Olympic Vartulacha Gof Question Answer Class 9 Marathi Chapter 6 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Question Answer Maharashtra Board

ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Std 9 Marathi Chapter 6 Questions and Answers

1. आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 1
उत्तरः
(अ)
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 2

(आ)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 3

2. योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा.
1. पहिले ऑलिंपिक व्हिलेज ………….. येथे वसले. (ग्रीस, मेलबोर्न, फ्रान्स, अमेरिका)
2. पहिले ऑलिंपिक सामने ………….. साली झाले. (1894, 1956, इ.स.पूर्व७७६, इ.स. पूर्व 394)
उत्तर:
1. मेलबोर्न
2. इ.स.पूर्व 776

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

3. खालील वाक्य वाचा. अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एखादया शब्दाला खालील मुद्दे लागू नसतील तर तिथे – हे चिन्ह लिहा. उदा., ‘व’ यासाठी लिंग, वचन, विभक्ती सगळीकडे – हे चिन्ह येईल.

प्रश्न 1.
पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 4
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 4.1

4. स्वमत

प्रश्न (अ)
‘ऑलिंपिक म्हणजे विश्वबंधुत्व’ ही संकल्पना स्पष्ट करा.
उत्तरः
मानवाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात खेळाचे महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळेच सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडासामने हे जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतात. संपूर्ण जगभरातील क्रीडासामन्यांत, ऑलिंपिक क्रीडासामन्यांना एक मानाचे स्थान आहे. या ऑलिंपिक सामन्यांचे स्वतंत्र निशाण म्हणजे, एक भलामोठा ध्वज असतो. ध्वजाच्या पांढऱ्याशुभ्र रंगावर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकांत गुंफलेली असतात. ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड आणि ध्वजाचा पांढराशुभ्र रंग म्हणजे विशाल अंतराळ होय. जगभरातील सर्व राष्ट्रांतील सुमारे पाच ते सहा हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. देशादेशांतील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात.

या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती नेमलेली असते. या स्पर्धांत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे एक ते तीन प्रतिनिधी या समितीमध्ये असतात. या सामन्यांसाठी लागणारा सारा पैसा स्पर्धक देश उभा करतात. क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. ऑलिंपिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील पाच खंडांची पाच वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

उपक्रम:

सन 2016 साली झालेल्या ऑलिंपिक सामन्यातील सुवर्ण, रजत व कांस्यपदक मिळवणाऱ्या खेळाडूंची माहिती आंतरजालाचा वापर करून खालील तक्त्यात लिहा.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 5

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Additional Important Questions and Answers

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 6

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. वेगवेगळे रस्ते (अ) पाच वर्तुळे
2. एकमेकांत गुंफलेली (ब) ऑलिंपिक सामन्यांचे
3. स्वतंत्र निशाण (क) विशाल अंतराळ
4. शुभ्रधवल पार्श्वभूमी (ड) येण्याजाण्यासाठी

उत्तर:

  1. येण्याजाण्यासाठी
  2. पाच वर्तुळे
  3. ऑलिंपिक सामन्यांचे
  4. विशाल अंतराळ

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
संपूर्ण जगभरातील क्रीडासामन्यात कशाला मानाचे स्थान आहे?
उत्तरः
संपूर्ण जगभरातील क्रीडासामन्यात ऑलिंपिक क्रीडासामन्यांना मानाचे स्थान आहे.

प्रश्न 2.
ऑलिंपिकच्या ध्वजावर किती रंगांची वर्तुळे काढण्यात आली आहेत?
उत्तर:
ऑलिंपिकच्या ध्वजावर पाच रंगांची वर्तुळे काढण्यात आली आहेत.

प्रश्न 3.
लेखकांची मोटार भरधाव वेगाने कुठे जात होती?
उत्तर:
लेखकांची मोटार ऑलिंपिक गावाकडे भरधाव वेगाने जात होती.

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
1. मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्व अनन्यसाधारण आहे. (क्रीडेचे, मेहनतीचे, कामाचे, शाळेचे)
2. …………. गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. (वडिलांच्या, आवडत्या, ऑलिंपिक, दूरच्या)
उत्तर:
1. क्रीडेचे
2. ऑलिंपिक

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 5.
सहसंबंध लिहा.
1. शुभ्रधवल : पार्श्वभूमी :: विशाल : …………….
2. प्रचंड : गर्दी :: भलामोठा : ………………
उत्तर:
1. अंतराळ
2. ध्वज

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती; कारण ……………………….
(अ) येण्याजाण्यासाठी एकच रस्ता होता.
(ब) रस्त्यावर सिग्नल होते.
(क) लोकांमध्ये शिस्त होती.
(ड) येण्याजाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते.
उत्तरः
गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती, कारण येण्याजाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते.

प्रश्न 2.
काय ते लिहा.

  1. उंच स्तंभावर फडकणारा – [ ]
  2. ध्वजावरील पांढऱ्याशुभ्र पार्श्वभूमीवर एकमेकांत गुंफलेली – [ ]
  3. जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे – [ ]

उत्तर:

  1. ऑलिंपिकच्या सामन्यांचा भलामोठा ध्वज
  2. पाच रंगांची वर्तुळे
  3. सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडासामने

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 3.
चूक की बरोबर ते लिहा.
1. संपूर्ण जगभरातील क्रीडासामन्यांत आशियाई क्रीडासामन्यांना एक मानाचे स्थान आहे.
2. ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड.
उत्तर:
1. चूक
2. बरोबर

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा. ऑलिपिंक सामन्यांचे ते स्वतंत्र निशान होते.
उत्तर:
ऑलिंपिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
उत्तर:

  1. मानाचे
  2. लाल
  3. पिवळा
  4. निळा
  5. हिरवा
  6. काळा
  7. वेगवेगळे
  8. भलामोठा
  9. पांढऱ्याशुभ्र
  10. पाच
  11. विशाल
  12. एक

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
1. क्रिडासामने, क्रीडासामने, क्रीडासामणे, कीडासामने – [ ]
2. क्षितिज, क्षीतिज, क्षितीज, शितिज – [ ]
उत्तर:
1. क्रीडासामने
2. क्षितिज

प्रश्न 4.
लिंग बदला
मैत्रीण – [ ]
उत्तर:
मित्र

प्रश्न 5.
समानर्थी शब्द लिहा.

  1. ठिकाण – [ ]
  2. क्रीडांगण – [ ]
  3. खूण – [ ]
  4. नयन – [ ]

उत्तर:

  1. स्थान
  2. मैदान
  3. निशाण
  4. डोळे

प्रश्न 6.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. अपमान × [ ]
  2. पराजय × [ ]
  3. बुटके × [ ]
  4. विकेंद्रित × [ ]

उत्तर:

  1. मान
  2. जय
  3. उंच
  4. केंद्रित

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 7.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर:

  1. क्रीडासामने
  2. रस्ते
  3. वर्तुळे
  4. डोळे

प्रश्न 8.
खालील अधोरेखित शब्दांची जात ओळखा.
तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले.
उत्तरः
आमचे – सर्वनाम, डोळे – नाम

प्रश्न 9.
वाक्यातील काळ ओळखा.
ऑलिंपिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती.
उत्तर:
भूतकाळ

प्रश्न 10.
वाक्यातील काळ बदला. (वर्तमानकाळ करा)
येण्याजाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते.
उत्तरः
येण्याजाण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण असते, यावर तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तरः
क्रीडा व्यक्तिविकासांचे महत्त्वाचे साधन आहे. खेळ खेळल्याने व्यक्ती चपळ, सुदृढ व प्रवीण बनते. मैदानी खेळ जसे की, क्रिकेट, बॉस्केट बॉल, हॉकी वा कबड्डी अशा प्रकारचे विविध खेळ खेळल्याने मनुष्याचे शरीर लवचीक बनते. खेळ खेळल्याने एक प्रकारची शक्ती अंगात निर्माण होते. व्यक्तीमध्ये वक्तशीरपणा येतो. एकतेचे महत्त्व कळते. एखादया खेळात चांगल्या प्रकारचे प्रावीण्य व कौशल्य मिळविल्यास प्रसिद्धी मिळते. खेळ खेळणे म्हणजे एक प्रकारची कसरतच असते, त्यामुळे शरीराचा नियमितपणे व्यायाम होत असतो. खेळामुळे व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक क्रियांचे संतुलन राखले जाते. म्हणून मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण असते.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 7

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
ऑलिंपिकचे ब्रीदवाक्य कशावर लिहिलेले आहे?
उत्तर:
ऑलिंपिकच्या ध्वजावर ऑलिंपिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 2.
ऑलिंपिकच्या ब्रीदवाक्यातील ‘ऑल्टियस’ या शब्दाचा अर्थ काय होतो?
उत्तर:
ऑलिंपिकच्या ब्रीदवाक्यातील ‘ऑल्टियस’ या शब्दाचा अर्थ ‘उच्चता’ असा होतो.

प्रश्न 3.
ऑलिंपिक सामने म्हणजे कोणासाठी एक पर्वणीच असते?
उत्तर:
ऑलिंपिक सामने म्हणजे क्रीडापटू आणि क्रीडाशौकिनांसाठी एक पर्वणीच असते.

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
1. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक …………. सतत तेवत असते. (मशाल, दगड, चिन्ह, पताका)
2. …………. सुमारे सत्तर ते ऐंशी हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. (मैदानात, तलावाजवळ, खोल्यांमध्ये, प्रेक्षागारात)
उत्तर:
1. मशाल
2. प्रेक्षागारात

प्रश्न 5.
काय ते लिहा.
1. ‘सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस’ असा संदेश देणारा
2. ध्वजस्तंभाजवळ सतत तेवत असणारी –
उत्तर:
1. ऑलिंपिकचा ध्वज
2. मशाल

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
चूक की बरोबर ते लिहा.
1. जिंकण्यासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत.
2. पोहण्याच्या शर्यतीसाठी चार-पाच तलावही बांधलेले असतात.
उत्र:
1. चूक
2. बरोबर

प्रश्न 2.
ऑलिंपिक ब्रीदवाक्यातील शब्द आणि त्याचे अर्थ यांचे वर्गीकरण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 8
उत्तर:

शब्द अर्थ
सिटियस गतिमानता
ऑल्टियस उच्चता
फॉर्टियस तेजस्विता

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 9

प्रश्न 4.
सहसंबंध लिहा.
कमी : जास्त :: गैरसोय : …………….
उत्तरः
सोय

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
या ध्वजावर ऑलीपिकचे ब्रिदवाक्य लिहिलेले आहे.
उत्तर:
या ध्वजावर ऑलिंपिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे लिहा.
उत्तर:

  1. ध्वज
  2. खेळाडू
  3. मशाल
  4. क्रीडापटू
  5. पृथ्वी
  6. राष्ट्र
  7. स्त्री
  8. तलाव
  9. प्रेक्षक
  10. ब्रीदवाक्य
  11. लोक
  12. पर्वणी
  13. संदेश

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
1. गतिनामता, गतिमानता, गतीमानता, गतीतानमा – [ ]
2. परवणी, पर्वणि, पर्वणी, र्पवणी – [ ]
उत्तर:
1. गतिमानता
2. पर्वणी

प्रश्न 4.
लिंग बदला
पुरुष – [ ]
उत्तर:
स्त्री

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 5.
समानार्थी शब्द लिहा.
1. कष्ट – [ ]
2. देश – [ ]
उत्तर:
1. श्रम
2. राष्ट्र

प्रश्न 6.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
कमी × [ ]
उत्तरः
जास्त

प्रश्न 7.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर:
1. खेळाडू
2. सामने

प्रश्न 8.
खालील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा.
असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो.
उत्तर:
ध्वज – नाम, देत असतो – क्रियापद

प्रश्न 9.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
या ध्वजावर ऑलिंपिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे.
उत्तर:
वर्तमानकाळ

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 10.
वाक्यातील काळ बदला. (भूतकाळ करा)
या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत आहे.
उत्तरः
या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत होती.

प्रश्न 11.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 10

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
गतिमानता, उच्चता व तेजस्विता ही तीन सूत्रे खेळाडूंसाठी फार आवश्यक असतात, या कथनावर तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तरः
खेळाडू म्हटला म्हणजे तो कुशल, चपळ, प्रवीण व तरबेज असला पाहिजे. यासाठी खेळाडूला गतिमान होणे आवश्यक असते. प्रत्येक खेळाडूने आपआपल्या खेळात प्रावीण्य मिळविण्यासाठी खेळाचा जास्तीत जास्त सराव केला पाहिजे की जेणेकरून त्याच्या खेळ खेळण्याच्या गतीत वाढ होईल. खेळाडूने आपल्या खेळात कौशल्य संपादन करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे, तसेच त्याने स्वत:चे शरीर सुदृढ बनविण्यासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत. खेळाडूला नियमित व्यायाम करणे फारच गरजेचे असते जेणेकरून एक विशिष्ट प्रकारचे तेज त्याच्या शरीरात निर्माण होईल. अशा प्रकारे गतिमानता, उच्चता व तेजस्विता ही तीन सूत्रे खेळाडूंसाठी फार आवश्यक असतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 11

प्रश्न 2.
उत्तर लिहा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 12

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.
उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गट
1. रहदारीसाठी बांधलेल्या (अ) असंख्य खोल्या
2. निवासासाठी बांधलेल्या (ब) विशाल उपाहारगृहे
3. प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी (क) प्रचंड प्रेक्षागार
4. विशाल मैदानाभोवताली (ड) अनेक सडका

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 4.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 13

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी ‘ऑलिंपिक व्हिलेज’ येथे कोणती सोय करण्यात आली आहे ?
उत्तरः
प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी ‘ऑलिंपिक व्हिलेज’ येथे सुसज्ज अशी उपाहारगृहे तयार करण्यात आली आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 2.
‘ऑलिंपिक व्हिलेज’ वसवण्याची कल्पना कोठे मांडण्यात आली?
उत्तर:
‘ऑलिंपिक व्हिलेज’ वसवण्याची कल्पना मेलबोर्न येथे मांडण्यात आली.

प्रश्न 3.
ऑलिंपिक सामने किती वर्षांनी होतात?
उत्तर:
ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी होतात.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. ‘ऑलिंपिक व्हिलेज’वसवण्याची कल्पना इ. स. … मध्ये मेलबोर्न येथे मांडण्यात आली. (1957, 1956, 1976, 1946)
2. इ.स.पूर्व ७७६ मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ………… देशाच्या इतिहासात सापडते. (ग्रीस, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, भारत)
उत्तर:
1. 1956
2. ग्रीस

सहसंबंध लिहा.

प्रश्न 1.
विशाल : मैदान :: असंख्य : …………………
इ.स.पूर्व ७७६: सामने सुरू झाले :: इ.स.पूर्व 394: ………………….
उत्तर:
1. खोल्या
2. सामने बंद पडले

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 2.
पुढे दिलेल्या सालातील घडलेल्या घटना लिहा.
उत्तर:

साल घटना
इ.स. 1956 ऑलिंपिक व्हिलेज वसवण्याची कल्पना
इ.स. पूर्व 773 ऑलिंपिक सामन्यांची सुरुवात
इ.स. पूर्व 394 ऑलिंपिक सामने बंद पडले

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
इ.स.पूर्वी 394 मध्ये ऑलिंपिक सामने बंद पडले; कारण …………..
(अ) पुढे ग्रीक सत्तेचा हास झाला.
(ब) खेळाडू जखमी होतात.
(क) जागेअभावी
(ड) अंतर्गत राजकारणांमुळे
उत्तरः
इ.स.पूर्वी 394 मध्ये ऑलिंपिक सामने बंद पडले; कारण पुढे ग्रीक सत्तेचा -हास झाला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
1. इ.स. 1956 मध्ये मेलबोर्न येथे वसवण्यात आलेले – [ ]
2. ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून, गौरव करण्यात येणारे – [ ]
उत्तर:
1. ऑलिंपिक व्हिलेज
2. यशस्वी खेळाडू ऑलिव्ह

प्रश्न 3.
कोष्टक पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 14

प्रश्न 4.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 15

प्रश्न 5.
चूक की बरोबर लिहा.
1. ‘ऑलिंपिक व्हिलेज’ वसवण्याची कल्पना इ.स. 1957 मध्ये मेलबोर्न येथे मांडण्यात आली.
2. पूर्वी ऑलिंपिक सामने पाच दिवस चालत.
उत्तर:
1. चूक
2. बरोबर

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

कृती 3 : व्याकरण कृती

खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.

प्रश्न 1.
1. पहीले ‘ऑलिंपिक विलेज’ तिथलेच.
2. पुढे ग्रीक सतेचा हास झाला.
उत्तर:
1. पहिले ‘ऑलिंपिक व्हिलेज’ तिथलेच.
2. पुढे ग्रीक सत्तेचा -हास झाला.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
उत्तरः

  1. असंख्य
  2. सुसज्ज
  3. विशाल
  4. मोठे
  5. अनेक
  6. यशस्वी
  7. प्रचंड

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
1. राहदारी, रहादारी, रहदारी, रदारी – [ ]
2. उपहारगृह, उपाहारगृह, उपाहरगृह, उपहरगृह – [ ]
उत्तर:
1. रहदारी
2. उपाहारगृह

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.
1. भव्य – [ ]
2. रस्ते – [ ]
उत्तर:
1. विशाल
2. सडका

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
1. लहान ×
2. अयशस्वी ×
उत्तर:
1. मोठे
2. यशस्वी

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर:

  1. शहरे
  2. सडका
  3. लोहमार्ग
  4. खेळाडू
  5. खोल्या
  6. इमारती
  7. वसतिगृहे
  8. प्रेक्षक
  9. उपाहारगृहे
  10. सामने

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 7.
वाक्यातील काळ बदला. (भविष्यकाळ करा)
ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी होतात.
उत्तर:
ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी होतील.

प्रश्न 8.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 16

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
ऑलिंपिकमध्ये यशस्वी झालेल्या भारतीय खेळाडूंचा आपल्या देशात कशा प्रकारे सन्मान केला जातो, यावर थोडक्यात तुमचे विचार लिहा.
उत्तरः
आपल्या भारत देशात ऑलिंपिकमध्ये यशस्वी झालेले अनेक खेळाडू आहेत. त्यांना ऑलिंपिक मध्ये कांस्य पदक मिळो, वा रजत पदक मिळो वा सुवर्ण पदक. संपूर्ण भारत देश त्यांचे स्वागत करण्यास सुसज्ज होतो. खेळाडू ज्या राज्यातील असतो, ते राज्य तर त्यांना सरकारी खात्यात मोठमोठ्या पदांवर नियुक्त करते. तसेच लाखो रुपयांची धनराशी देखील दिली जाते. भारत सरकार त्यांना अर्जुन पुरस्कार किंवा पद्मभूषण देऊन त्यांचा आदरसत्कार करते. भारतातील विविध संस्था आपआपल्या कुवतीनुसार त्यांचा यथोचित सत्कार करतात. देशातील सर्व राज्यांत त्यांना सन्मान दिला जातो.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
उत्तरे लिहा.
1. इ.स. 1894 साली या देशात ‘ऑलिंपिक काँग्रेस’ भरवण्यात आली होती.
2. ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन करणारे क्रीडातज्ज्ञ –
उत्तर:
1. फ्रान्स
2. कुबर टीन

प्रश्न 2.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. 1896 पासून ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.
  2. इ.स. 1894 साली फ्रान्स देशात एक ऑलिंपिक काँग्रेस भरवण्यात आली होती.
  3. प्राचीन ऑलिंपिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा भरवाव्यात असे ठरले.
  4. कुबर टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले.

उत्तर:

  1. इ.स. 1894 साली फ्रान्स देशात एक ऑलिंपिक काँग्रेस भरवण्यात आली होती.
  2. कुबर टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले.
  3. प्राचीन ऑलिंपिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा भरवाव्यात असे ठरले.
  4. 1896 पासून ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
कोणत्या साली आधुनिक जगाला ऑलिंपिक सामन्यांची आठवण झाली?
उत्तर:
इ.स. 1894 साली आधुनिक जगाला ऑलिंपिक सामन्यांची आठवण झाली.

प्रश्न 2.
ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन कोणी केले?
उत्तर:
‘कुबर टीन’ नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ज्ञाने ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. ………. पासून ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात. (1895, 1796, 1986, 1896)
2. ………… सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. (अंतर्गत, विदेशी, देशी, ऑलिंपिक)
उत्तर:
1. 1896
2. ऑलिंपिक

सहसंबंध लिहा.

प्रश्न 1.
1. फ्रान्स : नाम :: अनेक :
2. वेगवेगळे : सामने :: पैसा :
उत्तर:
1. विशेषण
2. स्पर्धक देश

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
1896 पासून ऑलिंपिक सामने ……………
(अ) दर पाच वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.
(ब) दर सहा वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.
(क) दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.
(ड) दर सात वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.
उत्तरः
1896 पासून ऑलिंपिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात.

प्रश्न 2.
कोण ते लिहा.

  1. मैत्रीचा मंत्र सांगणारे – [ ]
  2. ऑलिंपिक सामन्यांच्या व्यवस्थेसाठी नेमलेली समिती – [ ]
  3. इ.स. 1894 साली ‘ऑलिंपिक काँग्रेस’ भरवण्यात आलेला देश – [ ]

उत्तर:

  1. ऑलिंपिक सामने
  2. ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती’
  3. फ्रान्स

प्रश्न 3.
चूक की बरोबर ते लिहा.
1. ऑलिंपिक सामन्यासांठी लागणारा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात.
2. ऑलिंपिक सामन्यांत पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी एकत्र सामने होतात.
उत्तर:
1. बरोबर
2. चूक

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
1. हा सर्व पैशा स्पधर्क देश उभा करतात.
2. त्या काँगेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनीधी हजर होते.
उत्तर:
1. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात.
2. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर:

  1. फ्रान्स
  2. ऑलिंपिक
  3. काँग्रेस
  4. कुबर टीन
  5. क्रीडातज्ज्ञ
  6. देश
  7. खेळ
  8. पुरुष
  9. स्त्रिया

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
1. मित्रत्वाची, मीत्रत्वाची, मित्रत्वाचि, मितरत्वाचि
2. आंतराष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आंतरराष्ट्रिय, आंतराष्ट्रिय
उत्तर:
1. मित्रत्वाची
2. आंतरराष्ट्रीय

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. स्मरण – [ ]
  2. उपस्थित – [ ]
  3. ताकद – [ ]
  4. दोस्ती – [ ]

उत्तर:

  1. आठवण
  2. हजर
  3. बल
  4. मैत्री

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. प्राचीन ×
  2. गैरहजर ×
  3. जमा ×
  4. दुश्मनी ×

उत्तर:

  1. आधुनिक
  2. हजर
  3. खर्च
  4. मैत्री

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर:

  1. सामने
  2. प्रतिनिधी
  3. देश

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द प्रत्यय विभक्ती
मैंत्रीचा चा षष्ठी
सामन्यांची ची षष्ठी
निमित्ताने ने तृतीया
स्पर्धांत सप्तमी

प्रश्न 8.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द सामान्यरूप
राष्ट्रांचे राष्ट्रां
खेळांच्या खेळां

प्रश्न 9.
वाक्यातील काळ ओळखा.
1. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ‘ऑलिंपिक काँग्रेस’ भरवण्यात आली होती.
2. या सामन्यांत निरनिराळ्या एकवीस खेळांची तरतूद आहे.
उत्तर:
1. भूतकाळ
2. वर्तमानकाळ

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
‘ऑलिंपिक खेळांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तरः
‘ऑलिंपिक’ हा खेळ दर 4 वर्षांनी खेळला जातो. या खेळात संपूर्ण जग सहभागी होते. प्रत्येक देशातील खेळाडू स्पर्धक म्हणून ऑलिंपिकमध्ये सहभागी होतात. प्रत्येक देशाचे अन्य देशांशी मैत्रीचे व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण व्हावेत, म्हणून या क्रीडास्पर्धा भरविल्या जातात. स्त्री व पुरुष यांना या खेळात समान संधी दिली जाते. येथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. संपूर्ण जगात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, समता, सद्भावना, शिस्त, ऐक्य व मैत्री वाढीस लागावी हाच या स्पर्धेचा प्रमुख उद्देश असतो. संपूर्ण विश्व हे एक कुटुंबच आहे म्हणून एकमेकांशी बंधुभावाने वागले पाहिजे, अशी ही स्पर्धा आपणांस प्रेरणा देते.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती कराः

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 17

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
1. सर्वांना समान संधी मिळणारे क्षेत्र –
2. मानवी रेल्वे इंजिन’ अशी ख्याती मिळवलेला – ___
उत्तर:
1. क्रीडा
2. एमिल झेटोपेक

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 18

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
हेलसिंकी येथे ऑलिंपिक सामने कोणत्या साली झाले होते?
उत्तरः
1952 साली हेलसिंकी येथे ऑलिंपिक सामने झाले होते.

प्रश्न 2.
झेटोपेकने कोणत्या नावाने ख्याती मिळविली होती?
उत्तरः
झेटोपेकने ‘मानवी रेल्वे इंजिन’ या नावाने ख्याती मिळविली.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. ……….”वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. (ध्यानचंदचा, कुबरचा, ओवेन्सचा, झेटोपेकचा)
2. एमिल झेटोपेक हा ……….. खेळाडू. (बर्लिनचा, अमेरिकेचा, भारताचा, झेकोस्लोव्हाकियाचा)
उत्तर:
1. ओवेन्सचा
2. झेकोस्लोव्हाकियाचा

प्रश्न 2.
सहसंबंध लिहा.
1. 1936: बर्लिन :: 1952 : ……………….
2. समान : संधीः: नवे :
उत्तर:
1. हेलसिंकी
2. उच्चांक

प्रश्न 3.
शब्दसमूहासाठी एक शब्द चौकटीत लिहा.
उत्तर:
शिल्प तयार करणारा – [शिल्पकार]

प्रश्न 4.
पुढील खेळाडूंचे त्यांच्या देशांनुसार वर्गीकरण करा.
(जेसी ओवेन्स, अमेरिका, एमिल झेटोपेक, झेकोस्लोव्हाकिया)
उत्तर:

खेळाडू देश
जेसी ओवेन्स अमेरिका
एमिल झेटोपेक झेकोस्लोव्हाकिया

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
क्रीडेच्या क्षेत्रात सर्वांना समान संधी मिळते; कारण …………………
(अ) क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद, धर्मभेद, वर्णभेद होतो.
(ब) क्रीडेच्या क्षेत्रात पंच असतात.
(क) क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही.
(ड) क्रीडेच्या क्षेत्रात न्याय असतो.
उत्तरः
क्रीडेच्या क्षेत्रात सर्वांना समान संधी मिळते; कारण क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही.

