) पुढील ओळींचे गण पाडून वृत्त ओळखा:
स्वजन गवसला तो त्याज पासी नसे तो
कठिण समय येता कोण कामास येतो.
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र 16
वृत्त: हे ‘मालिनी’ वृत्त आहे.

(२) वृत्त ओळखा:
सदा सर्वदा योग तूझा घडावा।
तुझे कारणी देह माझा पडावा।। (मार्च १९)
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र 17
वृत्त: हे ‘भुजंगप्रयात’ वृत्त आहे.

४. शब्दसिद्धी:
(१) पुढील शब्दांना ‘त्व’ हा प्रत्यय लावून शब्द तयार करा:
(i) महत् – …………………………………..
(ii) कर्तृ – …………………………………..
(iii) प्रौढ – …………………………………..
(iv) वक्त – …………………………………..
उत्तर:
(i) महत् – महत्त्व
(ii) कर्तृ – कर्तृत्व
(ii) प्रौढ – प्रौढत्व
(iv) वक्तृ – वक्तृत्व.

(२) पुढील अभ्यस्त शब्द पूर्ण करा:
(i) अधून – ………………………………..
(i) दंगा – ………………………………..
(iii) हेवे – ………………………………..
(iv) काम – ………………………………..
उत्तर:
(i) अधूनमधून
(ii) दंगामस्ती
(iii) हेवेदावे
(iv) कामकाज,

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र

(३) कंसातील शब्दांचे पुढे दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा: (सराव कृतिपत्रिका-३)
(महत्त्व, लुटूलुटू, निकामी, घेईघेई, चढाई, सुकुमार)
प्रत्ययघटित – उपसर्गघटित – अभ्यस्त
(i) महत्त्व (i) …………………… – (i) ……………………
(ii) …………………… – (ii) …………………… – (ii) लुटूलुटू
उत्तर:
प्रत्ययघटित – उपसर्गघटित – अभ्यस्त
(i) महत्त्व – (i) सुकुमार – (i) घेईघेई
(ii) चढाई – (ii) निकामी – (ii) लुटूलुटू

५. सामान्यरूप:
(१) पुढील शब्दांची सामान्यरूपे लिहा:
(i) अभ्यासाविषयी – ………………………………..
(ii) खेळपट्टीचा – ………………………………..
(iii) कौतुकास – ………………………………..
(iv) महोत्सवात – ………………………………..
उत्तर:
(i) अभ्यासा
(ii) खेळपट्टी
(iii) कौतुका
(iv) महोत्सवा.

(२) पुढील शब्दसमूहातील शब्दांची योग्य सामान्यरूपे लिहा: (सराव कृतिपत्रिका-३)
(i) भूगोलची वही/भूगोलाची वही →
(ii) कोकराचे पाय/कोकरूचे पाय →
(iii) इंदिरेचे पुस्तक/इंदिराचे पुस्तक →
(iv) पेनने लिही/पेनाने लिही →
उत्तर:
(i) भूगोला
(ii) कोकरा
(iii) इंदिरा
(iv) पेना।

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र

६. वाक्प्रचार:

पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
(i) कपाळाला आठ्या पाडणे
(ii) डोळ्यांतले पाणी पुसणे
(iii) वाया जाणे
(iv) आनंद गगनात न मावणे.
उत्तर:
(i) कपाळाला आठ्या पाडणे – नाराजी व्यक्त करणे. वाक्य: कुठलेही काम सांगितले की महादू कपाळाला आठ्या पाडत असे.
(ii) डोळ्यांतले पाणी पुसणे – अश्रू पुसणे, सांत्वन करणे, वाक्य: दुःखितांच्या डोळ्यांतले पाणी पुसणे, हीच खरी समाजसेवा होय.
(iii) वाया जाणे – फुकट जाणे. वाक्य: अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली.
(iv) आनंद गगनात न मावणे – खूप आनंद होणे. वाक्य: विजयला बोर्डाच्या परीक्षेत ९०% गुण मिळाल्यामुळे त्याच्या आईबाबांचा आनंद गगनात मावला नाही.