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
1. अमेरिकेतील वंशाने आफ्रिकी असणारा खेळाडू – [ ]
2. 1936 मध्ये ऑलिंपिक सामने भरलेले ठिकाण – [ ]
उत्तर:
1. जेसी ओवेन्स
2. बर्लिन

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 19

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.
1. क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद, धर्मभेद, वर्णभेद केला जातो.
2. जेसी ओवेन्स हा झेकोस्लोव्हाकियाचा खेळाडू.
उत्तर:
1. चूक
2. चूक

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
अमेरीकेच्या यशाचा तो मोठा शिप्लकार ठरला.
उत्तर:
अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
उत्तर:

  1. मोठा
  2. साऱ्या
  3. नवा
  4. एक

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
1. क्रिडेच्या, क्रीडेच्या, कीरडेच्या, किड्रेच्या
2. अजिक्यपदे, अंजिक्यपदे, अजिंक्यपदे, अजीक्यपदे
उत्तर:
1. क्रीडेच्या
2. अजिंक्यपदे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 4.
खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे समान अर्थ लिहून वाक्य पुन्हा लिहा.
1. साऱ्या जगाने ओवेन्सची स्तुती केली.
2. क्रीडेच्या विभागात जातिभेद नाही.
उत्तर:
1. साऱ्या जगाने ओवेन्सची प्रशंसा केली.
2. क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही.

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. असमान ×
  2. जुने ×
  3. लहान ×
  4. निंदा ×
  5. अनादर ×

उत्तर:

  1. समान
  2. नवे
  3. मोठा
  4. कौतुक
  5. आदर

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर:
1. नवे
2. देश

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द प्रत्यय विभक्ती
जगाने ने तृतीया
खेळाडूचा चा षष्ठी

प्रश्न 8.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द सामान्यरूप
क्रीडेच्या क्रीडे
अमेरिकेच्या अमेरिके

प्रश्न 9.
वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
ख्याती मिळविणे
उत्तर:
अर्थ: प्रसिद्धी मिळविणे.
वाक्य: सायना नेहवालने बॅडमिंटन या खेळामध्ये ख्याती मिळविली.

प्रश्न 10.
वाक्यातील काळ ओळखा.
1. येथे सर्वांना समान संधी मिळते.
2. क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही.
उत्तर:
1. वर्तमानकाळ
2. वर्तमानकाळ

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 11.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 20

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
क्रीडेच्या क्षेत्रात जातिभेद, धर्मभेद व वर्णाला थारा नसतो. सर्वांना समान संधी हेच क्रीडेचे ब्रीदवाक्य असते, त्यावर तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तरः
क्रीडा सर्वांसाठी मुक्त असते. क्रीडेचे सर्वांना स्वातंत्र्य असते. तेथे जातिभेद, धर्मभेद व वर्णभेदाला मुळीच स्थान नसते. सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे हेच क्रीडेचे ब्रीदवाक्य असते. प्रत्येक खेळाडू हा आपआपल्या क्षमतेनुसार व कुवतीनुसार खेळात पारंगत होत असतो व त्यावरूनच त्याची श्रेणी ठरविली जाते. आपल्या भारत देशात विविध प्रांतातील विविध धर्माचे खेळाडू आहेत. आज आपल्या देशात क्रिकेट संघ, हॉकी संघ, कबड्डी संघ अशा विविध खेळांचे संघ आहेत. या संघातून खेळणारे खेळाडू हे भारताच्या विविध प्रांतातील आहेत. तेथे जात, पात, भाषा, धर्म किंवा राज्य यांना मुळीच स्थान नाही.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 21

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. अबेबे बिकिला (अ) 1948
2. फॅनी बँकर्स (ब) आफ्रिका
3. ध्यानचंद (क) ऑलिंपिक ध्वज
4. संदेश देणारा (ड) भारत

उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गट
1. अबेबे बिकिला (ब) आफ्रिका
2. फॅनी बँकर्स (अ) 1948
3. ध्यानचंद (ड) भारत
4. संदेश देणारा (क) ऑलिंपिक ध्वज

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
अबेबे बिकिला हा कुठला खेळाडू होता?
उत्तरः
अबेबे बिकिला हा आफ्रिकेतील इथियोपियाचा खेळाडू होता.

प्रश्न 2.
ध्वजावरील पाच वर्तुळे जगाला कोणता संदेश देत असतात?
उत्तर:
ध्वजावरील पाच वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. …………. या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिंपिकचे मैदान दणाणून सोडले. (अॅनी बँकर्स, फनी बँकर्स, फॅनी बेकर्स, मॅनी बॅकर्स)
2. भारताने …………….. स्पर्धेत अनेक वर्षे अजिंक्यपद टिकवले.
(कबड्डीच्या, नेमबाजीच्या, हॉकीच्या, धावण्याच्या)
उत्तर:
1. फॅनी बँकर्स
2. हॉकीच्या

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

सहसंबंध लिहा.

प्रश्न 1.
1. अबेबे बिकिला : लांब पल्ल्याची शर्यत :: फॅनी बँकर्स : …………………
2. प्रयत्नवादाचा संदेश देणारा : ध्वजः: क्षुद्र विचारांचा अहंकार घालवणारी : ………………….
उत्तर:
1. 100 व 200 मीटर शर्यत
2. ज्योत

प्रश्न 2.
पुढील खेळाडूंशी संबंधित असणारे खेळ लिहा.
उत्तर:

खेळाडू खेळ
अबेबे बिकिला लांब पल्ल्याची मॅरेथॉन
फॅनी बँकर्स 100 व 200 मीटरची शर्यत
ध्यानचंद हॉकी

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
त्या ध्वजावरील पाच खंडांची पाच वर्तुळे ………………..
(अ) समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश खेळाडूंना देत असतात.
(ब) असमतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश खेळाडूंना देत असतात.
(क) समतेचा व शत्रुत्वाचा संदेश खेळाडूंना देत असतात.
(ड) समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात.
उत्तर:
त्या ध्वजावरील पाच खंडांची पाच वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
1. अनवाणी पायाने लांब पल्ल्याची शर्यत जिंकणारा – [ ]
2. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू. – [ ]
उत्तर:
1. अबेबे बिकिला
2. ध्यानचंद

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 22

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ 23

चूक की बरोबर लिहा.

प्रश्न 1.
1. त्या ध्वजावरील पाच खंडांची सहा वर्तुळे समतेचा :
विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात.
2. अबेबे बिकिला हा आशियातील खेळाडू होता.
उत्तर:
1. चूक
2. चूक

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

कृती 3: व्याकरण कती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
भारताने हॉकिच्या स्पर्धेत अनेक वर्षे अजिक्यपद टिकवले.
उत्तर:
भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्षे अजिंक्यपद टिकवले.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन सर्वनामे शोधून लिहा.
उत्तर:
1. त्याने
2. यांचे

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
1. वतुळे, तुळे, वर्तुळे, वरतुळे
2. प्रयन्तवादाचा, प्रयत्नवादाचा, प्रत्यनवादाचा, प्रयत्नवदाचा
उत्तर:
1. वर्तुळे
2. प्रयत्नवादाचा

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. क्रीडांगण- [ ]
  2. निरोप – [ ]
  3. झेंडा – [ ]
  4. क्रीडापटू – [ ]

उत्तर:

  1. मैदान
  2. संदेश
  3. ध्वज
  4. खेळाडू

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. हाताने ×
  2. उजेड ×
  3. कुप्रसिद्ध ×

उत्तर:

  1. पायाने
  2. अंधकार
  3. सुप्रसिद्ध

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तरः

  1. वर्षे
  2. खेळाडू
  3. वर्तुळे

प्रश्न 7.
तकता पूर्ण करा.
उत्तरः

शब्द प्रत्यय विभक्ती
पायाने ने तृतीया
खंडांची ची षष्ठी

प्रश्न 8.
तकता पूर्ण करा.
उत्तरः

शब्द सामान्यरूप
समतेचा समते
विश्वबंधुत्वाचा विश्वबंधुत्वा
पराक्रमाचा पराक्रमा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रश्न 9.
खालील दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा.
सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्षे जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते.
उत्तरः
भूतकाळ

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
‘ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ’ यातून तुम्हांला कोणती प्रेरणा मिळतो, हे थोडक्यात सांगा.
उत्तरः
पाच वर्तुळे एकमेकांत गुंफून त्याचा गोफ बनवून ती ऑलिंपिकच्याध्वजावर रेखाटली आहेत. ही पाचवर्तुळे जगातील पाच खंडांचे प्रतीक आहेत. जणू हे पाच खंड एकमेकांशी मैत्रीने व प्रेमाने जुळले गेलेले आहेत असे या गोफातून दिसून येते. ही वर्तुळे जणू आपणास समतेचा, ऐक्याचा व विश्वबंधुत्वाचा संदेश देतात. जगातील सर्व लोकांशी प्रेमाने, समतेने, सद्भावनेने व आपुलकीने वागण्यास शिकवितात. संपूर्ण विश्व हे आपले कुटुंबच आहे, असे जणू आपणास सांगतात. या पाच वर्तुळांच्या जवळच तेवत असणारी ज्योत आपल्या हृदयातून क्षुद्र विचारांचा अंधकार मिटविण्यास स्वयंसिद्ध होते.

ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ Summary in Marathi

लेखकाचा परिचय:

कालावधी: 1929-2015
प्रसिद्ध लेखक, विकेट सामन्यांचे समालोचक, ‘पहिले शतक’, ‘कुमारांचे खेळ’, ‘क्रिकेटमधील नवलका’ इत्यादी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

प्रस्तावना:

आलपिक वर्तुळाचा गोफ हा पाठ लेखक बाळ ज. पडित’ यांनी लिहिला आहे. या पाठात ऑलिपिक सामन्यांची सुरुवात कारको झाली ?, हे सामने भरवण्यामागील उद्दिष्टे कोणती?, ऑलिपिक वर्तुळांचा अर्थ काय? या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून लेखकांनी घेतला आहे. प्रस्तुत पाठातून जागतिक ऑलिंपिक क्रीडास्पर्धाविषयीची माहिती दिली आहे.

Olympic Vartulancha Goph is written by writer Bal J. Pandit. This write-up answers many questions like how and why Olympic matches started? What were the motives to organise these matches? What do the famous Olympic Circles signify? etc. This write-up also renders useful information about International Olympic Sports competitions.

शब्दार्थ:

  1. गोफ – एकात एक अडकवलेल्या कड्या (chain)
  2. वर्तुळ – गोल (round, circle)
  3. सामने – स्पर्धा, स्पर्धात्मक खेळ (tournaments matches)
  4. समालोचक – सामन्यांचे धावते वर्णन करणारा व्यक्ती (commentator)
  5. शतक – शंभर ही संख्या (a century)
  6. मनुष्य – मानव, माणूस (human being)
  7. सर्वांगीण – सर्व अंगांनी परिपूर्ण (all round)
  8. व्यक्तिमत्त्व – व्यक्तित्व (personality)
  9. अनन्यसाधारण – अलौकिक, असामान्य (remarkable, unique)
  10. स्तर – पातळी, घर (layer, grade, level)
  11. रसिक – गुणग्राहक (alover of good things)
  12. उद्दिष्ट – उद्देश, हेतू, प्रयोजन (purpose, object, intention)
  13. लक्ष – अवधान (attention)
  14. केंद्रित – एकवटलेले (centered)
  15. पारंगत – निष्णात, प्रवीण (well-versed, skilled, proficient)
  16. मानकरी – आदरणीय व्यक्ती (person deserving honour and respect)
  17. धीरगंभीर – शांत परंतु ठाम निश्चय असलेला (serious)
  18. खांब (a pillar, a column)
  19. ध्वज – झेंडा, निशाण (a flag)
  20. मुक्त, मोकळा (independent, free)
  21. शुभ्रधवल – सफेद (white)
  22. पार्श्वभूमी – मागील बाजू (backround)
  23. गुंफणे – माळेत एकत्र ओवणे (to string together)
  24. खंड – मोठा विस्तृत भूप्रदेश (a continent)
  25. विशाल – मोठा, विस्तृत (great, vast, large)
  26. अंतराळ – आकाश, अवकाश (the sky, the space)
  27. ब्रीदवाक्य – घोषवाक्य (aslogan)
  28. गतिमान – गतियुक्त (moving, dynamic)
  29. उच्चता – वरचा दर्जा, श्रेष्ठत्व (excellence)
  30. तेजस्विता – चकचकीतपणा (brightness, brilliance, glorious)
  31. स्फूर्तिदायक – प्रेरणादायक (inspirational)
  32. मशाल – दिवटी (a torch)
  33. तेवत – जळत (lit)
  34. पर्वणीय – (येथे अर्थ) सणाचा दिवस (a festival)
  35. खेळाडू – खेळातील एक गडी (a player)
  36. पोहणे – तरणे (to swim)
  37. तलाव – तळे, जलाशय (a tank)
  38. प्रचंड – फार मोठा, अवाढव्य (huge, massive)
  39. प्रेक्षक – पाहणारा (a spectator)
  40. वसतिगृह – भोजन निवास गृह (hostel)
  41. उपाहार गृह – restaurant
  42. नोंद – टाचण (an entry)
  43. गौरव – सन्मान (respect, honour)
  44. भेदभाव – परकेपणाची भावना (discrimination)
  45. हास – नाश, अवनती (ruin, decline)
  46. प्रतिनिधी – मुखत्यार (representative)
  47. क्रीडातज्ज्ञ – खेळ तज्ज्ञ (sports expert)
  48. पुनरुज्जीवन – दुसरा जन्म (rebirth, reincarnation)
  49. शरीरसंपदा – शरीरातील जोम (physical strength)
  50. स्पर्धा – चढाओढ (competition)
  51. आंतरराष्ट्रीय – राष्ट्रा-राष्ट्रांतील (international)
  52. सद्भावना – चांगला विचार (goodness, goodwill)
  53. विश्वबंधुत्व – universalism
  54. ऐक्य – एकजूट, एकोपा (unity)
  55. तरतूद – तजवीज, व्यवस्था (arrangement, preparation)
  56. स्पर्धक – आव्हान देणारा (competitor)
  57. वर्णभेद – वर्णावरून श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवणे (racial discrimination)
  58. संधी – मौका (chance)
  59. वंश – कुल, कुटुंब (race, family)
  60. ख्याती – प्रसिद्धी, कीर्ती, थोरवी (reputation)
  61. अजिंक्य – जिंकता येण्यास कठीण (invincible)
  62. पराक्रम – शौर्य, प्रताप (bravery)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 6 ऑलिंपिक वर्तुळांचा गोफ

टिपा:

1. मेलबोर्न – ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर

2. ग्रीस – दक्षिणपूर्व युरोपमधील एजियन आणि आयोनियन समुद्रातील हजारो द्वीपसमुहांचा देश. आकारमानाच्या दृष्टीने जगातील 97 व्या क्रमांकाचा देश. याची राजधानी ‘अथेन्स’ ही आहे.

3. ऑलिव्ह – भूमध्य खोऱ्यात आढळणारी वृक्षाची लहान जमात. त्याच्या ऑलिव्ह फळांपासून मिळणाऱ्या ऑलिव्ह तेलासाठी हे वृक्ष प्रसिद्ध आहे.

4. फ्रान्स – पश्चिम युरोपमधील एक देश. पॅरिस हे याच्या |
राजधानीचे शहर आहे.

5. मॅरेथॉन – लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यती.

6. कुबर टीन – हे एक फ्रेंच शिक्षक व इतिहासकार होते. आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे संस्थापक होते. त्यांना आधुनिक ऑलिंपिक खेळांचे जनक मानले जाते.

7. जेसी ओवेन्स – (1913-1980) यांचा जन्म 12 सप्टेंबर 1913 रोजी अलबामा येथे झाला.

8. बर्लिन – जर्मनीच्या राजधानीचे शहर

9. एमिल झेटोपेक – (1912-2000), 1952 च्या हेलसिंकीतील उन्हाळी ऑलिंपिकमध्ये तीन प्रकारचे सुवर्ण पदक जिंकणारा झेकोस्लोव्हाकियाचा खेळाडू.

10. इथियोपिया – ग्रेट रिफ्ट व्हॅलीद्वारे विभाजित झालेला आफ्रिका खंडातील देश, प्राचीन संस्कृतीचे ठिकाण.

11. फॅनी बँकर्स – (1918-2004), ही एक डच खेळाडू होती. वयाच्या 30 व्या वर्षी दोन मुलांची माता असताना तिने 1948 उन्हाळी ऑलिंपिकमध्ये चार सुवर्ण पदके जिंकली.

12. ध्यानचंद – (1905-1979) प्रसिद्ध भारतीय हॉकीपटू. यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय क्रीडादिन’ म्हणून साजरा केला जातो.

13. अबेबे बिकिला – (1932-1973), 1960 उन्हाळी ऑ लिंपिकमध्ये त्याने अनवाणी पायाने शर्यत जिंकून जागतिक विक्रम नोंदविला

वाक्प्रचार:

  1. लक्ष वेधून घेणे – आकषून घेणे
  2. पारंगत होणे – निपुण होणे
  3. साक्ष देणे – ग्वाही देणे
  4. शिकस्त करणे – कठोर मेहनत करणे
  5. गौरव करणे – सत्कार करणे, सन्मान करणे
  6. हास होणे – नाश पावणे
  7. पुनरुज्जीवन करणे – नव्याने निर्माण करणे
  8. ख्याती मिळविणे – प्रसिद्धी मिळविणे
  9. दणाणून सोडणे – गाजवणे

9th Std Marathi Questions And Answers:

Vhenice Question Answer Class 9 Marathi Chapter 12.1 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 12.1 व्हेनिस Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 12.1 व्हेनिस Question Answer Maharashtra Board

व्हेनिस Std 9 Marathi Chapter 12.1 Questions and Answers

1.‌ ‌टिपा‌ ‌लिहा.

प्रश्न‌ ‌1.‌ ‌
टिपा‌ ‌लिहा.‌ ‌
1.‌ ‌ग्रँड‌ ‌कॅनॉल‌ ‌
2. व्हेनिसच्या‌ ‌स्टेशन‌ ‌बाहेरचा‌ ‌परिसर‌ ‌
उत्तर:‌
‌1.‌ ‌ग्रँड‌ ‌कॅनॉल‌:‌
व्हेनिस‌ ‌स्टेशनच्या‌ ‌बाहेर‌ ‌रस्त्याऐवजी‌ ‌एखादया‌ ‌विस्तीर्ण‌ ‌नदीसारखा‌ ‌प्रचंड‌ ‌कालवा‌ ‌दिसतो.‌ ‌त्यालाच‌ ‌’ग्रँड‌ ‌कॅनॉल’‌ ‌म्हणतात.‌ ‌त्यात‌ ‌अनेक‌ ‌पॉटर‌ ‌टॅक्सी‌ ‌म्हणजे‌ ‌लहान‌ ‌मोटार‌ ‌लाँचीस‌ ‌आणि‌ ‌मोठ्या‌ ‌यांत्रिक‌ ‌नावा‌ ‌उभ्या‌ ‌असतात.‌ ‌प्रवासी‌ ‌पोटात‌ ‌घेऊन‌ ‌या‌ ‌नावा‌ ‌उत्साहाने‌ ‌याच‌ ‌कॅनॉलवर‌ ‌ये-जा‌ ‌करत‌ ‌असतात.‌ ‌प्रेमात‌ ‌पडलेल्या‌ ‌युगुलांना‌ ‌विजेच्या‌ ‌वेगाने‌ ‌सुसाट‌ ‌घेऊन‌ ‌जाणाऱ्या‌ ‌मोटर‌ ‌लाँचेसपर्यंत‌ ‌वेगाच्या‌ ‌अनेक‌ ‌प्रकारच्या‌ ‌नावा‌ ‌या‌ ‌ग्रँड‌ ‌कॅनॉलवर‌ ‌प्रवास‌ ‌करत‌ ‌असतात.‌ ‌

या‌ ‌कॅनॉलच्या‌ ‌पाण्यात‌ ‌नेहमीच‌ ‌तारुण्य‌ ‌सळसळताना‌ ‌दिसते.‌ ‌या‌ ‌ग्रँड‌ ‌कॅनॉलच्या‌ ‌किनाऱ्यावर‌ ‌खुा‌ ‌टाकलेल्या‌ ‌दिसतात.‌ ‌या‌ ‌चार‌ ‌खुर्त्यांच्यामध्ये‌ ‌टेबल‌ ‌आणि‌ ‌त्यावर‌ ‌रंगीबेरंगी‌ ‌प्रचंड‌ ‌छत्री‌ ‌ठेवलेली‌ ‌आढळते.‌ ‌या‌ ‌खुर्त्यांवर‌ ‌बसून‌ ‌बिअर‌ ‌किंवा‌ ‌कॉफी‌ ‌घेत‌ ‌पाण्यातून‌ ‌प्रवास‌ ‌करणाऱ्या‌ ‌नावांकडे‌ ‌पाहणे‌ ‌सगळ्यांना‌ ‌मनापासून‌ ‌आवडते.‌ ‌

2. व्हेनिसच्या‌ ‌स्टेशन‌ ‌बाहेरचा‌ ‌परिसरः‌‌
‘व्हेनिस’‌ ‌स्टेशनच्या‌ ‌बाहेर‌ ‌रस्ता‌ ‌नाहीच.‌ ‌एखादया‌ ‌विस्तीर्ण‌ ‌नदीसारखा‌ ‌पसरलेला‌ ‌एक‌ ‌प्रचंड‌ ‌कालवा‌ ‌आहे.‌ ‌त्यालाच‌ ‌’ग्रँड‌ ‌कॅनॉल’‌ ‌म्हणतात.‌ ‌लेखक‌ ‌तेथे‌ ‌पोहोचला‌ ‌तेव्हा‌ ‌या‌ ‌कॅनॉलमध्ये‌ ‌अनेक‌ ‌पॉटर‌ ‌टॅक्सी‌ ‌म्हणजे‌ ‌लहान‌ ‌मोटर‌ ‌लाँचीस‌ ‌आणि‌ ‌मोठ्या‌ ‌यांत्रिक‌ ‌नावा‌ ‌उभ्या‌ ‌होत्या.‌ ‌’व्हेनिझिया-व्हेनिझिया,‌ ‌पियाझापियाझा’‌ ‌असा‌ ‌यांचा‌ ‌पुकार‌ ‌चालला‌ ‌होता.‌ ‌टॅक्सीपेक्षा‌ ‌बस‌ ‌स्वस्त‌ ‌पडणार‌ ‌त्यामुळे‌ ‌इतर‌ ‌अनेक‌ ‌प्रवाशांप्रमाणे‌ ‌मोठ्या‌ ‌बोटीचे‌ ‌तिकीट‌ ‌घेऊन‌ ‌लेखक‌ ‌बोटीत‌ ‌बसला.‌ ‌दोनएकशे‌ ‌प्रवासी‌ ‌पोटात‌‌ घेऊन‌ ‌नाव‌ ‌जोरात‌ ‌पुढे‌ ‌निघाली‌ ‌होती.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 व्हेनिस

2. ‌खालील‌ ‌मुद्द्यांच्या‌ ‌आधारे‌ ‌व्हेनिसचे‌ ‌वर्णन‌ ‌लिहा.‌ ‌

प्रश्न‌ ‌1.‌
‌खालील‌ ‌मुद्द्यांच्या‌ ‌आधारे‌ ‌व्हेनिसचे‌ ‌वर्णन‌ ‌लिहा.‌ ‌
(अ)‌ ‌व्हेनिस‌ ‌म्हणजे‌ ‌अफाट‌ ‌जलदर्शन‌‌ [ ]
(ब)‌ ‌व्हेनिस‌ ‌म्हणजे‌ ‌अवर्णनीय‌ ‌शहर‌ ‌[ ]
उत्तरः‌ ‌
व्हेनिस‌ ‌म्हणजे‌ ‌केवळ‌ ‌कालव्यांचेच‌ ‌नव्हे‌ ‌तर‌ ‌कालव्यातही‌‌ तरंगणारे‌ ‌शहर‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌शहरात‌ ‌एकही‌ ‌मोटार‌ ‌नाही‌ ‌कारणया‌ ‌शहरात‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌रस्तेच‌ ‌नाहीत.‌ ‌इथे‌ ‌जिकडे‌ ‌तिकडे‌ ‌पाणरस्तेच‌ ‌आहेत.‌ ‌या‌ ‌पाणरस्त्यांवरच‌ ‌अनेक‌ ‌छोट्या-मोठ्या‌ ‌नावा‌ ‌उत्साही‌ ‌प्रवाशांना‌ ‌घेऊन‌ ‌ये-जा‌ ‌करत‌ ‌असतात.‌ ‌व्हेनिसचे‌ ‌रस्ते‌ ‌म्हणजे‌ ‌पाणरस्ते‌ ‌असतात‌ ‌याची‌ ‌कल्पना‌ ‌नसलेला‌ ‌एक‌ ‌मुनीम‌ ‌एकदा‌ ‌लंडनहून‌ ‌व्हेनिसला‌ ‌विमानाने‌ ‌आला.‌ ‌रस्त्यावर‌ ‌सगळीकडे‌ ‌पाणीच‌ ‌पाणी‌ ‌झालेले‌ ‌पाहून‌ ‌त्याने‌ ‌आपल्या‌ ‌मालकाला‌ ‌तार‌ ‌केली,‌ ‌“व्हेनिसमध्ये‌ ‌पूर‌ ‌आला‌ ‌आहे.‌ ‌सगळे‌ ‌रस्ते‌ ‌पाण्यानं‌ ‌तुडुंब‌ ‌भरले‌ ‌आहेत.‌ ‌

परत‌ ‌येऊ‌ ‌की‌ ‌पूर‌ ‌ओसरेपर्यंत‌ ‌वाट‌ ‌पाहू‌ ‌ते‌ ‌कळवा!”‌ ‌जिकडे‌ ‌पाहावे‌ ‌तिकडे‌ ‌पाणी‌ ‌आणि‌ ‌पाणीच‌ ‌दिसते.‌ ‌व्हेनिस‌ ‌म्हणजे‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌अफाट‌ ‌जलदर्शन‌ ‌आहे.‌ ‌अशा‌ ‌या‌ ‌व्हेनिसच्या‌ ‌हवेत‌ ‌गारवा‌ ‌असतो.‌ ‌इथल्या‌ ‌वाऱ्यात‌ ‌उत्साही‌ ‌आणि‌ ‌मनात‌ ‌संगीत‌ ‌नाचत‌ ‌असते.‌ ‌तसेच‌ ‌सभोवार‌ ‌पसरलेल्या‌ ‌पाण्यात‌ ‌तारुण्याची‌ ‌सळसळ‌ ‌दिसते.‌ ‌त्यामुळेच‌ ‌व्हेनिस‌ ‌शहराचे‌ ‌वर्णन‌‌ शब्दांत‌ ‌करताच‌ ‌येत‌ ‌नाही.‌ ‌

3.‌ ‌खालील‌ ‌संकल्पना‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌

प्रश्न‌ ‌1.‌
‌व्हेनिस‌ ‌म्हणजे‌ ‌हिया-माणकांच्या‌ ‌ढिगासारखा‌ ‌बेटांचा‌‌ पुंजका‌ ‌………….‌
‌उत्तरः‌
‌व्हेनिस‌ ‌या‌ ‌शहरात‌ ‌सर्वत्र‌ ‌पाणीच‌ ‌पाणी‌ ‌दिसते.‌ ‌पाण्यावर‌‌ तरंगणारे‌ ‌हे‌ ‌अद्भूत‌ ‌शहर‌ ‌आहे.‌ ‌हा‌ ‌गाव‌ ‌म्हणजे‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌शहर‌ ‌नाहीच.‌ ‌तर‌ ‌अनेक‌ ‌छोट्या-छोट्या‌ ‌बेटांचा‌ ‌समूहच‌ ‌आहे.‌ ‌अनेक‌ ‌कालवे‌ ‌आणि‌ ‌त्यांना‌ ‌जोडणारे‌ ‌पूल‌ ‌यामुळे‌ ‌हे‌ ‌शहर‌ ‌खुलून‌ ‌दिसते.‌ ‌मधूनच‌ ‌चर्च‌ ‌किंवा‌ ‌जुना‌ ‌राजवाडा‌ ‌यांची‌ ‌टोके‌ ‌आभाळात‌ ‌घुसल्याप्रमाणे‌ ‌वाटणारे‌ ‌हे‌ ‌शहर‌ ‌मखमली‌ ‌सागरावर‌ ‌टाकलेल्या‌ ‌हिऱ्या-माणकांच्या‌ ‌ढिगासारखे‌ ‌लांबून‌ ‌दिसते.‌ ‌म्हणूनच‌ ‌जो‌ ‌कोणी‌ ‌इथे‌ ‌येतो‌ ‌तो‌ ‌निळ्या‌ ‌पाण्यात‌ ‌तरंगणाऱ्या‌ ‌या‌ ‌शहराच्या‌ ‌प्रेमात‌‌ पडतो.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 व्हेनिस

प्रश्न‌ ‌2.‌ ‌
व्हेनिस‌ ‌म्हणजे‌ ‌निरुयोगी‌ ‌शहर‌ ………………… ‌.‌ ‌
उत्तरः‌
‌युरोप‌ ‌खंडातले‌ ‌पाण्यावर‌ ‌तरंगणारे‌ ‌जगातले‌ ‌एकमेव‌ ‌शहर‌‌ म्हणजे‌ ‌’व्हेनिस’‌ ‌होय.‌ ‌इथे‌ ‌सर्वत्र‌ ‌पाणरस्तेच‌ ‌आहेत.‌ ‌इथल्या‌ ‌कालव्यांमधून‌ ‌अनेक‌ ‌लहान-मोठ्या‌ ‌नावा‌ ‌उत्साही‌ ‌प्रवाप‌‌ बसून‌ ‌बिअर‌ ‌किंवा‌ ‌कॉफी‌ ‌घेत‌ ‌समोरून‌ ‌सरकणाऱ्या‌ ‌विविध‌ ‌आकारांच्या‌ ‌आणि‌ ‌अनंत‌ ‌प्रकारांचे‌ ‌उतारू‌ ‌म्हणजेच‌ ‌प्रवासी‌ ‌वाहून‌ ‌नेणाऱ्या‌ ‌नावांची‌ ‌ये-जा‌ ‌पाहत‌ ‌बसायचे.‌ ‌तीच‌ ‌गंमत‌ ‌या‌ ‌नावांमधून‌ ‌प्रवास‌ ‌करणाऱ्यानांही‌ ‌पाहायला‌ ‌मिळते.‌ ‌डेकवर‌ ‌येऊन‌ ‌किनाऱ्यावरच्या‌ ‌निरुदयोगी‌ ‌संथ,‌ ‌शांत,‌ ‌चित्रविचित्र‌ ‌प्रवाशांच्याकडे‌ ‌पाहत‌ ‌पुढे-पुढे‌ ‌सरकायचे.‌ ‌हे‌ ‌शहर‌ ‌निरुदयोग्यांसाठीच‌ ‌आहे,‌ ‌असे‌ ‌वाटते‌ ‌कारण‌ ‌इथे‌ ‌येणाऱ्या‌ ‌प्रवाशांना‌ ‌कसलीही‌ ‌घाई-गर्दी‌ ‌नसते.‌ ‌न्यूयॉर्क,‌ ‌मुंबई,‌ ‌हाँगकाँग‌ ‌अशा‌ ‌शहरांतल्या‌ ‌धावपळीपासून‌ ‌हे‌‌ पूर्णपणे‌ ‌वेगळे‌ ‌शांत‌ ‌असे‌ ‌शहर‌ ‌आहे.‌

4. ‘व्हेनिस’हे‌ ‌पाण्यातले‌ ‌जगातले‌ ‌एकमेव‌ ‌शहर‌ ‌आहे.‌‌ पाठाच्या‌ ‌आधारे‌ ‌या‌ ‌विधानाची‌ ‌सत्यता‌ ‌पटवून‌ ‌दया.‌ ‌

‌प्रश्न‌ ‌1.‌ ‌
‘व्हेनिस’हे‌ ‌पाण्यातले‌ ‌जगातले‌ ‌एकमेव‌ ‌शहर‌ ‌आहे.‌‌ पाठाच्या‌ ‌आधारे‌ ‌या‌ ‌विधानाची‌ ‌सत्यता‌ ‌पटवून‌ ‌दया.‌ ‌
उत्तरः‌
‌व्हेनिस‌ ‌हे‌ ‌पाण्यातले‌ ‌असे‌ ‌जगातले‌ ‌एकमेव‌ ‌अद्भूत‌‌ शहर‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌शहरात‌ ‌एकही‌ ‌मोटार‌ ‌नाही.‌ ‌वाहतूक‌ ‌नियंत्रण‌ ‌करणारा‌ ‌पोलीस‌ ‌नाही.‌ ‌ट्रॅफिक‌ ‌लाईट्स‌ ‌नाहीत‌ ‌आणि‌ ‌रस्त्यावर‌ ‌धक्काबुक्की‌ ‌नाही‌ ‌असे‌ ‌हे‌ ‌जगातले‌ ‌एकमेव‌ ‌शहर‌ ‌आहे‌ ‌कारण‌ ‌याला‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌रस्तेच‌ ‌नाहीत.‌ ‌इथे‌ ‌फक्त‌ ‌कालवे‌ ‌आहेत‌ ‌आणि‌ ‌त्यांना‌ ‌जोडणारे‌ ‌पूल‌ ‌आहेत.‌ ‌आईच्या‌ ‌गळ्यात‌ ‌मुलाने‌ ‌लडिवाळपणे‌ ‌प्रेमळपणे‌ ‌हात‌ ‌टाकावे‌ ‌तसे‌ ‌हे‌ ‌पूल‌ ‌आहेत.‌

‌येथील‌ ‌पाणरस्त्यांतूनच‌ ‌अनेक‌ ‌लहान-मोठ्या‌ ‌यांत्रिक‌ ‌नावा‌ ‌हौशी‌ ‌प्रवाशांना‌ ‌तसेच‌ ‌प्रेमात‌ ‌पडलेल्या‌ ‌युगुलांना‌ ‌सुसाट‌ ‌वेगाने‌ ‌घेऊन‌ ‌जात-येत‌ ‌असतात.‌ ‌येथील‌ ‌हवेत‌ ‌गारवा‌ ‌असतो.‌ ‌वाऱ्यात‌ ‌उत्साह‌ ‌असतो.‌ ‌मनात‌ ‌संगीत‌ ‌असते‌ ‌आणि‌ ‌विशेष‌ ‌म्हणजे‌ ‌सभोवार‌ ‌परसलेल्या‌ ‌पाण्यात‌ ‌तारुण्याचा‌ ‌उत्साह‌ ‌दिसून‌ ‌येतो.‌ ‌त्यामुळेच‌ ‌निळ्या‌ ‌पाण्यावर‌ ‌तरंगणारे‌ ‌हे‌ ‌शहर‌ ‌सोडताना‌ ‌उगाच‌ ‌मनाला‌ ‌हुरहुर‌ ‌वाटते.‌‌

5. तुम्ही‌ ‌पाहिलेल्या‌ ‌तुम्हाला‌ ‌आवडलेल्या‌ ‌कोणत्याही‌‌ स्थळाचे‌ ‌वर्णन‌ ‌तुमच्या‌ ‌शब्दांत‌ ‌करा.‌ ‌

प्रश्न‌ ‌1.‌ ‌
तुम्ही‌ ‌पाहिलेल्या‌ ‌तुम्हाला‌ ‌आवडलेल्या‌ ‌कोणत्याही‌‌ स्थळाचे‌ ‌वर्णन‌ ‌तुमच्या‌ ‌शब्दांत‌ ‌करा.‌ ‌
उत्तरः ‌
‌मागच्या‌ ‌रविवारी‌ ‌माझ्या‌ ‌ताईच्या‌ ‌सासुरवाडीला‌ ‌जाण्याचा‌‌ योग‌ ‌आला.‌ ‌कोकणातील‌ ‌दापोली‌ ‌तालुक्यातील‌ ‌’आंबिवली’‌ ‌हे‌ ‌तिचे‌ ‌सासर.‌ ‌डोंगराच्या‌ ‌कुशीत‌ ‌वसलेले,‌ ‌निसर्गसौंदत्या‌ ‌निसर्गसौंदर्याने‌ ‌मी‌ ‌मोहूनच‌ ‌गेलो.‌ ‌सर्वत्र‌ ‌धुके‌ ‌पसरलेले‌ ‌होते.‌ ‌डोंगराच्या‌ ‌पलिकडून‌ ‌सूर्य‌ ‌हळूहळू‌ ‌वर‌ ‌येत‌ ‌होता.‌ ‌आकाश‌ ‌सोनेरी‌ ‌रंगाने‌ ‌रंगून‌ ‌गेले‌ ‌होते.‌ ‌मी‌ ‌खूप‌ ‌आनंदी‌ ‌झालो‌ ‌होतो.‌ ‌शहरातील‌ ‌सिमेंट‌ ‌काँक्रिटच्या‌ ‌जंगलात‌ ‌वाढलेल्या‌ ‌माझ्यासारख्या‌ ‌मुलाला‌‌ त्या‌ ‌सौंदर्याचा‌ ‌हेवा‌ ‌वाटू‌ ‌लागला.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 व्हेनिस

भाषाभ्यास‌‌:

विरामचिन्हे‌:

प्रश्न‌ ‌1.
‌खालील‌ ‌वाक्ये‌ ‌वाचा‌ ‌व‌ ‌अभ्यासा.‌‌
1. आवडले‌ ‌का‌ ‌तुला‌ ‌हे‌ ‌पुस्तक‌ ‌
2. ‌हो‌ ‌जेवणानंतर‌ ‌मी‌ ‌सर्व‌ ‌गोष्टी‌ ‌वाचणार‌ ‌आहे‌ ‌जया‌ ‌म्हणाली‌ ‌
3.‌ ‌वडील‌ ‌म्हणाले‌ ‌ज्ञानेश्वरी‌ ‌कुणी‌ ‌लिहिली‌ ‌तुला‌ ‌ठाऊक‌ ‌आहे‌ ‌का‌‌
वरील‌ ‌संवाद‌ ‌वाचताना‌ ‌वाक्य‌ ‌कुठे‌ ‌संपते,‌ ‌प्रश्न‌ ‌आहे‌ ‌की‌ ‌उद्गार‌ ‌आहे,‌ ‌हे‌ ‌काहीच‌ ‌कळत‌ ‌नाही‌ ‌कारण‌ ‌या‌ ‌वाक्यात‌ ‌विरामचिन्हे‌ ‌नाहीत.‌ ‌बोलताना‌ ‌काही‌ ‌विधाने‌ ‌करताना,‌ ‌प्रश्न‌ ‌विचारताना,‌ ‌आश्चर्य,‌ ‌हर्ष,‌ ‌क्रोध‌ ‌आदी‌ ‌भावना‌ ‌व्यक्त‌ ‌करताना‌ ‌माणूस‌ ‌त्या‌ ‌त्या‌ ‌ठिकाणी‌ ‌कमी‌ ‌अधिक‌ ‌वेळ‌ ‌थांबतो,‌ ‌म्हणून‌ ‌तोच‌ ‌आशय‌ ‌लिहून‌ ‌दाखवताना‌ ‌वाचकालाही‌ ‌कळावा,‌ ‌यासाठी‌ ‌विरामचिन्हांचा‌ ‌वापर‌ ‌केला‌ ‌जातो.‌

प्रश्न‌ ‌2.
‌वरील‌ ‌वाक्यातील‌ ‌चिन्हे‌ ‌आणि‌ ‌त्यांची‌ ‌नावे‌ ‌यांचा‌ ‌तक्ता‌ ‌तयार‌ ‌करा.‌‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 व्हेनिस

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 12.1 व्हेनिस Additional Important Questions and Answers

प्रश्न‌ ‌1.
धावपळीच्या‌ ‌शहरी‌ ‌जीवनातून‌ ‌वेळ‌ ‌काढून‌ ‌मनुष्य‌ ‌निसर्गरम्य‌‌ शांत‌ ‌ठिकाणांना‌ ‌भेट‌ ‌देत‌ ‌असतो.‌ ‌यावर‌ ‌तुमचे‌ ‌विचार‌ ‌लिहा.‌
‌उत्तरः‌
‌शहरी‌ ‌जीवन‌ ‌हे‌ ‌धकाधकीचे‌ ‌व‌ ‌धावपळीचे‌ ‌जीवन‌ ‌आहे.‌‌ या‌ ‌जीवनात‌ ‌माणसाला‌ ‌आराम‌ ‌नाही.‌ ‌दिवस‌ ‌रात्र‌ ‌कामेच‌ ‌कामे‌ ‌त्यास‌ ‌करावी‌ ‌लागतात.‌ ‌कोणत्याच‌ ‌प्रकारचा‌ ‌विरंगुळा‌ ‌त्यास‌ ‌अनुभवायास‌ ‌मिळत‌ ‌नाही.‌ ‌कोणत्याही‌ ‌प्रकारची‌ ‌करमणूक‌ ‌नाही.‌ ‌मनुष्य‌ ‌अशा‌ ‌प्रकारच्या‌ ‌जीवनाला‌ ‌कंटाळतो‌ ‌व‌ ‌तो‌ ‌तीन‌ ‌ते‌ ‌चार‌ ‌दिवस‌ ‌का‌ ‌होईना‌ ‌निसर्गरम्य‌ ‌शांत‌ ‌स्थळाला‌ ‌भेट‌ ‌देतो.‌ ‌निसर्ग‌ ‌मानवाला‌ ‌ताजे‌ ‌टवटवीत‌ ‌व‌ ‌प्रसन्न‌ ‌करतो.‌ ‌तो‌ ‌माणसाचा‌ ‌सर्व‌ ‌थकवा‌ ‌वा‌ ‌वेदना‌ ‌दूर‌ ‌करून‌ ‌त्यात‌ ‌ऊर्जा‌ ‌निर्माण‌ ‌करतो.‌ ‌जीवनात‌ ‌उमेदीने‌ ‌उभी‌ ‌राहण्याची‌ ‌प्रेरणा‌ ‌देतो.‌ ‌म्हणून‌ ‌मनुष्य‌ ‌धावपळीच्या‌ ‌शहरी‌ ‌जीवनातून‌ ‌वेळ‌ ‌काढून‌ ‌निसर्गरम्य‌ ‌शांत‌ ‌ठिकाणांना‌ ‌भेट‌ ‌देत‌‌ असतो.‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 व्हेनिस

‌प्रश्न‌ ‌2.‌
‌तुम्हांला‌ ‌कधी‌ ‌एखादया‌ ‌शहराला‌ ‌भेट‌ ‌दिल्यानंतर‌ ‌ते‌‌ सोडताना‌ ‌मनात‌ ‌हुरहुर‌ ‌निर्माण‌ ‌झालेली‌ ‌आहे‌ ‌का?‌ ‌तुमचा‌‌ अनुभव‌ ‌कथन‌ ‌करा.‌
‌उत्तरः‌
मी‌ ‌गेल्या‌ ‌वर्षी‌ ‌माझ्या‌ ‌कुटुंबासोबत‌ ‌दुबईला‌ ‌गेलो‌ ‌होतो.‌ ‌दुबई‌‌ हे‌ ‌जगातील‌ ‌एक‌ ‌भव्य‌ ‌व‌ ‌दिव्य‌ ‌असे‌ ‌शहर‌ ‌आहे.‌ ‌रात्रीच्या‌ ‌वेळी‌ ‌सत्र‌ ‌दिव्यांची‌ ‌रोषणाई‌ ‌पाहून‌ ‌आपले‌ ‌डोळे‌ ‌दिपून‌ ‌जातात.‌ ‌ओसाड‌ ‌वाळवंटावर‌ ‌वसलेले‌ ‌हे‌ ‌शहर‌ ‌पाहून‌ ‌सर्वजण‌ ‌आश्चर्यचकित‌ ‌होतात.‌ ‌उंचच‌ ‌उंच‌ ‌गगनचुंबी‌ ‌इमारती‌ ‌पाहून‌ ‌मन‌ ‌थक्क‌ ‌होते.‌ ‌तसेच‌ ‌समुद्रातील‌ ‌पाण्यावर‌ ‌वसलेले‌ ‌बुर्ज‌ ‌खलिफा‌ ‌हे‌ ‌पंचतारांकित‌ ‌हॉटेल‌ ‌पाहून‌ ‌मल‌ ‌धन्य‌ ‌होते.‌ ‌दुबई‌ ‌येथील‌ ‌म्युजियम‌ ‌स्नो‌ ‌वर्ल्ड‌ ‌क्रीडा‌ ‌झोन‌ ‌पाहून‌ ‌मनाला‌ ‌सुखद‌ ‌आश्चर्याचा‌ ‌धक्का‌ ‌बसतो.‌ ‌

जागोजागी‌ ‌विविध‌ ‌प्रकारची‌ ‌सुंदर‌ ‌सुंदर‌ ‌झाडे‌ ‌लावून‌ ‌तयार‌ ‌केलेली‌ ‌उदयाने‌ ‌पाहताना‌ ‌मन‌ ‌अगदी‌ ‌भरून‌ ‌येते.‌ ‌रंगीबेरंगी‌ ‌फुलझाडे‌ ‌पाहून‌ ‌मन‌ ‌टवटवीत‌ ‌होते.‌ ‌दुबई‌ ‌येथील‌ ‌चौफेर‌ ‌रस्त्यावरून‌ ‌गाड्या‌ ‌अगदी‌ ‌भरधाव‌ ‌वेगाने‌ ‌पुढेच‌ ‌पुढे‌ ‌सरसावताना‌ ‌पाहून‌ ‌मनाला‌ ‌एक‌ ‌प्रकारची‌ ‌भुरळच‌ ‌पडते.‌ ‌असे‌ ‌हे‌ ‌शहर‌ ‌सोडताना‌ ‌माझ्या‌ ‌मनात‌ ‌एक‌ ‌प्रकारची‌ ‌हुरहुर‌ ‌निर्माण‌ ‌झालेली‌ ‌होती.‌ ‌निघताना‌ ‌असेच‌ ‌वाटत‌ ‌होते‌ ‌की‌ ‌याच‌ ‌स्थळी‌ ‌राहावे.‌‌

व्हेनिस Summary in Marathi

लेखकाचा‌ ‌परिचय‌:

  1. नाव‌‌:‌ ‌रमेश‌ ‌राजाराम‌ ‌मंत्री‌ ‌
  2. कालावधी‌:‌ ‌1924-1998
  3. परिचय‌:‌ ‌कथाकार,‌ ‌प्रवासवर्णनकार,‌ ‌विनोदी‌ ‌लेखक.‌ ‌’थंडीचे‌ ‌दिवस’,‌ ‌’सुखाचे‌ ‌दिवस’,‌ ‌’नवरंग’‌ ‌इत्यादी‌ ‌प्रवासवर्णने‌ ‌प्रसिद्ध.‌‌ 1979 ‌साली‌ ‌एकाच‌ ‌वर्षात‌ ‌34 ‌पुस्तके‌ ‌प्रकाशित‌ ‌करण्याचा‌ ‌विक्रम‌ ‌त्यांच्या‌ ‌नावावर‌ ‌आहे.‌‌

प्रस्तावना‌‌:

‘व्हेनिस’‌ ‌हे‌ ‌स्थूलवाचन‌ ‌लेखक‌ ‌रमेश‌ ‌मंत्री’‌ ‌यांनी‌ ‌लिहिले‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌पाठात‌ ‌युरोप‌ ‌खंडातील‌ ‌’व्हेनिस’‌ ‌या‌ ‌पाण्यावर‌ ‌तरंगणाऱ्या‌ ‌शहरातील‌ ‌वातावरण,‌ ‌हवामान,‌ ‌निसर्गसौंदर्य‌ ‌व‌ ‌जीवनमान‌ ‌याचे‌ ‌धुंद‌ ‌वर्णन‌ ‌आले‌ ‌आहे.‌‌

The‌ ‌writer‌ ‌of‌ ‌’Vhenis’‌ ‌is‌ ‌’Ramesh‌ ‌Mantri’.‌ ‌He‌ ‌has‌ ‌explained‌ ‌about‌ ‌the‌ ‌atmosphere,‌ ‌weather,‌ ‌natural‌ ‌beauty‌ ‌and life style of vhenis in this chapter.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 व्हेनिस

‌शब्दार्थ‌‌:

  1. चिकार‌ ‌-‌ ‌विपुल,‌ ‌भरपूर,‌ ‌पुष्कळ‌ ‌(abundant,‌ ‌plentifly)‌ ‌
  2. बिहाड‌ ‌-‌ ‌वास्तव्य‌ ‌(a‌ ‌residence‌ ‌in‌ ‌a‌ ‌lodging)‌
  3. ‌इरादा‌ ‌-‌ ‌बेत,‌ ‌हेतू,‌ ‌उद्देश‌ ‌(intention,‌ ‌aim,‌ ‌object)‌ ‌
  4. ‌औपचारिक -‌ ‌उपचार‌ ‌म्हणून‌ ‌पाळलेला,‌ ‌वरवरचा‌ ‌कृत्रिम‌ ‌(formal,‌‌ artificial)‌ ‌
  5. कालवा‌ ‌-‌ ‌नदीचे‌ ‌पाणी‌ ‌शेत‌ ‌इत्यादींना‌ ‌पुरवणारा‌ ‌पाट‌ ‌किंवा‌ ‌ओहोळ‌‌ (a‌ ‌water‌ ‌course,‌ ‌canal)‌ ‌
  6. नाव‌ ‌-‌ ‌नौका,‌ ‌होडी‌ ‌(a‌ ‌boat)‌
  7. ‌युगुल‌ ‌-‌ ‌जोडपे,‌ ‌जोडी‌ ‌(a‌ ‌couple)‌ ‌
  8. विस्तीर्ण‌ ‌-‌ ‌अफाट‌ ‌(enlarged)‌
  9. ‌पुकार‌ ‌-‌ ‌हाकाटी‌ ‌(a‌ ‌call)‌ ‌
  10. उत्साह‌ ‌-‌ ‌जोश,‌ ‌जोम‌ ‌(enthusiasm,‌ ‌energy)‌ ‌
  11. तारुण्य‌ ‌-‌ ‌तरुणपण,‌ ‌जवानी‌ ‌(youthful‌ ‌state)‌ ‌
  12. अद्भूत‌ ‌-‌ ‌अपूर्व,‌ ‌अलौकिक‌ ‌(strange)‌ ‌
  13. एकमेव‌ ‌-‌ ‌एकच‌ ‌एक‌ ‌(the‌ ‌only‌ ‌one)‌
  14. ‌निरुदयोगी‌ ‌-‌ ‌कामकाज‌ ‌नसलेला‌ ‌(unemployed)‌‌
  15. तुडुब‌ ‌-‌ ‌काठोकाठ,‌ ‌परिपूर्ण‌ ‌(quite‌ ‌full)‌
  16. ‌सुसाट‌ ‌-‌ ‌जोरात‌ ‌किंवा‌ ‌वेगात‌ ‌(with‌ ‌great‌ ‌speed)‌
  17. ‌लाडिक‌ ‌-‌ ‌लडिवाळपणे‌ ‌(doting‌ ‌affection,‌ ‌fondness)‌ ‌
  18. पुंजका‌ ‌-‌ ‌गुच्छा‌ ‌(cluster)‌ ‌
  19. निवांत‌ ‌-‌ ‌शांत‌ ‌(still,‌ ‌quiet)‌
  20. ‌अलिप्त‌ ‌-‌ ‌अलग,‌ ‌वेगळा‌ ‌(separate)‌‌
  21. मुनीम‌ ‌- ‌व्यवस्थापक‌ ‌(a‌ ‌manager)‌ ‌
  22. अफाट‌ ‌-‌ ‌प्रचंड,‌ ‌विशाल‌ ‌(huge,‌ ‌vast)‌ ‌
  23. मुक्काम‌ ‌-‌ ‌राहण्याचे,‌ ‌वास्तव्याचे‌ ‌ठिकाण‌ ‌(a‌ ‌place‌ ‌of‌ ‌residence)‌‌