भाषिक घटकांवर आधारित कृतीः

१. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा:
(i) चांगले x ………………..
(ii) जास्त x ………………..
(iii) ओळख x ………………..
(iv) आवश्यक x ………………..
(v) पूर्वज x ………………..
(vi) शिस्त x ………………..
(vi) गुण x ………………..
(viii) राग x ………………..
उत्तर:
(i) चांगले x वाईट
(ii) जास्त x कमी
(iii) ओळख x अनोळख
(iv) आवश्यक x अनावश्यक
(v) पूर्वज x वंशज
(vi) शिस्त x बेशिस्त
(vii) गुण x अवगुण
(viii) राग x लोभ.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र

प्रश्न 2.
गटात न बसणारा शब्द शोधा:
(i) कावळा, कबुतर, चिमणी, ससा, गरूड.
(ii) अजंठा, शाळा, वर्ग, शिक्षक, विदयार्थी.
उत्तर:
(i) ससा
(ii) अजंठा.

प्रश्न 3.
पुढील शब्दांतील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा:
(i) समुद्रकिनारी → [ ] [ ] [ ] [ ]
(ii) फुलपाखराच्या → [ ] [ ] [ ] [ ]
उत्तर:
(i) समुद्रकिनारी → [समुद्र] [नारी] [सरी] [किनारी]
(ii) फुलपाखराच्या→ [खरा] [राख] [पारा] [पाल]

प्रश्न 9.
लेखननियम:

(१) अचूक शब्द लिहा:
(i) नीसर्ग/नीसंग/निसर्ग/निर्सग,
(ii) निर्पण/निष्पर्ण/नीर्पण/नीष्पर्ण.
(iii) मुहूर्त/मूहुर्त/मुहुर्त/मूहूर्त.
(iv) क्रिडांगण/क्रिडागंण/क्रीडागंण/क्रीडांगण.
उत्तर:
(i) निसर्ग
(ii) निष्पर्ण
(iii) मुहूर्त
(iv) क्रीडांगण.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र

(२) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा:
(i) मला वीश्वास आहे, खुप खूप शुभेच्छा!
(ii) तूमच्या शीक्षकांनी तुम्हाला वगात शीस्तीत बसलेलं बघितलंय.
उत्तर:
(i) मला विश्वास आहे, खूप खूप शुभेच्छा!
(ii) तुमच्या शिक्षकांनी तुम्हांला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय.

३. विरामचिन्हे:

पुढील परिच्छेदातील विरामचिन्हे ओळखा:
तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही; पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं, आपण कौतुकास पात्र होऊ शकतो यावर तुमचा विश्वास नाही का?
उत्तर:
चिन्हे – नाव
(i) [ ; ] – अर्धविराम
(ii) [ , ] स्वल्पविराम
(iii) [ ? ] प्रश्नचिन्ह

४. पारिभाषिक शब्द:

पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा:
(i) Due Date –
(ii) Exchange –
(iii) Express Highway –
(iv) Earn Leave – —
(v) Bio-data – ——
उत्तर:
(i) Due Date – नियत दिनांक
(ii) Exchange – देवाण-घेवाण/विनिमय
(iii) Express Highway – द्रुतगती महामार्ग
(iv) Earn Leave – अर्जित रजा
(v) Bio-data – स्व-परिचय,

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र

५. अकारविल्हे
(१) पुढील शब्द अकारविल्हेनुसार लिहा:
(i) डॉक्टर → इंजेक्शन → पेशंट → नर्स.
(ii) वेरूळ → अजंठा → बेसिन → कार्टून.
उत्तर:
(i) इंजेक्शन → डॉक्टर → नर्स → पेशंट.
(ii) अजंठा → कार्टून → बेसिन → वेरूळ.

(२) दिलेल्या सूचनांनुसार पुढील शब्दकोडे सोडवा:
उभे शब्द- …………………… करी काम
आडवा शब्द – मन मोहित करणारा.
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र 16
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र 17

Try More:

PETRONET Pivot Point Calculator