टिपा‌:

  1. ‌व्हेनिस‌‌ -‌ ‌पूर्वोत्तर‌ ‌इटलीतील‌ ‌एक‌ ‌शहर‌ ‌आणि‌ ‌व्हेनेटो‌ ‌प्रांताची‌ ‌राजधानी,‌ ‌हा‌ ‌नदया‌ ‌आणि‌ ‌कालव्यांमुळे‌ ‌वेगळ्या‌ ‌झालेल्या‌ ‌118 ‌लहान‌ ‌बेटांचा‌ ‌समूह‌‌ आहे.‌‌
  2. ‌पोर्टर्स‌ ‌-‌ ‌म्हणजेच‌ ‌वाहक‌ ‌किंवा‌ ‌हमाल,‌ ‌जे‌ ‌इतरांच्या‌ ‌वस्तू‌‌ वाहून‌ ‌नेतात.‌ ‌
  3. ‌ग्रँड‌ ‌कॅनॉल‌ ‌-‌ ‌एक‌ ‌जागतिक‌ ‌वारसा‌ ‌स्थळ.‌ ‌जगातील‌ ‌सर्वात‌‌ लांब‌ ‌कालवा‌ ‌किंवा‌ ‌कृत्रिम‌ ‌नदी‌ ‌आणि‌ ‌प्रसिद्ध‌‌ पर्यटन‌ ‌स्थळ.‌ ‌
  4. ‌व्हेनिझिया‌ ‌-‌ ‌इटलीतील‌ ‌एक‌ ‌बंदर‌ ‌
  5. ‌पियाझा‌ ‌-‌ ‌(Piazza)‌ ‌पियाझा‌ ‌सॅन‌ ‌मार्को‌ ‌(Piazza‌ ‌san‌‌ marco).‌ ‌ज्याला‌ ‌इंग्रजीत‌ ‌सेंट‌ ‌मार्क‌ ‌स्क्वेअर‌ ‌(st.‌ ‌Mark’s‌ ‌Square)‌ ‌असेही‌ ‌ओळखले‌ ‌जाते.‌‌ पर्यटनासाठी‌ ‌हे‌ ‌एक‌ ‌आकर्षक‌ ‌चौक‌ ‌आहे.‌ ‌
  6. ‌अर्थतज्ज्ञ‌ ‌-‌ ‌अर्थ‌ ‌विषयक‌ ‌माहिती‌ ‌असणारे‌ ‌व‌ ‌त्याबाबत‌‌ सल्ला‌ ‌देऊ‌ ‌शकणारे‌ ‌अर्थशास्त्राचे‌ ‌विद्वान.‌
  7. ‌लिरा‌ ‌-‌ ‌1861 ते‌ ‌2002 ‌च्या‌ ‌दरम्यान‌ ‌असलेले‌‌ इटलीतील‌ ‌चलन.‌ ‌
  8. ‌रोम‌ ‌-‌ ‌इटलीच्या‌ ‌राजधानीचे‌ ‌शहर
  9. माणिक‌ ‌-‌ ‌हे‌ ‌सर्वोत्तम‌ ‌रत्न‌ ‌मानले‌ ‌जाते.‌ ‌याला‌ ‌इंग्रजीत‌ ‌रुबी‌‌ (ruby)‌ ‌असे‌ ‌म्हणतात.‌ ‌लाल‌ ‌रंगाचा‌ ‌माणिक‌‌ सर्वाधिक‌ ‌मौल्यवान‌ ‌असतो.‌ ‌
  10. न्यूयॉर्क‌ ‌-‌ ‌अमेरिकेतील‌ ‌सर्वात‌ ‌दाट‌ ‌लोकवस्ती‌ ‌असलेले‌ ‌शहर‌
  11. मुंबई‌ ‌-‌ ‌भारताची‌ ‌आर्थिक‌ ‌राजधानी‌ ‌आणि‌ ‌दाट‌‌ लोकवस्तीचे‌ ‌शहर‌‌
  12. ‌हाँगकाँग‌ ‌-‌ ‌चीन‌ ‌देशातील‌ ‌एक‌ ‌स्वायत्त‌ ‌प्रदेश‌ ‌
  13. ‌लंडन‌ ‌-‌ ‌इंग्लंडच्या‌ ‌राजधानीचे‌ ‌शहर‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 व्हेनिस

वाक्प्रचार‌‌:

1.‌ ‌हूरहूर‌ ‌वाटणे‌ ‌-‌ ‌चिंता‌ ‌वाटणे

9th Std Marathi Questions And Answers:

Santvani (a) Bhetilagi Jiva – Sant Tukaram Question Answer Class 9 Marathi Chapter 2.1 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम Question Answer Maharashtra Board

संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम Std 9 Marathi Chapter 2.1 Questions and Answers

स्वाध्याय :

1. ताक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
ताक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम 1
उत्तर:

वाट बघणारा कोणाची वाट बघतो वाट बघण्याचे कारण
चकोर पूर्णिमेचा चंद्रमा चंद्रकिरण हेच त्याचे जीवन
लेंकी माहेरचे बोलावणे येणे दिवाळीचा सण
भुकेलेले बाळ माउलीची भूक
संत तुकाराम पांडुरंगाची भेटीची आस

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

2. योग्य अर्थ शोधा.

प्रश्न 2.
योग्य अर्थ शोधा.
अ. आस लागणे म्हणजे ………….
1. ध्यास लागणे
2. उत्कंठा वाढणे
3. घाई होणे
4. तहान लागणे
उत्तर:
1. ध्यास लागणे

आ. बाटुली म्हणजे ………….
1. धाटुली
2. वाट
3. वळण
4. वाट पहाणे
उत्तर:
2. वाट

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

3. भावार्थाधारित. 

प्रश्न अ.
संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हाला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.
उत्तरः
संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या आपल्या मन:स्थितीचे वर्णन करताना दिलेले लहान बाळाचे उदाहरण अतिशय समर्पक वाटते. ज्याप्रमाणे लहान बाळाचे विश्व हे त्याची आईच असते त्याचप्रमाणे तुकारामांचे विश्व म्हणजे फक्त विठ्ठलच आहे. बाळाला भूक लागल्यावर तो अतिशय आतुरतेने आपल्या आईची वाट पाहते. तिच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो. तिची भेट होणे हे त्याचे ध्येय असते. त्याचप्रमाणे विठ्ठलाची भेट हे संत तुकारामांच्या जीवनाचे ध्येय आहे. परिणामी हा दृष्टान्त अतिशय समर्पक वाटतो.

प्रश्न आ.
चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, हे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
संत तुकारामांना विठ्ठल भेटीची आस लागली आहे. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते, पौर्णिमेच्या चंद्राची तो आतुरतेने वाट पाहत असतो, त्याचप्रमाणे पंढरपुरच्या विठ्ठलाच्या भेटीची संत तुकारामांना आस लागली आहे. विठ्ठलाचे दर्शन हेच जणू त्याच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

उपक्रम :

1. संत बहिणाबाईंचा ‘जलाविण मासा’ हा अभंग मिळवून वर्गात त्याचे वाचन करा.
2. संत कान्होपात्रा यांचा ‘नको देवराया अंत आता पाहू’ हा अभंग मिळवून वाचा.

भाषाभ्यास :

अलंकार

आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो. तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचताना आनंद मिळवून देण्यात त्या भाषेचा मोठा वाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी ज्या घटकांमुळे ठरते, त्यातील एक घटक म्हणजे ‘अलंकार’. अलंकार भाषेचे सौंदर्य कसे खुलवतात, हे आपल्याला आणखी काही उदाहरणे घेऊन पहायचे आहे.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम 2

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम Additional Important Questions and Answers

पुढील पक्ष्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार

कृती करा: कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम 3

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. जीवाला कोणती आस लागली आहे?
उत्तरः
जीवाला विठ्ठल भेटीची आस लागली आहे.

ii. विठ्ठलाची वाट कोण पाहत आहे?
उत्तर:
संत तुकारामांचे मन विठ्ठलाची वाट पाहत आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

iii. अति शोक कोण करत आहे ?
उत्तर :
भुकेलिवा बाळ अति शोक करत आहे.

iv. संत तुकारामांना कशाची भूक लागली आहे?
उत्तरः
संत तुकारामांना श्रीमुख दर्शनाची भूक लागली आहे.

v. संत तुकाराम विठ्ठलाला कोणती विनंती करत आहेत?
उत्तरः
संत तुकाराम विठ्ठलाला श्रीमुख दर्शनाची विनंती करत आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. तैसें माझें …………………. वाट पाहे । (जीवा, उरि, मन, श्रीमुख)
  2. दिवाळीच्या मुळा ………… आसावली । (मुली, बाया, लेंकी, स्त्रिया)
  3. पाहातसे वाटुली …………. । (आळंदीची, पंढरीची, पंढरपुराची, विठ्ठलाची)
  4. भुकेलिवा बाळ अति ………… करी । (गडबड, मस्ती, दुःख, शोक)
  5. वाट पाहे ……………….. माउलीची । (उरि, दारी, आई, विठाई)
  6. धावूनि ……………………. दांवी देवा। (दर्शन, श्रीमुख, प्रदर्शन, मुखदर्शन)

उत्तर:

  1. मन
  2. लेंकी
  3. पंढरीची
  4. शोक
  5. उरि
  6. श्रीमुख

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 4.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. भेटीलागी जीवा (अ) वाट तुझी
2. तैसें माझें मन (ब) चकोराजीवन
3. पाहे रात्रंदिवस (क) वाट पाहे
4. पूर्णिमेचा चंद्रमा (ड) लागलीसे आस

उत्तर:

‘अ’ गट ‘ब’ गट
1. भेटीलागी जीवा (ड) लागलीसे आस
2. तैसें माझें मन (क) वाट पाहे
3. पाहे रात्रंदिवस (अ) वाट तुझी
4. पूर्णिमेचा चंद्रमा (ब) चकोराजीवन

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
सहसंबंध लिहा.
i. जीवा : आस :: वाट : ………….
ii. लेंकी : आसावली :: उरि : ………….
उत्तरः
i. रात्रंदिवस
ii. माउलीची

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 2.
समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा.
i. (अ) पूर्णिमेचा चंद्रमा हेच चकोर पक्ष्याचे जीवन असते.
(ब) मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे.
(क) तसेच माझे मन तुझी वाट पाहत आहे.
उत्तर:
(अ) पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन ।
(ब) पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।
(क) तैसें माझें मन वाट पाहे ।।

ii. (अ) हे देवा तुझे श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे, म्हणून तू माझ्यासाठी धावून ये.
(ब) हे विठ्ठला, पंढरपुराहून कोणीतरी मला तुझ्या भेटीसाठी न्यायाला येईल याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.
उत्तर :
(अ) धांवूनि श्रीमुख दांवी देवा।।
(ब) पाहातसे वाटुली पंढरीची।।

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 3.
काव्यपंक्तीवरून शब्दांचा योग्य क्रम लावा.

  1. पाहे, मन, चंद्रमा, जीवा
  2. पंढरीची, श्रीमुख, माउलीची, आसावली
  3. तुका, मुळा, बाळ, शोक

उत्तर :

  1. जीवा, चंद्रमा, मन, पाहे
  2. आसावली, पंढरीची, माउलीची, श्रीमुख
  3. मुळा, बाळ, शोक, तुका

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 4.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. दिवाळीच्या मुळा (अ) अति शोक करी
2. भुकेलिवा वाळ (ब) दांवी देवा
3. तुका म्हणे (क) मज लागलीसे भूक
4. धावूनि श्रीमुख (ड) लेकी आसावली

उत्तर:

‘अ’ गट ‘ब’ गट
1. दिवाळीच्या मुळा (ड) लेकी आसावली
2. भुकेलिवा वाळ (अ) अति शोक करी
3. तुका म्हणे (क) मज लागलीसे भूक
4. धावूनि श्रीमुख (ब) दांवी देवा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 5.
काव्यपंक्तींचा योग्य क्रम लावा.

  1. धावूनि श्रीमुख दांवी देवा।।
  2. पाहातसे वाटुली पंढरीची।।
  3. वाट पाहे उरि माउलीची।।
  4. भुकेलिवा बाळ अति शोक करी।

उत्तर:

  1. पाहातसे वाटुली पंढरीची ।।
  2. भुकेलिवा बाळ अति शोक करी ।
  3. वाट पाहे उरि माउलीची ।।
  4. धांवूनि श्रीमुख दांवी देवा ।।

प्रश्न 6.
कोण ते लिहा.
उत्तरः
शोक करणारा – भुकेलिवा बाळ |

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 7.
प्रश्न तयार करा.
i. तुका म्हणे मज लागलीसे भूक ।
ii. भुकेलिवा बाळ अति शोक करी ।
उत्तर:
i. भूक कोणाला लागली आहे?
ii. बाळ अति शोक का करत आहे?

कृती 3 : काव्यसौंदर्य

खालील काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.

प्रश्न 1.
पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन।
तैसें माझें मन वाट पाहे।।
उत्तरः
संत तुकारामांना लागलेली विठ्ठल भेटीची ओढ पटवून देताना, संत तुकाराम चकोराचे उदाहरण देतात. ज्याप्रकारे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते, त्याचप्रमाणे विठ्ठल हे संत तुकारामांचे जीवन आहे. त्यामुळे संत तुकारामांचे मन त्या चकोर पक्ष्यासारखे विठ्ठलदर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 2.
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली।
पाहातसे वाटुली पंढरीची।।
उत्तरः
संत तुकाराम महाराज यांच्या भेटीलागी जीवा’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतर झालेल्या आपल्या मन:स्थितीचे अचूक वर्णन केले आहे. संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला माहेरहून कोणीतरी मुन्हाळी आपल्याला न्यायला येईल याची अतिशय मनापासून वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे हे विठ्ठला, मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला भेटीसाठी न्यायला येईल, याची आतुरतेने वाट पाहत आहे.

प्रश्न 3.
तुका म्हणे मज लागलीसे भूक।
धावूनि श्रीमुख दांवी देवा।।
उत्तर:
विठ्ठलभेटीची तीव्र ओढ योग्य उदाहरणातून तुकाराम महाराज व्यक्त करतात, अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज सांगतात की, लहान बाळाप्रमाणे मला देखील विठ्ठलदर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशावेळी ते विठ्ठलाला विनंती करतात, की हे देवा तुझे श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

पुढील ओळींचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
भेटीलागी जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।
उत्तरः
संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात की, है
विठ्ठला मला तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी रात्रंदिवस
तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे.

प्रश्न 2.
भुकेलिबा बाळ अति शोक करी ।
वाट पाहे उरि माउलीची ।।
उत्तरः
विठ्ठलभेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेने शोक करतं म्हणजे रडतं, तळमळत असतं व आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतं त्याप्रमाणे मी देखील तुझी वाट पाहत आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 3.
भक्त व विठ्ठल आणि चकोर व चंद्र यांतील साधर्म्य तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
भक्त श्रीविठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो. त्याला विठ्ठलाशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. त्याचे संपूर्ण जीवन हे विठ्ठलमय झालेले असते. विठ्ठलदर्शनाशिवाय त्याला अन्न-पाणी गोड लागत नाही. विठ्ठलदर्शन हेच त्याच्या जीवनाचे साध्य असते. त्याचप्रमाणे चकोर पक्षी चंद्रकिरणांसाठी आतुर झालेला असतो. कविकल्पना आहे की, पौर्णिमेचा पूर्ण चंद्र दिसला की, चकोर पक्ष्याला आनंद होतो. तो फक्त चंद्राचे कोवळे किरणच प्राशन करतो. चंद्रकिरण हेच त्याचे जीवन असते. अशाप्रकारे भक्त व चकोर हे अनुक्रमे विठ्ठल व चंद्र यांच्या भेटीसाठी तळमळत असतात.

प्रश्न 4.
विठ्ठलदर्शन हे सर्व सुखांचे सुख आहे. या विधानातील समर्पकता तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
विठ्ठलाचे दर्शन हे सर्व सुखांचे सुख आहे. विठ्ठलाचे दर्शन होताच भक्तांची तहान-भूक हरवून जाते. त्यांचे नयन दिपून जातात व त्यांचे हृदय सुखद आनंदाने भरून जाते. विठ्ठलदर्शन ही भक्ताच्या आत्म्याला लागलेली अध्यात्मिक भूक असते. म्हणून विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरपुरला जातात. एकदा का विठ्ठलदर्शन झाले की
मानवाचे सर्व प्रकारचे पाप-ताप आणि वेदना संपुष्टात येतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 5.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
उत्तरः
1. कवी/ कवयित्रीचे नाव – संत तुकाराम (तुकाराम बोलोबा अंबिले – मोरे)
2. संदर्भ – ‘भेटीलागी जीवा’ हा अभंग संत तुकाराम’ यांनी लिहिला आहे. हा अभंग ‘सकलसंतगाथा खंड दुसरा: श्री तुकाराम महाराजांची अभंगगाथा’ या पुस्तकातून घेतला आहे.
3. प्रस्तावना – ‘भेटीलागी जीवा’ हा अभंग ‘संत तुकाराम’ यांनी लिहिला आहे. या अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ योग्य उदाहरणातून व्यक्त केली आहे.

4. वाङ्मयप्रकार’ – भेटीलागी जीवा’ ही कविता नसून एक अभंग आहे.
5. कवितेचा विषय – विठ्ठलभेटीची अनावर ओढ विविध उदाहरणांद्वारे व्यक्त करणारा संत तुकारामांचा ‘भेटीलागी जीवा’ हा अभंग एक उत्कृष्ट भक्तिगीत आहे.

6. कवितेतील आवडलेली ओळ
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली।
पाहातसे वाटुली पंढरीची।।

7. मध्यवर्ती कल्पना – संत तुकारामांनी तन, मन, धन अर्पून विठ्ठलाची भक्ती केली. अगदी मनापासून त्याचे नामस्मरण केले. अशा या आपल्या भगवंताच्या म्हणजेच विठ्ठलाच्या भेटीची अनावर ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यासाठी अतिशय समर्पक उदाहरणे वापरून त्यांनी ‘भेटीलागी जीवा’ या अभंगातून ती ओढ व्यक्त केली आहे.

8. कवितेतून मिळणारा संदेश –
संत तुकाराम यांना विठ्ठलभेटीची ओढ लागली आहे. त्यासाठी अतिशय योग्य उदाहरणे वापरून त्यांनी ‘भेटीलागी जीवा’ हा अभंग लिहिला आहे. या उदाहरणांचा अभ्यास केला असता संत तुकारामांच्या मनात विठ्ठलाच्या भेटीची किती अनावर ओढ आहे हे लक्षात येते. अशीच आपणही परमेश्वराची भक्ती केली तर आपणासही परमेश्वराची प्राप्ती होईल असाच संदेश ‘भेटीलागी जीवा’ या अभंगातून आपणास मिळतो.

9. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –
‘भेटीलागी जीवा’ हा संत तुकारामाचा अभंग मला खूप आवडला आहे. त्याचे कारण म्हणजे विठ्ठलभेटीची ओढ व्यक्त करण्यासाठी त्यांनी निसर्गातील, संसारातील अगदी चपखल उदाहरणांचा वापर केलेला आहे. रोजच्या व्यवारातील उदाहरणे वापरून अपेक्षित परिणाम त्यांनी साधला आहे.

10. भाषिक वैशिष्ट्ये –
संत तुकाराम यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सरळ व रसाळ आहे. शिवाय भक्ती, व्यवझर आणि अध्यात्म यांची
सुयोग्य सांगड त्यांच्या अभंगातून दिसून येते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
भेटीलागी जीवा लागलीसे आस।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी।।
पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन।
तैसें माझें मन वाट पाहे ।।
उत्तरः
‘संत तुकाराम महाराज’ यांच्या भेटीलागी जीवा’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केलेली दिसून येते. संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात की, हे विठ्ठला मला तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. आपल्याला लागलेली विठ्ठल भेटीची ओढ पटवून देताना, संत तुकाराम चकोराचे उदाहरण देतात.

ते सांगतात, ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते, त्याचप्रमाणे विठ्ठल हे माझे जीवन आहे. त्यामुळे माझे मन त्या चकोर पक्ष्यासारखे विठ्ठल दर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे. संत तुकाराम यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सरळ व रसाळ आहे. शिवाय भक्ती, व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड त्यांच्या अभंगातून दिसून येते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 2.
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली।
पाहातसे वाटुली पंढरीची।।
भुकेलिया बाळ अति शोक करी।
वाट पाहे उरि माउलीची।।
उत्तर:
‘संत तुकाराम महाराज यांच्या भेटीलागी जीवा’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केलेली दिसून येते.

संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला माहेराहून कोणीतरी मुन्हाळी आपल्याला न्यायला येईल याची अतिशय मनापासून वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे हे विठ्ठला मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला तुझ्या भेटीसाठी न्यायला येईल, याची आतुरतेने वाट पाहत आहे.

विठ्ठलभेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात की, ज्याप्रमाणे लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेने शोक करते म्हणजे रडते, तळमळते. आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असते, त्याप्रमाणे मी देखील तुझी वाट पाहत आहे. संत तुकाराम यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सरळ व रसाळ आहे. शिवाय भक्ती, व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सागड त्यांच्या अभंगातून दिसून येते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 3.
भुकेलिवा बाळ अति शोक करी।
वाट पाहे उरि माउलीची।।
तुका म्हणे मज लागलीसे भूक।
धावूनि श्रीमुख दांवी देवा।।
उत्तर:
‘संत तुकाराम महाराज’ यांच्या भेटीलागी जीवा’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केलेली दिसून येते.

विठ्ठल भेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात की, ज्याप्रमाणे लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेनं शोक करते म्हणजे रडते, तळमळते आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतं, त्याप्रमाणे मीदेखील तुझी वाट पाहत आहे.

मलादेखील लहान बाळाप्रमाणे विठ्ठलदर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशावेळी ते विठ्ठलाला विनंती करतात की, हे देवा तुझे श्रीमुख मला दिसावे म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे म्हणून तू माझ्यासाठी धावून ये.

संत तुकाराम यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सरळ व रसाळ आहे. शिवाय भक्ती, व्यवार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड त्यांच्या अभंगातून दिसून येते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

पाठाखालील स्वाध्याय :

प्रश्न 1.
‘तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र/मैत्रिणीच्या भेटीला आसुसले आहात’ हे सांगण्यासाठी एखादा दृष्टान्त वापरा व तो स्पष्ट करा.
उत्तर:
“दिवाळीच्या मुळा लेकी आसावली पाहातसे वाटुली पंढरीची”
जवळच्या मित्राच्या भेटीला आसुसले आहोत यासाठी वरील दृष्टान्त अतिशय समर्पक वाटतो, कारण ज्याप्रमाणे लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली माहेरच्या ओढीने व्याकुळ होतात. दिवाळीच्या सणात कोणीतरी मुन्हाळी माहेरहून मला भेटण्यासाठी येईल व काही दिवसांसाठी मला माहेरपणाला घेऊन जाईल या विचाराने त्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या असतात. त्याचप्रमाणे मी देखील माझ्या अमेरिकेतील मित्राच्या भेटीसाठी आसुसलेलो आहे.

संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम Summary in Marathi

कवीचा परिचय :

नाव : तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
कालावधी : 1608-1650 व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संतकवी. दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगांमधून घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वाभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात.

प्रस्तावना :

‘भेटीलागी जीवा’ हा अभंग संत तुकाराम यांनी लिहिला आहे. या अभंगात संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक उदाहरणांद्वारे व्यक्त केली आहे.

“Bhetilagi Jiva’, this Abhang is written by Saint Tukaram Saint Tukaram explains his affinity of meeting with Lord Vitthala with felicitous examples in this ‘Abhanga

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

भावार्थ :

भेटीलागी जीवा ……………. रात्रंदिवस वाट तुझी ।
संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात की, हे विठ्ठला मला तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे.

पूर्णिमेचा चंद्रमा ……………. मन वाट पाहे ।
आपल्याला लागलेली विठ्ठल भेटीची ओढ पटवून देताना संत तुकाराम चकोराचे उदाहरण देत आहेत. ते सांगतात, ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते त्याचप्रमाणे विठ्ठल हे माझे जीवन आहे. त्यामुळे माझे मन त्या चकोर पक्ष्यासारखे विठ्ठल दर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे.

दिवाळीच्या मुळा ……………. वाटुली पंढरीची ।
संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला माहेरहन कोणीतरी मुजाळी आपल्याला न्यायला येईल याची अतिशय मनापासून वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे हे विठ्ठला मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला भेटीसाठी न्यायला येईल, याची आतुरतेने वाट पाहत आहे.

भुकेलिवा बाळ अति …………….. उरि माउलीची ।
विठ्ठल भेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात, लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेने शोक करते म्हणजे रडत, तळमळत असते व आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असते. तशीच मी देखील तुझी वाट पाहत आहे.

तुका म्हणे ……………. श्रीमुख दांवी देवा ।
अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज सांगतात, लहान बाळाप्रमाणे मलादेखील विठ्ठल दर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशावेळी ते विठ्ठलाला विनंती करतात की, हे देवा, तुझे श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे म्हणून तू माझ्यासाठी धावून ये.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

शब्दार्थ :

  1. भेट – गाठ (meeting)
  2. जीवा (जीव) – आत्म्याला (to the soul)
  3. आस – इच्छा, अपेक्षा, आशा (desire, an expectation)
  4. पूर्णिमा – पौर्णिमा (The full moon day)
  5. चंद्रमा – चंद्र (the moon)
  6. जीवन – आयुष्य (life)
  7. तैसें – तसे (in that way)
  8. मन – चित्त (mind)
  9. मुळा – मुबळी (लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आणण्यासाठी गेलेली माहेरची व्यक्ती)
  10. लेंकी – मुलगी (a daughter)
  11. आसावणे – आतुर होणे, व्याकुळ होणे
  12. वाटुली – वाट, मार्ग, रस्ता (a way, a path)
  13. भुकेलिवा – भुकेलेले (hungry)
  14. शोक – दुःख, खेद (sorrow, grief)
  15. उरी – (येथे अर्थ) हृदयापासून (from the bott heart)
  16. तुका – संत तुकाराम
  17. मज – मला, माझे (to me, to mine)
  18. भूक – क्षुधा, खाण्याची इच्छा (hunger, desire)
  19. मुख – चेहरा (the face)
  20. दावी – दाखव (please show)

टीप :

चकोर पक्षी – एक पक्षी (हा पक्षी चंद्रकिरणांवर जगतो असा कविसंकेत आहे.) (a kind of bird) (It is said that this bird feeds itself on the moonlight)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

वाक्प्रचार :

  1. आस लागणे – उत्कंठा लागणे, इच्छा होणे
  2. वाट पाहणे – प्रतीक्षा करणे
  3. शोक करणे – दुःख करणे, आकांत करणे

9th Std Marathi Questions And Answers:

G. I. P. Railway Question Answer Class 9 Marathi Chapter 4 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 4 संतजी. आय. पी. रेल्वे Question Answer Maharashtra Board

जी. आय. पी. रेल्वे  Std 9 Marathi Chapter 4 Questions and Answers

स्वाध्याय :

1. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.

प्रश्न 1.
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
1. भारतात सर्वांत पहिली रेल्वे …………… येथून सुटली. (ठाणे, मुंबई, कर्जत, पुणे)
2. रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी …………….. ठेवले. (तिकीट, बक्षीस, इनाम, प्रलोभन)
उत्तर :
1. मुंबई
2. इनाम

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

2. आकृतिबंध पूर्ण करा. 

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 1
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 2

3. आकृती पूर्ण करा.

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 3
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 4

4. खालील शब्दांसाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

प्रश्न 4.
खालील शब्दांसाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 5
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 6

5. कारणे लिहा.

प्रश्न अ.
रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.
उत्तर :
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीय लोकांवर अंधश्रद्धांचा प्रभाव खूप जास्त होता. पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे अशी धावली, तेव्हा ही गाडी म्हणजे इंग्रजांची विलायती भुताटकी आहे. मुंबईला नव्या इमारती आणि पूल बांधताहेत. त्यांच्या पायांत गाडायला जिवंत माणसे फूस लावून नेण्याचा हा डाव आहे अशा अफवा त्यावेळी पसरल्या होत्या. म्हणूनच रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हते. अशावेळी रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांना खूप आटापिटा करावा लागला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न आ.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
उत्तर :
रेल्वे प्रवासाबाबत लोकांमध्ये अनेक चित्रविचित्र अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हते. कितीही समजावले तरी लोकांचे समाधान काही होत नव्हते. शेवटी दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाची योजना सुरू केली. पैशाच्या लालुचीने ठाण्याचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले की, त्यांच्या घरचे लोक आजूबाजूला उभे राहून खूप रडायचे.

त्यांची समजूत काढणे खूप त्रासाचे असायचे. एकदा ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत आले की चौकशी करणाऱ्यांचे घोळके त्यांच्याभोवती जमायचे. रुपयांचे इनाम पुढे आठ आण्यांवर आले. नंतर चार आणे झाले आणि नंतर रेल्वे प्रवासाची लोकांची भीती निघून गेल्याचे पाहून इनामे बंद करण्यात आली.

6. स्वमत

प्रश्न अ.
रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला,’ तुमचे मत लिहा.
उत्तर :
आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही होय. याच मुंबईहून पहिली रेल्वे 18 एप्रिल, 1853 या दिवशी मुंबई ते ठाणे अशी धावली होती. या रेल्वेमुळेच ठाणे ते मुंबई हा दिवसभराचा प्रवास अवघा सव्वा तासावर आला. याच रेल्वेने मुंबई -पुणे ही दोन शहरे जोडून टाकली. कारखानदारी, व्यापार, नोकरीधंदा यांमध्ये प्रचंड वाढ झाली.

व्यापारी मंडळी, नोकरदार मंडळी यांचे कामधंदयाचा निमित्ताने येणे-जाणे वाढले, वेळेची बचत झाली, कामाचा पसारा वाढला.कच्च्या व पक्क्या मालाची वाहतूक या रेल्वेमुळे सहजपणे होऊ लागली. त्यामुळेच या शहरांची प्रगती वेगाने होऊ लागली. एकूणच देशाच्या प्रगतीमध्ये भरच पडत गेली. नंतरच्या काळामध्ये रेल्वेचे जाळेच संपूर्ण देशभर विणले गेले. त्याचाच परिणाम म्हणून देशाचा आर्थिक विकास झपाट्याने होऊ लागला. देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यामध्ये रेल्वेचे योगदान फार मोलाचे आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न आ.
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावासंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर :
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीय जनमानसांवर अंधश्रद्धांचा फार मोठा पगडा होता. कोणताही आधुनिक बदल सहजासहजी स्वीकारला जात नव्हता. पांरपरिक गोष्टींवर लोकांचा जास्त विश्वास होता.जमशेटजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेट यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या रेल्वेला, भारतीयांनी सुरुवातीला इंग्रजांनी सुरू केलेली वाफेची गाडी म्हणजे विलायती भुताटकी आहे. असे म्हटले. लोकांना ठाणे-मुंबई रेल्वे प्रवासाची सवय व्हावी, गोडी लागावी म्हणून मोफत प्रवास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला होता.

त्यावेळी मुंबईला नव्या इमारती नि पूल बांधताहेत, त्यांच्या पायांत जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे, असा विचार केला जात होता. याचाच अर्थ नवी इमारत किंवा नवा पूल बांधायचा असला तर त्याच्या मजबुतीसाठी त्याच्या पायामध्ये माणसांना जिवंत गाडावे लागते किंवा त्यांचा बळी दयावा लागतो, अशी विचित्र अंधश्रद्धा स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांमध्ये होती.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न इ.
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
उत्तर :
(उतारा 4 मधील कृती 4 : स्वमतचे उत्तर पहा.)

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे Additional Important Questions and Answers

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती कराः

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 7
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 8

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.

  1. आगीनगाडी निघणार त्या मुहूर्ताचा दिवस – [ ]
  2. कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आ वासून उभे असलेले – [ ]
  3. एकेरी रस्ता – [ ]

उत्तर :

  1. दिनांक 18 एप्रिल सन 1853 (सोमवार)
  2. लोक
  3. मुंबई ते ठाणे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

  1. बरोबर पाच वाजता आगगाडीने कूक शिटीचा कर्णा कुंकून आपल्या भकभक, फकफक प्रवासाला सुरुवात केली.
  2. मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव झाला.
  3. सन 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेचा एकेरी रस्त्याचा छोटा फाटा सुरू झाला.
  4. मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला.

उत्तर :

  1. मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव झाला.
  2. सन 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेचा एकेरी रस्त्याचा छोटा फाटा सुरू झाला.
  3. मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला.
  4. बरोबर पाच वाजता आगगाडीने कूऽक शिटीचा कर्णा फुकून आपल्या भकभक, फकफक प्रवासाला सुरुवात केली.

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम कोणी केला?
उत्तर :
मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेटजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेट यांनी केला.

ii. लोकांना कोणती कल्पना अचंब्याची वाटली?
उत्तर :
लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार, ही कल्पना लोकांना अचंब्याची वाटली. –

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

iii. किती वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली?
उत्तर :
सायंकाळी 5 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली.

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,

  1. ……….. मध्ये ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणे-पर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला. (सन-1835, सन – 1853, सन-1930, सन – 1630)
  2. दहा डब्यांची ………….. खुशाल चालली आहे. (माळका, माळ, मालिका, शृंखला)
  3. बरोबर पाच वाजता आगगाडीने कूऽक ………….. कुंकून आपल्या भकभक, फकफक प्रवासाला सुरुवात केली. (गाडीचा कर्णा, शिटीचा कर्णा, इंजिनाचा कर्णा, डन्याचा कर्णा)

उत्तर :

  1. सन – 1853
  2. माळका
  3. शिटीचा कर्णा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 6.
शब्दजाल पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 9.1

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
i. लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार, ही कल्पनाच…………..
(अ) लोकांना धक्कादायक होती.
(ब) लोकांना मोठी अचंब्याची होती.
(क) रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी अचंब्याची होती.
(ड) लेखकाला मोठी अचंब्याची होती.
उत्तर :
(क) रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी अचंब्याची होती.

ii. विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून
(अ) विग्रेजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले!
(ब) विंग्रेजांनी पाण्यालाच गाडी ओढायला लावले!
(क) विंग्रजांनी हवेलाच गाडी ओढायला लावले!
(ड) विंग्रजांनी बाप्पाला गाडी ओढायला लावले!
उत्तर :
(अ) विग्रेजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले!

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 2.
चूक की बरोबर ते लिहा.

  1. 19 एप्रिल सन 1953, सोमवार रोजी सायंकाळी 4 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली.
  2. इंजिनावर अंग्रेजांचे मोठे निशाण फडकत आहे
  3. मुंबई ते पुणे दुतर्फा लाखांवर लोक कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आ वासून उभे होते.
  4. विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून विंग्रेजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले!

उत्तर :

  1. चूक
  2. बरोबर
  3. चूक
  4. बरोबर

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. हि कल्पनाच लोकांना मोठी आचंब्याचि वाटली.
ii. कमल आहे बूवा या विंग्रेजांची!
उत्तर :
i. ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली.
ii. कमाल आहे बुवा या विग्रेजांची!

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.

  1. पेनिनशुला, पेनीनशुला, पेनिनशूला, पेनिशूला
  2. झुकझूक, झुकझूख, झुकझुक, झूकझूक
  3. मुहुर्ताचा, मुहुरताचा, मुहुतार्चा, मुहूर्ताचा
  4. विंग्रेजी, ईग्रजी, वीग्रजी, विग्रेजि

उत्तर :

  1. पेनिनशुला
  2. झुकझुक
  3. मुहूर्ताचा
  4. विंग्रेजी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
वचन बदला.

  1. डबा – [ ]
  2. निशाण – [ ]
  3. रेडे – [ ]
  4. तोरण – [ ]

उत्तर :

  1. डबे
  2. निशाणे
  3. रेडा
  4. तोरणे

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. युक्ती – [ ]
  2. सुमन – [ ]
  3. पताका – [ ]
  4. जल – [ ]
  5. आग – [ ]

उत्तर :

  1. कल्पना
  2. फूल
  3. निशाण
  4. पाणी
  5. विस्तव

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. मोठा (अ) बरोबर
2. शेवट (ब) छोटा
3. चूक (क) सुरुवात

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1. मोठा (ब) छोटा
2. शेवट (क) सुरुवात
3. चूक (अ) बरोबर

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :

  1. निशाणे
  2. डबे
  3. खुर्ध्या
  4. लोक
  5. तोरणे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्द मूळ शब्द सामान्यरूप
मुहूर्ताचा मुहूर्त मुहूर्ता
दिवसाने दिवस दिवसा
लाखांवर लाख लाखां
कलियुगातला कलियुग कलियुगा

प्रश्न 8.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
i. आ वासून उभे असणे
ii. पाठबळ असणे
उत्तर :
i. अर्थ : आश्चर्य वाटणे
वाक्य : जादूचे प्रयोग पाहायला लोक आ वासून उभे होते.

ii. अर्थ : पाठिंबा असणे.
वाक्य : सह्याद्रीचे पाठबळ होते म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज उभारले.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 9.
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा.
i. ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली.
ii. हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आ वासून उभे होते.
उत्तर :
i. भूतकाळ
ii. भूतकाळ

प्रश्न 10.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 10

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला. तुमचे मत लिहा.
उत्तर :
रेल्वेचा शोध हे 19 व्या शतकातले फार मोठे आश्चर्य होय. रेल्वेचा शोध लागल्यामुळे विस्तव व पाणी यांच्या समन्वयातून तयार होणाऱ्या वाफेवर रेल्वे गाडी चालू लागली. कमीत कमी वेळात ती लांब लांबचा प्रवास करू लागली. त्यामुळे लोकांचा वेळ वाचु लागला. व्यापारी वर्ग व्यापारासाठी रेल्वेचा वापर करू लागले. अवजड यंत्रे, निरनिराळ्या वस्तू यांची रेल्वेने वाहतूक होऊ लागली.

त्यामुळे त्यांची व्यापारात भरभराट होऊ लागली. दळणवळण सुलभ व प्रगत झाल्यामुळे देशाच्या आर्थिक विकासात हातभार लावला जाऊ लागला. देशाची आर्थिक प्रगती होऊ लागली. म्हणून रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 11 Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 12

प्रश्न 2.
उत्तर लिहा.
लोकात कशाचे पीक पिकले होते?
उत्तर :
लोकात भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

  1. दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या-आणण्याची दबंडी पिटण्यात आली.
  2. मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली.
  3. एक दोन दिवस सरकारी कचेरीतले कारकून, व्यापाऱ्यांच्या पेडीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले.
  4. लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.

उत्तर :

  1. मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली.
  2. दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या-आणण्याची दवंडी पिटण्यात आली.
  3. लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.
  4. एक दोन दिवस सरकारी कचेरीतले कारकून, व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले.

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. दुसऱ्या दिवसापासून कोणती दवंडी पिटण्यात आली?
उत्तर :
दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या-आणण्याची दवंडी पिटण्यात आली.

ii. विंग्रेजांची विलायती भुताटकी कोणती आहे?
उत्तर :
वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती भुताटकी आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती ……………. आहे. (भुताटकी, राक्षस, यंत्र, मशीन)
  2. तेवढ्यानेही कोणाचे …………… होईना. (समाधान, कौतुक, दुःख, नवल)
  3. मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन …………… सुखरूप परत आली. (पुण्याला, मुंबईला, रत्नागिरीला, कोल्हापुरला)
  4. मुंबईला नव्या इमारती नि ………… बांधताहेत. (बांध, धरण, पूल, रस्ते)

उत्तर :

  1. भुताटकी
  2. समाधान
  3. मुंबईला
  4. पूल

प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
कचेरीतले कारकून :: व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे : ……………….
उत्तर :
गुमास्ते

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
कोण ते लिहा.

  1. सरकारी कचेरीतले – [ ]
  2. व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे – [ ]
  3. विंग्रेजांची विलायती भुताटकी – [ ]
  4. खूप आटापीटा करणारे – [ ]

उत्तर :

  1. कारकून
  2. गुमास्ते
  3. बाफेची गाडी
  4. रेल्वेचे कारभारी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 13

प्रश्न 3.
सत्य वा असत्य ते लिहा.

  1. आगगाडीत बसणे धोक्याचे आहे.
  2. लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.
  3. वाफेच्या गाडीत बसायचा लोकांना धीर झाला.

उत्तर :

  1. असत्य
  2. सत्य
  3. असत्य

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
लेखननियमांनुसार वाक्ये शुद्ध करून लिहा.
i. लोकांत भलत्याच कंड्या नी अफवांचे पिक पिकले होते,
ii. तेवढ्यानेही कोणाचे समधान होइना.
उत्तर :
i. लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.
ii. तेवढ्यानेही कोणाचे समाधान होईना.

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.

  1. साळसूद, साळसुद, साळखुद, साळखूद
  2. मुहूरतावर, मुहूर्तावर, मुहुर्तावर, मुहर्तावर
  3. सुखरूप, सूखरूप, सुरुप, सुकरुप

उत्तर :

  1. साळसूद
  2. मुहूर्तावर
  3. सुखरूप

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. विलायती (अ) धोका
2. फुकट (ब) विदेशी
3. संकट (क) कंड्या
4. अफवा (ड) मोफत

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1. विलायती (ब) विदेशी
2. फुकट (ड) मोफत
3. संकट (अ) धोका
4. अफवा (क) कंड्या

प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.

  1. दुःखाचा × [ ]
  2. उशीरा × [ ]
  3. जुन्या × [ ]
  4. मृत × [ ]
  5. मूर्ख × [ ]
  6. असमाधान × [ ]

उत्तर :

  1. सुखाचा
  2. लवकर
  3. नव्या
  4. जिंवत
  5. शहाणे
  6. समाधान

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 5.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :

  1. कारकून
  2. गुमास्ते
  3. इमारती
  4. पूल

प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्द सामान्यरूप
दिवसापासून दिवसा
धोक्याचे धोक्या
कारभाऱ्यांनी कारभाऱ्या
लोकांत लोकां
सुखाचा सुखा
वाफेच्या वाफे
व्यापाऱ्यांच्या व्यापाऱ्यां

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 7.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

  1. दवंडी पिटणे
  2. फूस लावणे
  3. समाधान होणे

उत्तर :

  1. जाहीर घोषणा करणे
  2. गुप्तपणे/फसवून उत्तेजन देणे
  3. तृप्त होणे

प्रश्न 8.
काळ बदला. (वर्तमानकाळ करा)
लोकांच्या मनात भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.
उत्तर :
लोकांच्या मनात भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 9.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 14

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर :
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारत देशात अंधश्रद्धेचे साम्राज्य होते. अंधश्रद्धेने समाजाला पोखरून काढलेले होते. सती जाणे, मांजर आडवे जाणे, केशवपन करणे, विधवेचे दर्शन होणे अशा कितीतरी प्रकारच्या अंधश्रद्धा देशात आ वासून उभ्या होत्या. भारतीय लोक निरक्षर असल्यामुळे ते या सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांना बळी पडत होते. अर्धश्रद्धेचा लोकांवर इतका पगडा होता की त्यांची मानसिकताच जणू मृतप्राय झालेली होती.

देशाला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर या अंधश्रदधेने अनेक भारतीयांचे बळी घेतलेले होते. तरी देखील तत्कालीन लोक डॉक्टरकडे न जाता ढोंगी, साधू व मांत्रिकांवरच विश्वास ठेवत असत. खरोखरच देश स्वतंत्र होण्याअगोदर अंधश्रद्धा हा भारतीय समाजाला लागलेला एक फार मोठा कलंक होता आणि त्याचा प्रभाव कमी करण्याकरीता अनेक समाजसुधारकांना आपल्या जिवाचे रान करावे लागले होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 23
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 24

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. आजूबाजूला उभी राहून ठणाण धाय मोकलणारी
ii. समजूत काढता काढता टेकीला यायचे –
उत्तर :
i. घरची माणसे
ii. रेल्वेचे अधिकारी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

  1. पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले.
  2. इनामे बंद झाली नि सर्रास तिकिटे चालू केली.
  3. दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजला,
  4. समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे.

उत्तर :

  1. दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजला.
  2. पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले.
  3. समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे.
  4. इनामे बंद झाली नि सर्रास तिकिटे चालू केली.

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. इनामे बंद का झाली?
उत्तर :
रेल्वे प्रवास करताना लोकांचा धीर चेपला म्हणून इनामे बंद झाली.

ii. ठाणे-मुंबईच्या बैलांच्या खटारगाडीचा प्रवास किती दिवस खायचा?
उत्तर :
ठाणे-मुंबईच्या बैलांच्या खटारगाडीचा प्रवास तब्बल एक दिवस खायचा.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकामी जागा भरा.
मग मात्र लोकांची …………… लागली. (झुंबड, तुंबड, चंगळ, मौज)
उत्तर :
झुंबड

प्रश्न 6.
शब्दसमूहासाठी एक शब्द चौकटीत लिहा.
i. प्रवास करणारी व्यक्ती –
उत्तर :
प्रवासी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वेb

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
i. समजूत काढता काढता रेल्वेचे ……………
(अ) अधिकारी अगदी टेकौला यायचे.
(व) पदाधिकारी अगदी टेकीला यायचे.
(क) अधिकारी अगदी आनंदी असायचे.
(ड) अधिकारी दु:खी व्हायचे.
उत्तर :
(अ) अधिकारी अगदी टेकौला यायचे.

ii. अवध्या सव्वा तासात ठाण्याचा असामी …………..
(अ) पुण्याला येऊ जाऊ लागला.
(व) कोल्हापूरला येऊ जाऊ लागला.
(क) मुंबईला येऊ जाऊ लागला.
(ड) ठाण्याला येऊ जाऊ लागला.
उत्तर :
(क) मुंबईला येऊ जाऊ लागला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 17

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तर लिहा.
ठाण्याचा आसामी मुंबईला किती तासात येऊ जाऊ लागला?
उत्तर :
ठाण्याचा असामी मुंबईला अवघ्या सव्वा तासात येऊ जाऊ लागला.

प्रश्न 4.
सत्य वा असत्य ते लिहा.
i. अखेर दर माणशी दोन रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला.
ii. घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठणाण धाय मोकलायची.
उत्तर :
i. असत्य
ii. सत्य

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
पैशाच्या लालूचीने ठाण्याच्या घंटाळिवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले.
उत्तर :
पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
उत्तर :

  1. मोफत
  2. दर
  3. एक

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
i. खटारगाडीचा, कटारगाडीचा, खटारगाडिचा, खटारडीचा
ii. आजूबाजुला, आजुबाजुला, आजूबाजूला, आजुबाजूला.
उत्तर :
i. खटारगाडीचा
ii. आजूबाजूला

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. बक्षीस – [ ]
  2. तपास – [ ]
  3. धिटाई – [ ]
  4. दिन – [ ]

उत्तर :

  1. इनाम
  2. चौकशी
  3. धीर
  4. दिवस

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. सुरुवात × [ ]
  2. विकत × [ ]
  3. रात्र × [ ]
  4. मागे × [ ]

उत्तर :

  1. अखेर
  2. मोफत
  3. दिवस
  4. पुढे

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :

  1. लोक
  2. माणसे
  3. इनामे
  4. अधिकारी
  5. घोळके
  6. तिकिटे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्द प्रत्यय विभक्ती
प्रवासाचा चा षष्ठी
पैशाच्या च्या षष्ठी
मुंबईला ला चतुर्थी
लोकांची ची षष्ठी

प्रश्न 8.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्द सामान्यरूप
प्रवासाचा प्रवासा
ठाण्याचा ठाण्या
पैशाच्या पैशा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 9.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा,
i. धाय मोकलून रडणे
ii. झुंबड उडणे
उत्तर :
i. अर्थ : मोठमोठ्याने रडणे.
वाक्य : आपल्या आवडत्या कुत्र्याचा अपघात झालेला पाहून रजनी धाय मोकलून रडू लागली.

ii. अर्थ : गर्दी करणे.
वाक्य : माकडाचे खेळ पाहण्यासाठी लहान मुलांची झुंबड उडाली होती.

प्रश्न 10.
काळ बदला. (भविष्यकाळ करा)

  1. ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत येतात.
  2. लोकांची झुंबड लागली होती.
  3. नंतर चार आणे झाले.

उत्तर :

  1. ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत येतील.
  2. लोकांची झुंबड लागेल.
  3. नंतर चार आणे होतील.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 11.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 18

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
नवीन तंत्रज्ञानाशी मानवाची लगेचच मैत्री होत नाही, असे तुम्हांस वाटते का? स्पष्ट करा.
उत्तर :
तंत्रज्ञान हे नेहमीच बदलत असते. त्यात प्रगती होत असते. नवीन तंत्रज्ञान मानवासाठी एक चमत्कार असतो. त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी मनुष्याला थोडाफार वेळ लागतो. त्याची रीत, पद्धत वा तंत्र समजून घेण्यासाठी मानवाला थोडा उशीर लागतो. ज्याप्रमाणे देशात सर्वप्रथम रेल्वे सुरू झाली तेव्हा लोकांच्या मानसिकतेत बदल व्हायला व तिचा वापर करण्यास लोकांना फार वेळ लागला होता. त्याप्रमाणे आता एवढा वेळ वा आश्चर्य वाटत नाही पण तरीही नवीन तंत्रज्ञान म्हटले की ते शिकण्यास वा जाणून घेण्यास थोडाफार वेळ लागतोच,

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती कराः

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 19
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 20

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास तासांत व्हायचा – [ ]
ii. घाट – उतरणीला किती तास लागायचे – [ ]
उत्तर :
i. अठरा
ii. चार

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. खंडाळयाहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे-रस्ता (अ) दोन स्टेशने
2. खंडाळा-पुण्याच्या दरम्यान (ब) ‘ओपणिंग शिरोमणि’
3. कंत्राट घेणारा (क) अठरा तासांचा
4. पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास (ड) करशेटजी जमशेटजी

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1. खंडाळयाहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे-रस्ता (ब) ‘ओपणिंग शिरोमणि’
2. खंडाळा-पुण्याच्या दरम्यान (अ) दोन स्टेशने
3. कंत्राट घेणारा (ड) करशेटजी जमशेटजी
4. पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास (क) अठरा तासांचा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

  1. मोठ्या थाटामाटाने ओपणिंग शिरोमणि’ करण्यात आला.
  2. ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे.
  3. आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे
  4. मुंबई-पुण्याचा रेल्वेप्रवास ज्यारीने चालू झाला.

उत्तर :

  1. मोठ्या थाटामाटाने ‘ओपणिंग शिरोमणि’ करण्यात आला.
  2. मुंबई-पुण्याचा रेल्वेप्रवास ज्यारीने चालू झाला.
  3. आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे.
  4. ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे.

प्रश्न 5.
खालील प्रश्नाचे उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. कोणत्या रस्त्याचा ‘ओपणिंग शिरोमणि’ मोठ्या थाटामाटाने करण्यात आला?
उत्तर :
खंडाळ्याहून पुण्यापर्यंतच्या सपाटीच्या रस्त्याचा ‘ओपणिंग शिरोमणि’ मोठ्या थाटामाटाने करण्यात आला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

ii. घाट-उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट कोणी घेतले होते?
उत्तर :
घाट-उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी यांनी घेतले होते.

प्रश्न 6.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. ……… काम चालले असतानाच मुंबई-पुण्याचा रेल्वेप्रवास ज्यारीने चालू झाला. (मेळघाटाचे, कशेडी घाटाचे, फोंडाघाटाचे, बोरघाटाचे)
  2. खंडाळ्याहून पुण्यापर्यंचा सपाटीचा रेल्वे-रस्ता सन …………. च्या फेब्रुवारीत पुरा झाला. (1858, 1850, 1860, 1958)
  3. सगळा काफिल्ला ………… आला. (देवगिरीला, खोपवलीला, सोनखडीला, राजगीरीला)

उत्तर :

  1. बोरघाटाचे
  2. 1858
  3. खोपवलीला

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
i. खंडाळा-पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी ………………
(अ) दोन स्टेशने ठेवण्यात आली.
(ब) दोन उपाहारगृहे ठेवण्यात आली.
(क) दोन माणसे ठेवण्यात आली.
(ङ) दोन ठिकाणे ठेवण्यात आली.
उत्तर :
(अ) दोन स्टेशने ठेवण्यात आली.

ii. पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास
(अ) अवघ्या वीस तासांत व्हायचा.
(ब) अवघ्या दहा तासांत व्हायचा.
(क) अवघ्या अठरा तासांत व्हायचा.
(ड) अवघ्या तीस तासांत व्हायचा.
उत्तर :
(क) अवघ्या अठरा तासांत व्हायचा.

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
i. बोरघाट पोखरण्याची योजना करणारे – [ ]
ii. प्रवाशांची घाट-उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे – [ ]
उत्तर :
i. इंजिनीयर (इजनेर) लोक
ii. करशेटजी जमशेटजी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 21

प्रश्न 4.
सत्य वा असत्य ते लिहा.

  1. पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या अठरा तासांत व्हायचा.
  2. रस्ता दुहेरीच होता.
  3. आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे.

उत्तर :

  1. सत्य
  2. असत्य
  3. सत्य

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. त्याचाहि मोठ्या थाटामाटाने ‘ओपणींग शिरोमणि’ करण्यात आला.
ii. बोरघाटाचे काम चालले असतानाच मुंबई-पूण्याचा रेल्वेप्रवास जारीने चालू झाला,
उत्तर :
i. त्याचाही मोठ्या थाटामाटाने ओपणिंग शिरोमणि’ करण्यात आला.
ii. बोरघाटाचे काम चालले असतानाच मुंबई-पुण्याचा रेल्वेप्रवास ज्यारीने चालू झाला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
i. खंड्याळाहून, खंडाळ्याहून, खंडाळायाहून, खंड्याळहुन
ii. उतरणीची, उतरणिची, उतरणिचि, उतरणिच
उत्तर :
i. खंडाळ्याहून
i. उतरणीची

प्रश्न 3.
समानार्थी शब्द लिहा.

  1. कर्म – [ ]
  2. आश्चर्य – [ ]
  3. गंमत – [ ]
  4. बेत – [ ]

उत्तर :

  1. काम
  2. नवल
  3. मौज
  4. योजना

प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
i. बंद × [ ]
ii. दुहेरी × [ ]
उत्तर :
i. चालू
ii. एकेरी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 5.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :

  1. लोक
  2. पालख्या
  3. डोल्या
  4. खुर्ध्या
  5. स्टेशने

प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्द सामान्यरूप
पोखरण्याची पुण्याच्या
पोखरण्या पुण्या
खंडाळयाला खंडाळ्या
व्यापाऱ्याने व्यापाऱ्या

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 7.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

  1. रवाना होणे
  2. नवल वाटणे
  3. योजना आखणे

उत्तर :

  1. निघून जाणे
  2. आश्चर्य वाटणे
  3. बेत आखणे

प्रश्न 8.
वाक्यांतील काळ ओळखा.
i. रस्ता एकेरीच होता.
ii. ज्याला त्याला मोठे नवलच वाटायचे,
उत्तर :
i. भूतकाळ
ii. भूतकाळ

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 9.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 22

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर सांगा.
उत्तर :
रेल्वेमुळे प्रवास लवकर आणि सुखाचा होतो. बाकी गाड्यांच्या तुलनेत रेल्वेचा प्रवास जास्त सुरक्षित असतो. हा प्रवास स्वस्त आणि कमी खर्चिक असतो. एकाच वेळी अनेक शेकडो प्रवासी एकत्रितपणे प्रवास करू शकतात. शिवाय हलक्या तसेच वजनाने जड अशा वस्तू प्रवासात सुरक्षितपणे नेता येतात. रेल्वे फक्त शहराशहरांशी जोडलेली असल्याने गाव-खेड्यांपर्यंत प्रवास करता येत नाही. लांबच्या प्रवासासाठी तिकिट आधीच आरक्षित करावे लागते. अचानक प्रवास करायचा झाल्यास आपल्याला त्रास सहन करावा लागतो. लांबच्या प्रवासासाठी मर्यादित गाड्या असतात. दुर्घटना झाल्यास एकाच वेळी शेकडो प्रवाशांच्या जीवाला धोका असतो. पावसात रेल्वे यंत्रणा विस्कळीत होते व प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो.

जी. आय. पी. रेल्वे Summary in Marathi

लेखकाचा परिचय :

नाव : केशव सीताराम ठाकरे
कालावधी : 1885 – 1973 इतिहासकार, नाटककार, वृत्तपत्रकार, व्यंगचित्रकार, समाजसुधारक, फर्डे वक्ते. ‘कुमारिकांचे शाप’, ‘भिक्षुकशाहीचे बंड’ हे वैचारिक ग्रंथ; ‘खरा ब्राम्हण’, ‘टाकलेले पोर’, ही नाटके; ‘ग्रामण्यांचा सावंत इतिहास’, ‘हिंदवी स्वराज्याचा खून’, ‘कोंदडाचा टणत्कार’ इत्यादी इतिहासविषयक पुस्तके; ‘संत रामदास’, पंडिता रमाबाई, ‘संत गाडगेमहाराज’ इत्यादी चरित्रात्मक लेखन; ‘माझी जीवनगाथा’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रस्तावना :

सन 1853 मध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा एकेरी रेल्वेमार्ग तयार केला. लोखंडी रुळावरून वाफेच्या जोरावर धावणारी रेल्वे पाहून लोकांना होणारे नवल, रेल्वेविषयी पसरलेल्या अफवा व त्यातून मार्ग काढत सुरू झालेला रेल्वे प्रवास, याचे अतिशय सुंदर, मार्मिक व ओघवत्या शैलीत वर्णन लेखकांनी प्रस्तुत पाठात केले आहे.

In the year 1853, british started single railway track between Mumbai to Thane. Marvel of people watching running railway with help of steam, rumours about railway and finally after many hazards starting journey of railway, have beautifully narrated by writer in very easy and subtle language

शब्दार्थ:

  1. रूळ – लोहमार्ग (a railway line)
  2. मार्मिक – सूक्ष्म, भेदक (pointed)
  3. ओघवते – प्रवाही (flowing)
  4. शैली – पद्धत, रीत (style, mode)
  5. प्रांत – प्रदेश, विभाग (territory)
  6. उठाव – बंड (an outbreak)
  7. नामांकित – प्रख्यात (famous, reputed)
  8. पाठबळ – भक्कम पाठिंबा (strength of backing. good support)
  9. फाटा – भाग (part)
  10. आगीनगाडी – रेल्वे, वाफेवर चालणारी रेल्वे (railway train)
  11. अचंबा – आश्चर्य, विस्मय (surprise, wonder)
  12. मुहूर्त – मंगलदायक, शुभ असा क्षण (an auspicious moment)
  13. शृंगार – शोभा, थाट (decoration, adornment)
  14. जामानिमा – पोशाख (dress)
  15. दुतर्फा – दोन्ही बाजूस (to both sides)
  16. – चार युगांपैकी चौथे युग (the forth age)
  17. विंग्रजी – इंग्रजी (British)
  18. विस्तव – (येथे अर्थ) आग (fire)
  19. सांगड – एकत्र जुळणी, जोडणी (Joining together)
  20. धीर – धैर्य, संयम (patience, daring)
  21. दवंडी – जाहीर घोषणा (a public announcement)
  22. सुखाचा – आनंदाचा (happy)
  23. कारभारी – (येथे अर्थ) व्यवस्थापक (a manager)
  24. आटापीटा – कष्ट, मेहनत, परिश्रम (efforts, hardwork)
  25. कंड्या . अफवा, गप्पा (rumours.gossip)
  26. भुताटकी – भुतांची किंवा पिशाच्चांची करामत
  27. फूस – गुप्तपणे दिलेले उत्तेजन (secret instigation)
  28. साळसूद . साधा, प्रामाणिक (honest, simple, innocent)
  29. कचेरी – कार्यालय (an office)
  30. पेढी – जेथे पैशाच्या देवघेवीचे व्यवहार होतात ते ठिकाण (a place wherer money transactions take place)
  31. कारकून – लेखनकाम हिशेब इ. करणारा सेवक (aderk)
  32. गुमास्ते – मुनीम (agent)
  33. डंका – गाजावाजा, प्रसिद्धी (publicity)
  34. लालूच – लोभीपणा (greediness)
  35. घोळके – समुदाय, जमाव (groups)
  36. आठ आणे – पन्नास पैसे
  37. सर्रास – कित्येकवेळा, वारंवार (very frequently)
  38. असामी – व्यक्ती (person)
  39. झुंबड – आतोनात गर्दी (great crowd, rush)
  40. इंजनेर – इंजिनीयर पोखरणे – खणणे, उकरणे (to dig)
  41. योजना – बेत (a plan, a programme)
  42. सपाट – समतल, उंचसखल नसलेला (flat, smooth)
  43. ओपणिंग शिरोमणि – उद्घाटन सोहळा (Opening ceremony)
  44. काफिल्ला – प्रवाशांचा तांडा (a group of travellers)
  45. सरबराई – पाहुणचार, आदरातिथ्य (hospitality)
  46. कंत्राट – मक्ता , ठेका (contract)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

टिपा :

  1. सर जमशेटजी जिजीभाई – हे प्रसिद्ध पारशी भारतीय व्यापारी होते. ते परोपकारी होते. चीनसोबत व्यापार करून मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण करण्यात ते ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहेत.
  2. जगन्नाथ नाना शंकरशेट – (10 ऑक्टोबर, 1800 – 31 जुलै, 1865). हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा मानला जातो.
  3. मोरारजी गोकुळदास – हे मुंबईतील कापड उद्योगाचे एक संस्थापक होते. मुंबईत त्यांच्या नावाची एक गिरणी होती.
  4. आदमजी पीरभाई – सर आदमजी पीरभाई हे भारतीय उद्योगपती, परोपकारी आणि मुंबईतील दाऊदी बोहरा समाजाचे प्रतिनिधी होते.
  5. डेविड ससून – डेविड ससून 1817 ते 1892 दरम्यान बगदादचे खजिनदार होते. मुंबईला स्थलांतरित झाल्यावर ते यहुदी समाजाचा नेता बनले. त्यांच्या नावाचे मुंबईला एक बंदर आहे. (Sassoon dock)
  6. बोरघाट – सहयाद्री पर्वतामधला एक घाटरस्ता. हा रस्ता रायगड जिल्ह्यातील खोपोली गावाला व पुणे जिल्हयातील लोणावळा गावाला जोडतो. या घाटाला सामान्यतः खंडाळ्याचा घाट असे म्हटले जाते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

वाक्प्रचार :

  1. पाठबळ असणे – पाठिंबा असणे
  2. अचंबा वाटणे – आश्चर्य वाटणे
  3. जाहीर करणे – घोषित करणे, प्रसिद्ध करणे
  4. जामानिमा करणे – नटणे, सर्व पोशाख घालून तयार होणे.
  5. आ वासणे – आश्चर्यचकित होणे
  6. सांगड घालणे – एकत्र जुळणी करणे
  7. दवंडी पिटणे – प्रचार/ प्रसार करणे
  8. फूस लावणे – गुप्तपणे/ फसवून उत्तेजन देणे
  9. डंका वाजवणे – प्रसिद्धी/ प्रसार करणे
  10. धाय मोकलून रडणे – जोरजोरात रडणे
  11. टेकीला येणे – शौण होणे, अतिशय थकवा येणे
  12. धीर चेपणे – भीती नाहीशी होणे
  13. झुंबड होणे – अतोनात गर्दी होणे
  14. रवाना होणे – मार्गस्थ होणे
  15. नवल वाटणे – आश्चर्य वाटणे

9th Std Marathi Questions And Answers:

Shabdaancha khel Question Answer Class 9 Marathi Chapter 16 Maharashtra Board

98Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 16 शब्दांचा खेळ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 16 शब्दांचा खेळ Question Answer Maharashtra Board

शब्दांचा खेळ Std 9 Marathi Chapter 16 Questions and Answers

1. खालील‌ ‌वाक्यांचा‌ ‌अर्थ‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌

प्रश्न‌ ‌(अ)
बाहुलीचे‌ ‌शेकोटीजवळ‌ ‌लोटलेले‌ ‌तुकडे‌ ‌हेलनने‌ ‌गोळा‌ ‌केले.‌ ‌
उत्तरः‌
‌हेलनने‌ ‌रागाच्या‌ ‌भरात‌ ‌बाहुली‌ ‌बाईंकडून‌ ‌हिसकावून‌ ‌ती‌ ‌जमिनीवर‌ ‌आपटली.‌ ‌त्यामुळे‌ ‌बाहुलीचे‌ ‌तुकडे‌ ‌तुकडे‌ ‌झाले‌ ‌होते.‌ ‌पण‌ ‌बाईंच्या‌ ‌सान्निध्यात‌ ‌लेखिकेला‌ ‌एक‌ ‌नवीन‌ ‌दृष्टी‌ ‌मिळाली‌ ‌होती.‌ ‌त्यामुळे‌ ‌आपल्या‌ ‌हातून‌ ‌घडलेल्या‌ ‌चुकीची‌ ‌लेखिकेला‌ ‌जाणीव‌ ‌झाली‌ ‌व‌ ‌वाईटही‌ ‌वाटले.‌ ‌दारापाशी‌ ‌येताच‌ ‌तिला‌ ‌त्या‌ ‌बाहुलीची‌ ‌आठवण‌ ‌आली.‌ ‌त्यामुळेच‌ ‌बाहुलीचे‌ ‌शेकोटीजवळ‌ ‌लोटलेले‌ ‌तुकडे‌ ‌हेलनने‌ ‌गोळा‌ ‌केले.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

प्रश्न‌ (‌आ‌)
‌हव्याशा‌ ‌क्षणी‌ ‌हेलन‌ ‌प्रेमाच्या‌ ‌प्रकाशात‌ ‌न्हाऊन‌ ‌निघाली.‌ ‌
उत्तरः‌
‌बाई-अनी‌ ‌मॅन्सफिल्ड‌ ‌सुलिव्हॅन‌ ‌जीवनात‌ ‌येण्यापूर्वी‌ ‌हेलनचे‌ ‌मन‌ ‌राग‌ ‌व‌ ‌कडवटपणानं‌ ‌भरलेले‌ ‌होते.‌ ‌स्वत:च्या‌ ‌भविष्यासाठी‌ ‌स्वत:शीच‌ ‌चाललेल्या‌ ‌सततच्या‌ ‌झगड्यानं‌ ‌हेलन‌ ‌थकून‌ ‌गेली‌ ‌होती.‌ ‌तिचं‌ ‌आयुष्य‌ ‌म्हणजे‌ ‌धुक्यात‌ ‌सापडलेल्या‌ ‌जहाजासारखे‌ ‌झाले‌ ‌होते.‌ ‌होकायंत्र‌ ‌व‌ ‌बंदर‌ ‌याबद्दल‌ ‌हेलनला‌ ‌काहीच‌ ‌कल्पना‌ ‌नव्हती.‌ ‌अशा‌ ‌या‌ ‌निराश,‌ ‌भवितव्य‌ ‌नसलेल्या‌ ‌आयुष्यात‌ ‌अगदी‌ ‌योग्य‌ ‌वेळी‌ ‌बाई‌ ‌ॲनी‌ ‌मॅन्सफिल्ड‌ ‌सुलिव्हॅन‌ ‌यांचा‌ ‌प्रवेश‌ ‌झाला,‌ ‌ज्यांनी‌ ‌हेलनच्या‌ ‌जीवनात‌ ‌मायेची‌ ‌पाखर‌ ‌घातली.‌ ‌अक्षर,‌ ‌शब्द‌ ‌यांचे‌ ‌ज्ञान‌ ‌झाले.‌ ‌त्यामुळे‌ ‌हेलनच्या‌ ‌जीवनात‌ ‌शिक्षणाचा‌ ‌प्रवेश‌ ‌झाला.‌ ‌म्हणून‌ ‌लेखिका‌ ‌हेलन‌ ‌सांगते‌ ‌हव्याशा‌ ‌क्षणी‌ ‌हेलन‌ ‌प्रेमाच्या‌ ‌प्रकाशात‌ ‌न्हाऊन‌ ‌निघाली.‌ ‌

2. ‌w-a-t-e-r‌ ‌शब्द‌ ‌हेलन‌ ‌कशी‌ ‌शिकली‌ ‌हे‌ ‌लिहून‌ ‌आकृती‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌

प्रश्न‌ ‌1.‌
‌w-a-t-e-r‌ ‌शब्द‌ ‌हेलन‌ ‌कशी‌ ‌शिकली‌ ‌हे‌ ‌लिहून‌ ‌आकृती‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 1
उत्तरः‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 2

‌3. जोड्या‌ ‌जुळवा.‌

प्रश्न‌ ‌1.‌
‌जोड्या‌ ‌जुळवा.‌

‌’अ’‌ ‌गट‌ ‌ ‘ब’‌ ‌गट‌
1. आतुर‌ ‌होणे‌ ‌(अ)‌ ‌खूप‌ ‌आनंद‌ ‌होणे‌
‌2. हिरमोड‌ ‌होणे‌ ‌(ब)‌ ‌प्रेम‌ ‌करणे‌
‌3. उकळ्या‌ ‌फुटणे‌ ‌(क)‌ ‌उत्सुक‌ ‌होणे‌
‌4. पालवी‌ ‌फुटणे‌ ‌(ड)‌ ‌नाराज‌ ‌होणे‌
‌5. मायेची‌ ‌पाखर‌ ‌घालणे‌ (इ)‌ ‌नवीन‌ ‌उत्साह‌ ‌निर्माण‌ ‌होणे‌ ‌

उत्तरः‌

‌’अ’‌ ‌गट‌ ‌ ‘ब’‌ ‌गट‌
1. आतुर‌ ‌होणे‌ ‌(क)‌ ‌उत्सुक‌ ‌होणे‌
‌2. हिरमोड‌ ‌होणे‌ (ड)‌ ‌नाराज‌ ‌होणे‌
‌3. उकळ्या‌ ‌फुटणे‌ ‌(अ)‌ ‌खूप‌ ‌आनंद‌ ‌होणे‌
‌4. पालवी‌ ‌फुटणे‌ ‌(इ)‌ ‌नवीन‌ ‌उत्साह‌ ‌निर्माण‌ ‌होणे‌ ‌
‌5. मायेची‌ ‌पाखर‌ ‌घालणे‌ (ब)‌ ‌प्रेम‌ ‌करणे‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

4. ‌फरक‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌ ‌

प्रश्न‌ ‌1.‌
‌फरक‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌ ‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 3
उत्तर:‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 4

5. खालील‌ ‌गटातील‌ ‌लेखननियमांनुसार‌ ‌योग्य‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌ ‌

प्रश्न‌ ‌1.‌ ‌
खालील‌ ‌गटातील‌ ‌लेखननियमांनुसार‌ ‌योग्य‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌ ‌
‌(अ) शिरीष,‌ ‌शिरिश,‌ ‌शिरीश,‌ ‌शीरीष‌ ‌= [ ]
(‌आ‌) ‌पुनर्वसन,‌ ‌पूनर्वसन,‌ ‌पुनर्वसन,‌ ‌पुनरवसन‌ ‌= [ ]
(इ)‌ ‌पारांपारिक,‌ ‌पारंपरिक,‌ ‌पारंपारीक,‌ ‌पारंपरीक‌ = [ ]
(ई)‌ ‌क्रिडांगण,‌ ‌क्रीडांगण,‌ ‌क्रिडागण,‌ ‌क्रिडांगन‌ ‌= [ ]
उत्तर‌‌:
‌(अ) शिरीष‌ ‌
(‌आ‌)‌ ‌पुनर्वसन‌
(इ)‌ ‌पारंपरिक‌
(ई)‌ ‌क्रीडांगण‌ ‌

6. खालील‌ ‌वाक्यांतील‌ ‌काळ‌ ‌ओळखा.‌ ‌

प्रश्न‌ ‌1.‌ ‌
खालील‌ ‌वाक्यांतील‌ ‌काळ‌ ‌ओळखा.‌ ‌
‌(अ) काल‌ ‌शब्द‌ ‌शिकून‌ ‌घेतले.‌ ‌
(‌आ‌)‌‌ ‌सकाळी‌ ‌आई‌ ‌माझ्या‌ ‌खोलीत‌ ‌येऊन‌ ‌गेली.‌ ‌
(इ)‌ ‌आयुष्यात‌ ‌पहिल्यांदाच‌ ‌मला‌ ‌उदया‌ ‌कधी‌ ‌उगवेल‌ ‌याची‌ ‌उत्कंठा‌ ‌लागली.‌ ‌
उत्तर‌‌:‌
‌(अ) भूतकाळ‌
(‌आ‌)‌‌ ‌भूतकाळ‌ ‌
(इ) ‌भूतकाळ‌

7.‌ ‌स्वमत.‌ ‌

प्रश्न‌ ‌1.‌ ‌
तुमच्या‌ ‌मते‌ ‌हेलन‌ ‌केलर‌ ‌आयुष्यात‌ ‌पहिल्यांदा‌ ‌’उदयाची’‌ ‌वाट‌ ‌का‌ ‌पहात‌ ‌असेल?‌
‌उत्तर‌:‌
‌उतारा‌ ‌6‌ ‌मधील‌ ‌कृती‌ ‌4‌ ‌:‌ ‌स्वमतचे‌ ‌उत्तर‌ ‌पहावे‌ ‌

प्रश्न‌ ‌2.‌ ‌
‘अनी‌ ‌सुलिव्हॅन‌ ‌नसत्या‌ ‌तर‌ ‌हेलन‌ ‌घडली‌ ‌नसती’‌ ‌विधानाची‌ ‌सत्यता‌ ‌पटवून‌ ‌दया.‌
‌उत्तरः‌ ‌
उतारा‌ 4‌ ‌मधील‌ ‌कृती‌ ‌4 ‌:‌ ‌स्वमतचे‌ ‌उत्तर‌ ‌पहावे‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

‌8.‌ ‌अभिव्यक्ती‌

प्रश्न‌ 1. ‌
तुमच्या‌ ‌मते‌ ‌दिव्यांग‌ ‌मुलांना‌ ‌भाषाशिक्षणात‌ ‌येणारे‌ ‌संभाव्य‌ ‌अडथळे‌ ‌लिहा.‌ ‌
उत्तरः‌ ‌
कोणतीही‌ ‌भाषा‌ ‌शिकताना‌ ‌त्या‌ ‌भाषेची‌ ‌मुळाक्षरे‌ ‌त्यांचे‌ ‌उच्चार‌ ‌माहीत‌ ‌असणे‌ ‌किंवा‌ ‌शिकणे‌ ‌अतिशय‌ ‌आवश्यक‌ ‌असते.‌ ‌जर‌ ‌मुलगा‌ ‌किंवा‌ ‌मुलगी‌ ‌यांना‌ ‌बहिरेपणा‌ ‌असेल‌ ‌तर‌ ‌उच्चारातील‌ ‌आवाज,‌ ‌स्वर‌ ‌ऐकू‌ ‌न‌ ‌आल्याने‌ ‌मुळाक्षरांचे‌ ‌उच्चार‌ ‌ज्ञान‌ ‌होत‌ ‌नाही.‌ ‌मुलगा‌ ‌किंवा‌ ‌मुलगी‌ ‌यांना‌ ‌अंधत्व‌ ‌असेल‌ ‌तर‌ ‌अक्षर‌ ‌ओळखही‌ ‌होत‌ ‌नाही.‌ ‌मुकेपणा‌ ‌जर‌ ‌मुलांमध्ये‌ ‌असेल‌ ‌तर‌ ‌मुळाक्षरांचे,‌ ‌शब्दांचे‌ ‌उच्चार‌ ‌ज्ञान‌ ‌होत‌ ‌नाही.‌ ‌बोलणे,‌ ‌वाचणे,‌ ‌लिहिणे,‌ ‌ऐकणे‌ ‌यातून‌ ‌भाषेचे‌ ‌ज्ञान‌ ‌व‌ ‌भाषेची‌ ‌समृद्धी‌ ‌मुलांना‌ ‌प्राप्त‌ ‌होत‌ ‌असते.‌ ‌परंतु‌ ‌दिव्यांग‌ ‌मुलांना‌ ‌मात्र‌ ‌त्यांच्यातील‌ ‌शारीरिक‌ ‌अपंगत्वामुळे‌ ‌भाषाशिक्षणास‌ ‌मुकावे‌ ‌लागते.‌ ‌

प्रश्न‌ 2. ‌
‌’सर्वसामान्य‌ ‌मुलांबरोबर‌ ‌दिव्यांग‌ ‌मुलांना‌ ‌शिक्षणाची‌ ‌समान‌ ‌संधी‌ ‌दयायला‌ ‌हवी’.‌ ‌या‌ ‌विचाराचे‌ ‌सामाजिक‌ ‌महत्त्व‌ ‌जाणा‌ ‌व‌ ‌ते‌ ‌शब्दबद्ध‌ ‌करा.‌
‌उत्तरः‌
‌उतारा‌ ‌5‌ ‌मधील‌ ‌कृती‌ ‌4‌ ‌:‌ ‌स्वमतचे‌ ‌उत्तर‌ ‌पहावे.‌ ‌

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ Additional Important Questions and Answers

1. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 5

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

प्रश्न 2.
उत्तर लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 6

उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

प्रश्न 1.

  1. लेखिका दारापाशी जाऊन पायऱ्यांवर वाट पाहत राहिली.
  2. त्या दिवशी लेखिका दुपारी पोर्चमध्ये उभी होती.
  3. काहीतरी वेगळं घडणार याचा लेखिकेला साधारण अंदाज आला होता.

उत्तर:

  1. त्या दिवशी लेखिका पोर्चमध्ये उभी होती.
  2. काहीतरी वेगळं घडणार याचा लेखिकेला साधारण अंदाज आला होता.
  3. लेखिका दारापाशी जाऊन पायऱ्यांवर वाट पाहत राहिली.

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
लेखिकेच्या जीवनातील महत्त्वाचा दिवस कोणता?
उत्तर:
शिक्षिका ॲनी मॅन्सफिल्ड सुलिव्हॅन ज्या दिवशी लेखिकेला शिकवायला आल्या तो दिवस लेखिकेच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा दिवस होता.

प्रश्न 2.
लेखिकेला कशाची कल्पना नव्हती?
उत्तर:
लेखिकेला भविष्यात तिच्यासाठी काय चमत्कार लिहून ठेवलाय याची कल्पना नव्हती.

प्रश्न 3.
3 मार्च, 1887 रोजी दुपारी लेखिका कोठे उभी होती?
उत्तरः
3 मार्च, 1887 रोजी दुपारी लेखिका पोर्चमध्ये उभी होती.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

प्रश्न 4.
लेखिकेला आठवं वर्ष लागायला किती महिने बाकी होते?
उत्तर:
लेखिकेला आठवं वर्ष लागायला तीन महिने बाकी होते.

प्रश्न 5.
लेखिकेची बोटं कळ्यांवरून कशी फिरली?
उत्तरः
वसंत ऋतूचं स्वागत करायलाच उमलाव्यात तशी लेखिकेची बोटं कळ्यांवरून फिरली.

प्रश्न 6.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. भविष्यात माझ्यासाठी काय ……लिहून ठेवलाय, याची काही मला कल्पना नव्हती. (अभिवादन, नमस्कार, आशीर्वाद, चमत्कार)
  2. म्हणून मी दारापाशी जाऊन …………. वाट पाहत राहिले. (आतुरतेने, पायऱ्यांवर, खिडकीपाशी, पोर्चवर)
  3. मला आठवं वर्ष लागायला …………. महिने बाकी हो. (एक, चार, तीन, पाच)

उत्तर:

  1. चमत्कार
  2. पायऱ्यांवर
  3. तीन

कृती 2. आकलन कृती

योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

प्रश्न 1.
आयुष्यातला महत्त्वाचा दिवस म्हणजे माझ्या …………………….
(अ) बाई सुलिव्हॅन अॅनी मॅन्सफिल्ड मला शिकवायला आल्या तो दिवस.
(ब)‌ ‌बाई‌ ‌मॅन्सफिल्ड‌ ‌सुलिव्हॅन‌ ‌अॅनी‌ ‌मला‌ ‌शिकवायला‌ ‌आल्या‌ ‌तो‌ ‌दिवस.‌ ‌
(क)‌ ‌बाई‌ ‌ॲनी‌ ‌मॅन्सफिल्ड‌ ‌सुलिव्हॅन‌ ‌मला‌ ‌शिकवायला‌ ‌आल्या‌ ‌तो‌ ‌दिवस.‌ ‌
(ड)‌ ‌बाई‌ ‌मॅन्सफिल्ड‌ ‌अॅनी‌ ‌सुलिव्हॅन‌ ‌मला‌ ‌शिकवायला‌ ‌आल्या‌ ‌तो‌ ‌दिवस.‌ ‌
उत्तर:‌ ‌
आयुष्यातला‌ ‌महत्त्वाचा‌ ‌दिवस‌ ‌म्हणजे‌ ‌माझ्या‌ ‌बाई‌ ‌ॲनी‌ ‌मॅन्सफिल्ड‌ ‌सुलिव्हॅन‌ ‌मला‌ ‌शिकवायला‌ ‌आल्या‌ ‌तो‌ ‌दिवस.‌ ‌

प्रश्न 2.
भविष्यात‌ ‌माझ्यासाठी‌ ‌काय‌ ‌चमत्कार‌ ‌लिहून‌ ‌ठेवलाय,‌ ‌…………….‌
‌(अ)‌ ‌याची‌ ‌काही‌ ‌मला‌ ‌कल्पना‌ ‌नव्हती.‌ ‌
(ब)‌ ‌याची‌ ‌काही‌ ‌मला‌ ‌कल्पना‌ ‌होती.‌ ‌
(क)‌ ‌याची‌ ‌काही‌ ‌मला‌ ‌हळूहळू‌ ‌कल्पना‌ ‌आली‌ ‌होती.‌ ‌
(ड)‌ ‌याची‌ ‌मला‌ ‌पुरेपूर‌ ‌कल्पना‌ ‌होती.‌
‌उत्तरः‌
‌भविष्यात‌ ‌माझ्यासाठी‌ ‌काय‌ ‌चमत्कार‌ ‌लिहून‌ ‌ठेवलाय,‌ ‌याची‌ ‌काही‌ ‌मला‌ ‌कल्पना‌ ‌नव्हती.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

प्रश्न 3.
कोण‌ ‌ते‌ ‌लिहा.‌
‌उत्तरः‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 7

प्रश्न 4.
सत्य‌ ‌वा‌ ‌असत्य‌ ‌ते‌ ‌लिहा.‌ ‌-‌
1. लेखिका‌ ‌दारापाशी‌ ‌जाऊन‌ ‌पायऱ्यांवर‌ ‌वाट‌ ‌पाहत‌ ‌राहिली.‌
2. लेखिकेला‌ ‌आठवं‌ ‌वर्ष‌ ‌लागायला‌ ‌पाच‌ ‌महिने‌ ‌बाकी‌ ‌होते.‌ ‌
उत्तर:‌
1. सत्य‌
2. असत्य‌

‌कृती‌ ‌3:‌ ‌व्याकरण‌ ‌कृती‌

‌खालील‌ ‌वाक्ये‌ ‌लेखननियमांनुसार‌ ‌शुद्ध‌ ‌करून‌ ‌लिहा.‌

प्रश्न 1.
मला‌ ‌आठवं‌ ‌वर्ष‌ ‌लागायला‌ ‌तिन‌ ‌महीने‌ ‌बाकी‌ ‌होते.‌
‌उत्तरः‌ ‌
मला‌ ‌आठवं‌ ‌वर्ष‌ ‌लागायला‌ ‌तीन‌ ‌महिने‌ ‌बाकी‌ ‌होते.‌

प्रश्न 2.
दोन‌ ‌अगदी‌ ‌परस्परविरोधि‌ ‌आयूष्यं‌ ‌कशी‌ ‌एकत्र‌ ‌येतात.‌ ‌
उत्तरः‌
‌दोन‌ ‌अगदी‌ ‌परस्परविरोधी‌ ‌आयुष्यं‌ ‌कशी‌ ‌एकत्र‌ ‌येतात.‌

प्रश्न 3.
उताऱ्यातील‌ ‌दोन‌ ‌विशेषणे/नामे/सर्वनामे‌ ‌शोधून‌ ‌लिहा.‌ ‌
उत्तर:‌

  1. ‌सर्वनामे:‌ ‌मी,‌ ‌माझ्या,‌ ‌मला,‌ ‌माझी‌ ‌
  2. ‌नामे:‌ ‌आई,‌ ‌पोर्च,‌ ‌दार,‌ ‌पायरी,‌ ‌ऊन‌ ‌
  3. ‌विशेषणे:‌ ‌शांत,‌ ‌लगबग‌

प्रश्न 4.
अचूक‌ ‌शब्द‌ ‌लिहा.
1. भविषयात,‌ ‌भवीष्यात,‌ ‌भविष्यात,‌ ‌भवविष्यात‌ ‌
2. चमत्कार,‌ ‌चमतकार,‌ ‌चत्मकार,‌ ‌चममकार‌ ‌
उत्तर:‌
1. ‌भविष्यात‌ ‌
2.‌ ‌चमत्कार‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

‌खालील‌ ‌शब्दांसाठी‌ ‌पाठात‌ ‌आलेले‌ ‌समान‌ ‌अर्थाचे‌ ‌शब्द‌ ‌शोधा.‌ ‌

प्रश्न 1.
‌खालील‌ ‌शब्दांसाठी‌ ‌पाठात‌ ‌आलेले‌ ‌समान‌ ‌अर्थाचे‌ ‌शब्द‌ ‌शोधा.‌
उत्तर:‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 8

प्रश्न 5.
विरुद्धार्थी‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌ ‌

    1. असाधारण ×
  1. सावली‌ ‌×
  2. रात्र‌ ×
  3. ‌शांत‌ ×

उत्तर:‌ ‌

  1. ‌साधारण‌
  2. ‌ऊन‌
  3. ‌दिवस‌ ‌
  4. ‌अशांत‌

प्रश्न 6.
उताऱ्यातील‌ ‌दोन‌ ‌अनेकवचनी‌ ‌शब्द‌ ‌शोधून‌ ‌लिहा.‌ ‌
उत्तर:‌

  1. ‌महिने‌
  2. पायऱ्या‌
  3. ‌जाळ्या‌
  4. सवयी‌ ‌
  5. कळ्यां‌ ‌
  6. खाणाखुणा‌
  7. ‌आठवणी‌ ‌
  8. ‌बोटं‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

प्रश्न 7.
‌तक्ता‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌
उत्तर:‌

शब्द‌ प्रत्यय विभक्ती
‌ भविष्यात‌ ‌ त‌ ‌ सप्तमी‌ ‌(एकवचन)‌
‌वेलीच्या‌ ‌ च्या‌ ‌षष्ठी‌ ‌(एकवचन)‌

प्रश्न 8.
तक्ता‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
उत्तर:‌

शब्द ‌मूळ‌ ‌शब्द‌ सामान्यरूप‌
आठवणीतला‌ आठवण‌ आठवणी‌
‌सवयीच्या‌ ‌ सवय सवयी‌

खालील‌ ‌वाक्यांत‌ ‌कंसातील‌ ‌वाक्प्रचारांचा‌ ‌वापर‌ ‌करा.‌ ‌(नवल‌ ‌वाटणे,‌ ‌कल्पना‌ ‌नसणे)‌ ‌

प्रश्न 1.
1. भविष्यात‌ ‌काय‌ ‌करायचे‌ ‌आहे‌ ‌याची‌ ‌रमेशला‌ ‌काहीही‌ ‌माहिती‌ ‌नव्हती.‌
‌2.‌ ‌आकाशात‌ ‌पसरलेलं‌ ‌इंद्रधनुष्य‌ ‌पाहून‌ ‌सर्वांना‌ ‌आश्चर्य‌ ‌वाटले.‌ ‌
उत्तर:‌
‌1.‌ ‌भविष्यात‌ ‌काय‌ ‌करायचे‌ ‌आहे‌ ‌याची‌ ‌रमेशला‌ ‌काहीही‌ ‌कल्पना‌ ‌नव्हती.‌
2.‌ ‌आकाशात‌ ‌पसरलेलं‌ ‌इंद्रधनुष्य‌ ‌पाहून‌ ‌सर्वांना‌ ‌नवल‌ ‌वाटले.‌ ‌

काळ‌ ‌बदला.‌ ‌

प्रश्न 1.
याची‌ ‌काही‌ ‌मला‌ ‌कल्पना‌ ‌नव्हती.‌ ‌(भविष्यकाळ‌ ‌करा)‌ ‌
उत्तर:‌
‌याची‌ ‌काही‌ ‌कल्पना‌ ‌मला‌ ‌नसेल.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

प्रश्न 2.
आज‌ ‌काहीतरी‌ ‌वेगळं‌ ‌घडणार‌ ‌याचा‌ ‌मला‌ ‌साधारणअंदाज‌ ‌आला.‌ ‌(भविष्यकाळ‌ ‌करा)‌ ‌
उत्तर:‌ ‌
आज‌ ‌काहीतरी‌ ‌वेगळं‌ ‌घडणारं‌ ‌याचा‌ ‌मला‌ ‌साधारण‌ ‌अंदाज‌ ‌येईल.‌ ‌

प्रश्न 3.
पर्यायी‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌ ‌
उत्तर:‌ ‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 9

‌कृती‌ ‌4‌ ‌:‌ ‌स्वमत‌ ‌

प्रश्न 1.
तुमच्या‌ ‌आठवणीतला‌ ‌महत्त्वाचा‌ ‌दिवस‌ ‌कोणता‌ ‌व‌ ‌का‌ ‌याबद्दल‌ ‌तुमचे‌ ‌विचार‌ ‌व्यक्त‌ ‌करा.‌ ‌
उत्तर:‌ ‌
माझ्या‌ ‌आठवणीतला‌ ‌महत्त्वाचा‌ ‌दिवस‌ 10‌ ‌डिसेंबर,‌ ‌2015 आहे.‌ ‌त्याला‌ ‌कारणही‌ ‌तसेच‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌दिवशी‌ ‌मला‌ ‌आंतर-‌ ‌विदयालयीन‌ ‌भाषण‌ ‌स्पर्धेत‌ ‌प्रथम‌ ‌पारितोषिक‌ ‌मिळाले‌ ‌व‌ ‌ते‌ ‌ही‌ ‌महाराष्ट्र‌ ‌राज्याच्या‌ ‌मुख्यमंत्र्यांच्या‌ ‌हस्ते!‌ ‌मला‌ ‌आतापर्यंतच्या‌ ‌विदयार्थी‌ ‌जीवनात‌ ‌मिळालेले‌ ‌हे‌ ‌पहिलेच‌ ‌बक्षीस‌ ‌होते.‌ ‌त्यामुळे‌ ‌मला‌ ‌या‌ ‌दिवसाचे‌ ‌विशेष‌ ‌आकर्षण‌ ‌आहे.‌ ‌प्रथमच‌ ‌आयुष्यात‌ ‌मिळालेल्या‌ ‌पहिल्या‌ ‌यशाचा‌ ‌हा‌ ‌दिवस‌ ‌आहे.‌ ‌तो‌ ‌मी‌ ‌कधी‌ ‌विसरणे‌ ‌शक्यच‌ ‌नाही.‌ ‌मला‌ ‌आजही‌ ‌आठवतोय‌ ‌तो‌ ‌दिवस.‌ ‌माझे‌ ‌भाषण‌ ‌ऐकून‌ ‌सर्वांनी‌ ‌माझे‌ ‌कौतुक‌ ‌केले.‌ ‌स्वतः‌ ‌मुख्यमंत्र्यांनी‌ ‌माझे‌ ‌भाषण‌ ‌ऐकून‌ ‌भविष्यात‌ ‌मला‌ ‌नेता‌ ‌होण्यास‌ ‌सांगितले.‌ ‌म्हणून‌ ‌हा‌ ‌माझ्या‌ ‌आयुष्यातील‌ ‌महत्त्वाचा‌ ‌दिवस‌ ‌आहे.‌ ‌

‌पुढील‌ ‌उताऱ्याच्या‌ ‌आधारे‌ ‌दिलेल्या‌ ‌सूचनेनुसार‌ ‌कृती‌ ‌करा:‌ ‌

कृती‌ ‌1‌ ‌:‌ ‌आकलन‌ ‌कृती‌ ‌

प्रश्न 1.
‌आकृतिबंध‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
उत्तर:‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 10

प्रश्न 2.
जोड्या‌ ‌जुळवा.‌

‌’अ’‌ ‌गट‌ ‌ ‘ब’‌ ‌गट‌
‌1. मग्न‌ (अ)‌ ‌धडधडत‌
2. ‌दाट‌ ‌ (ब)‌ ‌प्रेमाचा‌ ‌
3. ‌छाती‌ ‌ (क)‌ ‌ ‌व्यग्र‌ ‌
‌4. प्रकाश‌ ‌ (ड)‌ ‌धुकं‌

उत्तर:‌

‌’अ’‌ ‌गट‌ ‌ ‘ब’‌ ‌गट‌
‌1. मग्न‌ (क)‌ ‌ ‌व्यग्र‌ ‌
2. ‌दाट‌ ‌ (ड)‌ ‌धुकं‌
3. ‌छाती‌ ‌ (अ)‌ ‌धडधडत‌
‌4. प्रकाश‌ ‌ (ब)‌ ‌प्रेमाचा‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार‌ ‌घटनांचा‌ ‌क्रम‌ ‌लावा.‌

  1. प्रेमाच्या‌ ‌प्रकाशात‌ ‌लेखिका‌ ‌न्हाऊन‌ ‌निघाली.‌ ‌
  2. ‌लेखिकेच्या‌ ‌आत्म्याचं‌ ‌नि:शब्द‌ ‌आक्रंदन‌ ‌चालायचं.‌ ‌
  3. लेखिकेकडे‌ ‌होकायंत्र‌ ‌वगैरे‌ ‌काहीचं‌ ‌नव्हतं.‌
  4. मन‌ ‌रागानं‌ ‌आणि‌ ‌कडवटपणानं‌ ‌व्यग्र‌ ‌झालं‌ ‌होतं.‌ ‌

उत्तर:‌

  1. ‌मन‌ ‌रागानं‌ ‌आणि‌ ‌कडवटपणानं‌ ‌व्यग्र‌ ‌झालं‌ ‌होतं.‌ ‌
  2. लेखिकेकडे‌ ‌होकायंत्र‌ ‌वगैरे‌ ‌काहीचं‌ ‌नव्हतं.‌
  3. ‌लेखिकेच्या‌ ‌आत्म्याचं‌ ‌नि:शब्द‌ ‌आक्रंदन‌ ‌चालायचं‌ ‌
  4. ‌प्रेमाच्या‌ ‌प्रकाशात‌ ‌लेखिका‌ ‌न्हाऊन‌ ‌निघाली.‌

खालील‌ ‌प्रश्नांची‌ ‌उत्तरे‌ ‌एका‌ ‌वाक्यात‌ ‌लिहा.‌ ‌

प्रश्न 1.
‌लेखिका‌ ‌कशाने‌ ‌थकून‌ ‌गेली‌ ‌होती?‌
‌उत्तरः‌
‌लेखिका‌ ‌स्वत:शीच‌ ‌चाललेल्या‌ ‌सततच्या‌ ‌झगड्यानं‌ ‌अगदी‌ ‌थकून‌ ‌गेली‌ ‌होती.‌

‌प्रश्न 2.
शिक्षणाला‌ ‌सुरुवात‌ ‌होण्यापूर्वी‌ ‌लेखिकेची‌ ‌अवस्था‌ ‌कशी‌ ‌होती?‌ ‌
उत्तरः‌
‌शिक्षणाला‌ ‌सुरुवात‌ ‌होण्याआधी‌ ‌लेखिकेची‌ ‌अवस्था‌ ‌धुक्यात‌ ‌सापडलेल्या‌ ‌जहाजासारखी‌ ‌होती.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

‌प्रश्न 3.
लेखिका‌ ‌कशाच्या‌ ‌प्रकाशात‌ ‌न्हाऊन‌ ‌निघाली?‌ ‌
उत्तर:‌
‌लेखिका‌ ‌प्रेमाच्या‌ ‌प्रकाशात‌ ‌न्हाऊन‌ ‌निघाली.‌ ‌

‌प्रश्न 4.
कंसातील‌ ‌योग्य‌ ‌शब्द‌ ‌वापरून‌ ‌रिकाम्या‌ ‌जागा‌ ‌भरा.‌

  1. ‌नेमक्या‌ ‌त्याच‌ ‌हव्याश्या‌ ‌क्षणी‌ ‌…………..‌ ‌प्रकाशात‌ ‌मी‌ ‌न्हाऊन‌ ‌निघाले.‌ ‌(मोकळ्या,‌ ‌अंधकार,‌ ‌प्रेमाच्या,‌ ‌रागाच्या)‌
  2. किनारा‌ ‌गाठेपर्यंत‌ ‌….‌…………..‌ ‌असतो.‌ ‌q(ताण,‌ ‌त्रास,‌ ‌व्यग्र,‌ ‌धुकं)‌ ‌
  3. ‌छाती‌ ‌…‌…….‌….‌ ‌असते.‌ ‌(घाबरत,‌ ‌धडधडत,‌ ‌धडपडत,‌ ‌धबधबत)‌ ‌
  4. असं‌ ‌माझ्या‌ ‌……………… नि:शब्द‌ ‌आक्रंदन‌ ‌चालायचं.‌ ‌(जीवनाचं,‌ ‌आत्म्याचं,‌ ‌मनाचं,‌ ‌जीवाचं)‌

उत्तर:‌

  1. ‌प्रेमाच्या‌ ‌
  2. ताण‌ ‌
  3. धडधडत‌
  4. आत्म्याचं‌ ‌

कृती‌ ‌2‌ ‌:‌ ‌आकलन‌ ‌कृती‌

योग्य‌ ‌पर्याय‌ ‌निवडून‌ ‌विधाने‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌

‌प्रश्न 1.
शिक्षणाला‌ ‌सुरुवात‌ ‌होण्याआधी‌ ‌माझी‌ ‌अवस्था‌ ‌……………..‌ ‌
(अ)‌ ‌त्या‌ ‌धुक्यात‌ ‌न‌ ‌सापडलेल्या‌ ‌जहाजासारखी‌ ‌होती.‌ ‌
(ब)‌ ‌त्या‌ ‌धुक्यात‌ ‌सापडलेल्या‌ ‌बोटीसारखी‌ ‌होती.‌
‌(क)‌ ‌त्या‌ ‌धुक्यात‌ ‌न‌ ‌सापडलेल्या‌ ‌बोटीसारखी‌ ‌होती.‌ ‌
(ड)‌ ‌त्या‌ ‌धुक्यात‌ ‌सापडलेल्या‌ ‌जहाजासारखी‌ ‌होती.‌ ‌
उत्तरः‌
‌शिक्षणाला‌ ‌सुरुवात‌ ‌होण्याआधी‌ ‌माझी‌ ‌अवस्था‌ ‌त्या‌ ‌धुक्यात‌ ‌सापडलेल्या‌ ‌जहाजासारखी‌ ‌होती.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

‌प्रश्न 2.
सहज‌ ‌स्पर्श‌ ‌करता‌ ‌येईल‌ ‌अशा‌ ‌पांढऱ्या‌ ‌…………..‌ ‌
(अ)‌ अंधारानं‌ ‌आपल्याला‌ ‌वेढलंय‌ ‌आणि‌ ‌तशा‌ ‌धुक्यातून‌ ‌जहाज‌ ‌वाट‌ ‌काढत‌ ‌किनाऱ्याच्या‌ ‌विरूद्ध‌ ‌दिशेनं‌ ‌येत‌ ‌असतं.‌ ‌
(ब)‌ अंधारानं‌ ‌आपल्याला‌ ‌वेढलंय‌ ‌आणि‌ ‌तशा‌ ‌धुक्यातून‌ ‌जहाज‌ ‌वाट‌ काढत‌ ‌किनाऱ्याच्या‌ ‌दिशेनं‌ ‌येत‌ ‌असतं.‌
‌(क)‌ ‌अंधारानं‌ ‌आपल्याला‌ ‌वेढलंय‌ ‌आणि‌ ‌तशा‌ ‌धुक्यातून‌ ‌जहाज‌ ‌वाट‌ ‌न‌ ‌काढता‌ ‌किनाऱ्याच्या‌ ‌दिशेनं‌ ‌येत‌ ‌असतं.‌
‌(ड)‌ ‌अंधारानं‌ ‌आपल्याला‌ ‌वेढलंय‌ ‌आणि‌ ‌तशा‌ ‌धुक्यातून‌ ‌जहाज‌ ‌वाट‌ ‌न‌ ‌काढता‌ ‌किनाऱ्याच्या‌ ‌विरूद्ध‌ ‌दिशेनं‌ ‌येत‌ ‌असतं.‌
‌उत्तरः‌
‌सहज‌ ‌स्पर्श‌ ‌करता‌ ‌येईल‌ ‌अशा‌ ‌पांढऱ्या‌ ‌अंधारानं‌ ‌आपल्याला‌ ‌वेढलंय‌ ‌आणि‌ ‌तशा‌ ‌धुक्यातून‌ ‌जहाज‌ ‌वाट‌ ‌काढत‌ ‌किनाऱ्याच्या‌ ‌दिशेनं‌ ‌येत‌ ‌असतं.‌

‌प्रश्न 3.
परिच्छेदावरून‌ ‌खालील‌ ‌विधाने‌ ‌चूक‌ ‌की‌ ‌बरोबर‌ ‌ते‌ ‌लिहा.‌ ‌

  1. ‌स्वत:शीच‌ ‌चाललेल्या‌ ‌सततच्या‌ ‌झगड्यानं‌ ‌लेखिकाअगदी‌ ‌थकून‌ ‌गेली‌ ‌होती.‌
  2. ‌किनारा‌ ‌गाठेपर्यंत‌ ‌ताण‌ ‌नसतो.
  3. ‌लेखिकेकडे‌ ‌होकायंत्र‌ ‌असल्यामुळे‌ ‌बंदर‌ ‌किती‌ ‌जवळ‌ ‌आहे‌ ‌हे‌ ‌काळायला‌ ‌मार्ग‌ ‌होता.‌ ‌

उत्तर:

  1. ‌बरोबर‌
  2. ‌चूक‌ ‌
  3. ‌चूक‌

‌कृती‌ ‌3 ‌:‌ ‌व्याकरण‌ ‌कृती‌ ‌

खालील‌ ‌वाक्ये‌ ‌लेखननियमांनुसार‌ ‌शुद्ध‌ ‌करून‌ ‌लिहा.‌

‌प्रश्न 1.
कीनारा‌ ‌गाठेपरर्यत‌ ‌ताण‌ ‌असतो.‌ ‌
उत्तरः‌ ‌
किनारा‌ ‌गाठेपर्यंत‌ ‌ताण‌ ‌असतो.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

‌प्रश्न 2.
स्वत:शीच‌ ‌चाललेल्या‌ ‌सततच्या‌ ‌झगड्यानं‌ ‌मि‌ ‌अगदि‌ ‌थकून‌ ‌गेले‌ ‌होते.‌ ‌
उत्तरः‌ ‌
स्वत:शीच‌ ‌चाललेल्या‌ ‌सततच्या‌ ‌झगड्यानं‌ ‌मी‌ ‌अगदी‌ ‌थकून‌ ‌गेले‌ ‌होते.‌ ‌

‌प्रश्न 3.
उताऱ्यातील‌ ‌दोन‌ ‌विशेषणे/नामे/सर्वनामे‌ ‌शोधून‌ ‌लिहा.‌
उत्तरः‌ ‌

  1. ‌‌सर्वनामे:‌ ‌स्वतः,‌ ‌माझी,‌ ‌मी‌ ‌
  2. ‌नामे:‌ ‌मन,‌ ‌प्रकाश,‌ ‌शिक्षण,‌ ‌जहाज,‌ ‌धुकं‌ ‌
  3. विशेषणे:‌ ‌व्यग्र,‌ ‌दाट,‌ ‌नाम‌ ‌

‌अचूक‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌ ‌

‌प्रश्न 1.
आतम्याचं,‌ ‌आत्म्याचं,‌ ‌आत्माचं,‌ ‌आतमयाचं‌
‌उत्तर:‌
‌आत्म्याचं‌ ‌

‌प्रश्न 2.
लुकलुकत्या,‌ ‌लूकलूकत्या,‌ ‌लुकलुकत्या,‌ ‌लुकलुकत्या‌ ‌
उत्तर‌‌:‌
‌लुकलुकत्या‌ ‌

अधोरेखित‌ ‌शब्दाचा‌ ‌समानार्थी‌ ‌शब्द‌ ‌लिहून‌ ‌वाक्य‌ ‌पुन्हा‌ ‌लिहा.‌ ‌

‌प्रश्न 1.
दाट‌ ‌धुकं‌ ‌असताना‌ ‌तुम्ही‌ ‌कधी‌ ‌सागरावर‌ ‌गेलायत?‌ ‌
उत्तरः‌
‌दाट‌ ‌धुकं‌ ‌असताना‌ ‌तुम्ही‌ ‌कधी‌ ‌समुद्रावर‌ ‌गेलायत?‌ ‌

‌प्रश्न 2.
अधोरेखित‌ ‌शब्दाचा‌ ‌विरुद्धार्थी‌ ‌शब्द‌ ‌वापरून‌ ‌वाक्य‌ ‌पुन्हा‌ ‌लिहा.‌
‌शिक्षणाला‌ ‌सुरुवात‌ ‌होण्याआधी‌ ‌माझी‌ ‌अवस्था‌ ‌त्या‌ ‌धुक्यात‌ ‌सापडलेल्या‌ ‌जहाजासारखी‌ ‌होती.‌ ‌
उत्तर:‌ ‌
शिक्षणाचा‌ ‌शेवट‌ ‌होण्याआधी‌ ‌माझी‌ ‌अवस्था‌ ‌त्या‌ ‌धुक्यात‌ ‌सापडलेल्या‌ ‌जहाजासारखी‌ ‌होती.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

‌प्रश्न 3.
अधोरेखित‌ ‌शब्दाची‌ ‌जात‌ ‌ओळखा.‌ ‌
राम‌ ‌व‌ ‌शाम‌ ‌दोघे‌ ‌मित्र‌ ‌आहेत.‌ ‌
उत्तर:‌
‌उभयान्वयी‌ ‌अव्यय‌ ‌

‌प्रश्न 4.
तक्ता‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
उत्तर:‌

शब्द‌ ‌ प्रत्यय‌ ‌ विभक्ती
‌सततच्या‌ च्या‌ ‌ षष्ठी‌ ‌(एकवचन)‌
‌प्रकाशात‌ ‌ त‌ ‌ सप्तमी‌ ‌(एकवचन)‌ ‌

‌प्रश्न 5.
‌तक्ता‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
उत्तर:‌

शब्द‌ ‌ मूळ‌ ‌शब्द‌ ‌ सामान्यरूप‌ ‌
रागानं‌ ‌राग‌ ‌ रागा‌
‌समुद्रावर‌ ‌ समुद्र‌ ‌ समुद्रा‌ ‌
अंधारानं‌ अंधार‌ ‌‌अंधारा‌ ‌
शिक्षणाला ‌शिक्षण‌ शिक्षणा‌

‌प्रश्न 6.
वाक्प्रचारांचा‌ ‌अर्थ‌ ‌लिहा.‌
1. ‌व्यग्र‌ ‌होणे‌ ‌- [ ]
2. ताण‌ ‌असणे‌ ‌-‌ ‌[ ]
उत्तर:‌
1. व्यस्त‌ ‌होणे‌
2. भार‌ ‌असणे,‌ ‌तणाव‌ ‌असणे‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

प्रश्न 7.
वाक्यातील‌ ‌काळ‌ ‌ओळखा.‌ ‌
तेही‌ ‌कळायला‌ ‌काही‌ ‌मार्ग‌ ‌नव्हता.‌ ‌
उत्तर‌‌:‌
‌भूतकाळ‌ ‌

‌प्रश्न 8.
पर्यायी‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌ ‌
उत्तर‌‌:‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 11

कृती‌ ‌4 ‌:‌ ‌स्वमत‌ ‌

‌प्रश्न 1.
तुमची‌ ‌अवस्था‌ ‌कधी‌ ‌धुक्यात‌ ‌सापडलेल्या‌ ‌जहाजासारखी‌ ‌झाली‌ ‌आहे‌ ‌का?‌ ‌त्यातून‌ ‌तुम्ही‌ ‌मार्ग‌ ‌काढण्याचा‌ ‌कसा‌ ‌प्रयत्न‌ ‌केलात‌ ‌हे‌ ‌थोडक्यात‌ ‌लिहा.‌
उत्तर‌‌:‌
जीवन‌ ‌म्हटले‌ ‌म्हणजे‌ ‌संघर्ष‌ ‌हा‌ ‌आलाच.‌ ‌लहान‌ ‌असो‌ ‌किंवा‌ ‌मोठे.‌ ‌संकटे‌ ‌ही‌ ‌सर्वांवरच‌ ‌येत‌ ‌असतात.‌ ‌त्यावेळी‌ ‌आपली‌ ‌अवस्था‌ ‌धुक्यात‌ ‌सापडलेल्या‌ ‌जहाजासारखी‌ ‌होत‌ ‌असते.‌ ‌काय‌ ‌करावे‌ ‌व‌ ‌काय‌ ‌नाही‌ ‌याबद्दल‌ ‌नेमके‌ ‌काय‌ ‌ते‌ ‌सुचतच‌ ‌नाही.‌ ‌गोंधळून‌ ‌जाणारी‌ ‌स्थिती‌ ‌निर्माण‌ ‌होते.‌ ‌लहानपणी‌ ‌एकदा‌ ‌आईबरोबर‌ ‌बाजारात‌ ‌गेलेलो‌ ‌असताना‌ ‌गर्दीमुळे‌ ‌मी‌ ‌आईपासून‌ ‌दुरावलो‌ ‌व‌ ‌रडत‌ ‌रडत‌ ‌आईला‌ ‌शोधत‌ ‌राहिलो.‌ ‌मला‌ ‌आई‌ ‌कुठेच‌ ‌दिसली‌ ‌नाही.‌ ‌माझी‌ ‌अवस्था‌ ‌त्यावेळी‌ ‌खरोखरच‌ ‌धुक्यात‌ ‌सापडलेल्या‌ ‌जहाजासारखीच‌ ‌झाली‌ ‌होती.‌ ‌लोकांनी‌ ‌माझ्याभोवती‌ ‌गर्दी‌ ‌केली.‌ ‌मला‌ ‌माझे‌ ‌नाव‌ ‌विचारले‌ ‌मी‌ ‌रडत‌ ‌रडत‌ ‌त्यांना‌ ‌गणपती‌ ‌मंदिराजवळ‌ ‌राहतो‌ ‌असे‌ ‌सांगितले‌ ‌दोन‌ ‌व्यक्ती‌ ‌मला‌ ‌मंदिराजवळ‌ ‌घेऊन‌ ‌आल्या.‌ ‌तेथेही‌ ‌गर्दी‌ ‌जमली‌ ‌होती.‌ ‌माझी‌ ‌आई‌ ‌तेथे‌ ‌बसून‌ ‌रडत‌ ‌होती.‌ ‌आईला‌ ‌पाहून‌ ‌मी‌ ‌तिला‌ ‌घट्ट‌ ‌मिठी‌ ‌मारली.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

पुढील‌ ‌उताऱ्याच्या‌ ‌आधारे‌ ‌दिलेल्या‌ ‌सूचनेनुसार‌ ‌कृती‌ ‌करा:‌ ‌

कृती‌ ‌1 ‌:‌ ‌आकलन‌ ‌कृती‌

‌प्रश्न 1.
आकृतिबंध‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
उत्तर‌‌:‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 12

‌प्रश्न 2.
‌सहसंबंध‌ ‌लिहा.‌
1. ‌मायेची:‌ ‌पाखर‌ ‌::‌ ‌बालसुलभ‌ ‌: …………..
2.‌ ‌हॅट‌ ‌:‌ ‌शब्द‌ ‌::‌ ‌बसणं‌ ‌:‌ ‌………………….
‌उत्तर:‌
1. आनंद‌ ‌
2.‌ ‌क्रियापद

उताऱ्यानुसार‌ ‌घटनांचा‌ ‌क्रम‌ ‌लावा.‌

‌प्रश्न 1.

  1. ‌अंध‌ ‌मुलांनी‌ ‌लेखिकेला‌ ‌एक‌ ‌बाहुली‌ ‌दिली‌ ‌होती.‌ ‌
  2. ‌बोटांच्या‌ ‌खेळाद्वारे‌ ‌लेखिका‌ ‌शब्द‌ ‌व‌ ‌क्रियापदं‌ ‌शिकली.‌ ‌
  3. ‌दुसऱ्या‌ ‌दिवशी‌ ‌सकाळीच‌ ‌बाई‌ ‌लिखिकेला‌ ‌आपल्या‌ ‌खोलीत‌ ‌घेऊन‌ ‌गेल्या.‌
  4. ‌बाईंनी‌ ‌लेखिकेच्या‌ ‌हातावर‌ ‌स्वत:च्या‌ ‌बोटांनी‌ ‌अक्षरं‌ ‌जुळवली.‌ ‌

उत्तर:‌

  1. ‌दुसऱ्या‌ ‌दिवशी‌ ‌सकाळीच‌ ‌बाई‌ ‌लिखिकेला‌ ‌आपल्या‌ ‌खोलीत‌ ‌घेऊन‌ ‌गेल्या.‌
  2. ‌अंध‌ ‌मुलांनी‌ ‌लेखिकेला‌ ‌एक‌ ‌बाहुली‌ ‌दिला‌ ‌होती.‌
  3. ‌बाईंनी‌ ‌लेखिकेच्या‌ ‌हातावर‌ ‌स्वत:च्या‌ ‌बोटांनी‌ ‌अक्षरं‌ ‌जुळवली.‌
  4. ‌बोटांच्या‌ ‌खेळाद्वारे‌ ‌लेखिका‌ ‌शब्द‌ ‌व‌ ‌क्रियापदं‌ ‌शिकली.‌

खालील‌ ‌प्रश्नांची‌ ‌उत्तरे‌ ‌एका‌ ‌वाक्यात‌ ‌लिहा.‌

‌प्रश्न 1.
बाहुली‌ ‌कोणी‌ ‌सजवली‌ ‌होती?‌
‌उत्तर:‌ ‌
बाहुली‌ ‌लॉरा‌ ‌ब्रिजमननं‌ ‌सजवली‌ ‌होती.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

‌प्रश्न 2.
लेखिकेच्या‌ ‌बाई‌ ‌शिकविण्याबरोबरच‌ ‌काय‌ ‌करायला‌ ‌आल्या‌ ‌होत्या?‌ ‌
उत्तर:‌ ‌
लेखिकेच्या‌ ‌बाई‌ ‌शिकविण्याबरोबर‌ ‌लेखिकेवर‌ ‌मायेची‌ ‌पाखर‌ ‌घालायला‌ ‌आल्या‌ ‌होत्या.‌

‌प्रश्न 3.
लेखिकेला‌ ‌कोणता‌ ‌खेळ‌ ‌आवडला?‌ ‌
उत्तरः‌ ‌
लेखिकेला‌ ‌बोटांचा‌ ‌खेळ‌ ‌खूप‌ ‌आवडला.‌

‌प्रश्न 4.
कंसातील‌ ‌योग्य‌ ‌शब्द‌ ‌वापरून‌ ‌रिकाम्या‌ ‌जागा‌ ‌भरा.‌

  1. ……….‌ ‌हा‌ ‌बोटांचा‌ ‌खेळ‌ ‌मला‌ ‌फार‌ ‌आवडला.‌ ‌(P-I-N,‌ ‌m-u-q, d-O-1-1,‌ ‌W-A-T-E-R)‌
  2. त्याहीपेक्षा‌ ‌जास्त‌ ‌माझ्यावर‌ ‌…………‌ ‌पाखर‌ ‌घालायला.‌ ‌(मायेची,‌ ‌प्रेमाची,‌ ‌अभिमानाची,‌ ‌आनंदाची)‌ ‌
  3. धावतच‌ ‌…………. उतरून‌ ‌मी‌ ‌आईपाशी‌ ‌गेले!‌ ‌(घाट,‌ ‌शिडी,‌ ‌पायरी,‌ ‌जिना)‌
  4. मी‌ ‌फक्त‌ ‌बोटांनी‌ ‌बाईंचं‌ ‌………….’‌ ‌करत‌ ‌होते.‌ ‌ (अंधानुकरण,‌ ‌चित्रीकरण,‌ ‌अनुकरण,‌ ‌छायाचित्र)‌ ‌

उत्तर‌:‌

  1. d-O-1-1‌ ‌
  2. मायेची
  3. जिना
  4. ‌अनुकरण‌

कृती‌ ‌2‌: ‌आकलन‌ ‌कृती‌ ‌

योग्य‌ ‌पर्याय‌ ‌निवडून‌ ‌विधाने‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌

‌प्रश्न 1.
‌त्या‌ ‌मला‌ ‌शिकवायला‌ ‌आल्या‌ ‌होत्या,‌ ‌……………..‌ ‌
(अ)‌ ‌त्याहीपेक्षा‌ ‌जास्त‌ ‌माझ्यावर‌ ‌ममतेची‌ ‌पाखर‌ ‌घालायला!‌ ‌
(ब)‌ त्याहीपेक्षा‌ ‌जास्त‌ ‌माझ्यावर‌ ‌प्रेमाची‌ ‌पाखर‌ ‌घालायला!‌ ‌
(क)‌ ‌त्याहीपेक्षा‌ ‌जास्त‌ ‌माझ्यावर‌ ‌मायेची‌ ‌पाखर‌ ‌घालायला!‌
‌(ड)‌ ‌त्याहीपेक्षा‌ ‌जास्त‌ ‌माझ्यावर‌ ‌आनंदाची‌ ‌पाखर‌ ‌घालायला!‌
‌उत्तरः‌
‌त्या‌ ‌मला‌ ‌शिकवायला‌ ‌आल्या‌ ‌होत्या,‌ ‌त्याहीपेक्षा‌ ‌जास्त‌ ‌माझ्यावर‌ ‌मायेची‌ ‌पाखर‌ ‌घालायला!‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

‌प्रश्न 2.
‌शेवटी‌ ‌जेव्हा‌ ‌एकदा‌ ‌मी‌ ‌ती‌ ‌अक्षरं‌ ‌बरोबर‌ ‌काढली‌ ‌तेव्हा‌ ‌………………
(अ)‌ ‌बालसुलभ‌ ‌अभिमान‌ ‌आणि‌ ‌आनंदानं‌ ‌फुलून‌ ‌आले.‌ ‌
(ब)‌ ‌बालसुलभ‌ ‌आनंद‌ ‌आणि‌ ‌अभिमानानं‌ ‌फुलून‌ ‌आले.‌
‌(क)‌ ‌बालसुलभ‌ ‌आनंद‌ ‌आणि‌ ‌अभिमानानं‌ ‌हळूहळू‌ ‌फुलून‌ ‌आले.‌ ‌
‌(ड)‌ ‌बालसुलभ‌ ‌आनंद‌ ‌आणि‌ ‌अभिमानानं‌ ‌अचानक‌ ‌फुलून‌ ‌आले.‌
‌उत्तरः‌ ‌
शेवटी‌ ‌जेव्हा‌ ‌एकदा‌ ‌मी‌ ‌ती‌ ‌अक्षरं‌ ‌बरोबर‌ ‌काढली‌ ‌तेव्हा‌ ‌बालसुलभ‌ ‌आनंद‌ ‌आणि‌ ‌अभिमानानं‌ ‌फुलून‌ ‌आले.‌ ‌

‌प्रश्न 3.
आकृतिबंध‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
‌उत्तरः‌ ‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 13

‌प्रश्न 4.
कोण‌ ‌ते‌ ‌लिहा.‌ ‌
‌उत्तरः‌ ‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 14

‌प्रश्न 1.
परिच्छेदावरून‌ ‌सत्य‌ ‌वा‌ ‌असत्य‌ ‌ते‌ ‌लिहा.‌ ‌

  1. ‌लेखिकेला‌ ‌बोटांचा‌ ‌खेळ‌ ‌खूपच‌ ‌आवडला.‌ ‌
  2. ‌बाहुली‌ ‌अनी‌ ‌सुलिव्हॅनने‌ ‌सजवली.‌
  3. लेखिका‌ ‌धावतच‌ ‌जिना‌ ‌उतरून‌ ‌बाईंपाशी‌ ‌आली.‌ ‌
  4. प्रत्येक‌ ‌वस्तूला‌ ‌काहीतरी‌ ‌नाव‌ ‌असतं,‌ ‌हे‌ ‌लेखिकेच्या‌ ‌लक्षातं‌ ‌आलं.‌ ‌

उत्तर:‌

  1. ‌सत्य‌
  2. ‌असत्य‌ ‌
  3. असत्य‌
  4. सत्य‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

‌कृती‌ ‌3‌‌:‌ ‌व्याकरण‌ ‌कृती‌

‌प्रश्न 1.
खालील‌ ‌वाक्य‌ ‌लेखननियमांनुसार‌ ‌शुद्ध‌ ‌करून‌ ‌लिहा.‌ ‌
माझ्या‌ ‌जवल‌ ‌कुणितरि‌ ‌येतयसं‌ ‌मला‌ ‌जाणवलं.‌
‌उत्तरः‌
‌माझ्या‌ ‌जवळ‌ ‌कुणीतरी‌ ‌येतयसं‌ ‌मला‌ ‌जाणवलं.‌ ‌

‌प्रश्न 2.
उताऱ्यातील‌ ‌शब्दांच्या‌ ‌जाती‌ ‌शोधून‌ ‌लिहा.‌ ‌
‌उत्तरः‌

  1. नामे:‌ ‌बाई,‌ ‌हात,‌ ‌आई,‌ ‌बोटं‌
  2. ‌सर्वनामे:‌ ‌मी,‌ ‌माझ्या,‌ ‌मला‌ ‌
  3. ‌विशेषणे:‌ ‌मायेची,‌ ‌दुसऱ्या,‌ ‌अंध‌ ‌
  4. ‌शब्दयोगी‌ ‌अव्यय:‌ ‌आईपाशी,‌ ‌तिच्यासमोर,‌ ‌बाईबरोबर‌ ‌

‌प्रश्न 3.
अचूक‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌
1.‌ ‌सुलिव्हॅन,‌ ‌सूलिव्हॅन,‌ ‌सुलीव्हॅन,‌ ‌सूलीव्हॅन‌ ‌
2. ‌इन्स्टिट्युशन,‌ ‌इन्स्टिट्यूशन,‌ ‌इनसिस्टूशन,‌ ‌इनस्टूक्षण‌ ‌
उत्तर‌:‌
1. सुलिव्हॅन‌
2. ‌इन्स्टिट्यूशन‌

‌प्रश्न 4.
लिंग‌ ‌बदला.‌
उत्तर‌:‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 15

‌प्रश्न 5.
‌समानार्थी‌ ‌शब्दांच्या‌ ‌जोड्या‌ ‌लावा.‌ ‌

‘अ’ गट ‘ब’‌ ‌गट‌
‌1. बाई‌ ‌ (अ)‌ ‌माता‌
2. ‌आई‌ ‌ (ब)‌ ‌हात‌ ‌
3. ‌कर‌ ‌ (क)‌ ‌आनंद‌
‌4. हर्ष‌ ‌ (ड)‌ ‌शिक्षिका‌ ‌

उत्तर‌:‌

‘अ’ गट ‘ब’‌ ‌गट‌
‌1. बाई‌ ‌ (ड)‌ ‌शिक्षिका‌ ‌
2. ‌आई‌ ‌ (अ)‌ ‌माता‌
3. ‌कर‌ ‌ (ब)‌ ‌हात‌ ‌
‌4. हर्ष‌ ‌ (क)‌ ‌आनंद‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

प्रश्न 6.
‌विरुद्धार्थी‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌
1. डोळस‌ ‌×
2.‌ ‌चढणे‌ ‌×
उत्तर:‌
1.‌ ‌अंध‌
‌2.‌ ‌उतरणे‌

‌प्रश्न 7.
उताऱ्यातील‌ ‌दोन‌ ‌अनेकवचनी‌ ‌शब्द‌ ‌शोधून‌ ‌लिहा.‌ ‌
उत्तर‌‌:‌
1. बोटांनी‌
2. मुलांनी‌

‌प्रश्न 8.
‌तक्ता‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
उत्तर‌‌:‌

शब्द‌ ‌ प्रत्यय‌ ‌ विभक्ती‌ ‌
सकाळीच षष्ठी‌ ‌(एकवचन)‌
‌खोलीत‌ ‌ ‌सप्तमी‌ ‌(एकवचन)‌
वस्तूला‌ ला‌ ‌द्वितीया‌ ‌(एकवचन)‌
‌बोटांनी‌ ‌ नी ‌तृतीया‌ ‌(अनेकवचन)‌ ‌मूळ‌

‌प्रश्न 9.
तक्ता‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
उत्तर‌‌:‌

शब्द‌ मूळ‌ ‌शब्द‌ ‌ सामान्यरूप‌ ‌
मुलांनी मुले‌ ‌ मुलां‌
‌अभिमानानं‌ ‌ अभिमान‌ ‌ ‌अभिमाना‌ ‌
बोटांनी‌ ‌ बोट‌ ‌ बोटां‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

‌प्रश्न 10.
खालील‌ ‌वाक्यात‌ ‌अधोरेखित‌ ‌शब्दांऐवजी‌ ‌पाठात‌ ‌आलेले‌ ‌योग्य‌ ‌वाक्प्रचार‌ ‌शोधून‌ ‌वाक्य‌ ‌पुन्हा‌ ‌लिहा.‌ ‌
शेजारच्या‌ ‌काकू‌ ‌नेहमीच‌ ‌आमच्यावर‌ ‌प्रेम‌ ‌करतात.‌ ‌
उत्तर:‌
‌शेजारच्या‌ ‌काकू‌ ‌नेहमीच‌ ‌आमच्यावर‌ ‌मायेची‌ ‌पाखर‌ ‌घालतात.‌

‌प्रश्न 11.
वाक्यातील‌ ‌काळ‌ ‌ओळखा.‌ ‌
मी‌ ‌एक‌ ‌शब्द‌ ‌जुळवत‌ ‌होते.‌ ‌
उत्तरः‌
‌भूतकाळ‌

‌प्रश्न 12.
काळ‌ ‌बदला.‌ ‌(भविष्यकाळ‌ ‌करा)‌ ‌
प्रत्येक‌ ‌वस्तूला‌ ‌काहीतरी‌ ‌नाव‌ ‌असतं,‌ ‌हे‌ ‌माझ्या‌ ‌लक्षात‌ ‌आलं.‌
‌उत्तरः‌
‌प्रत्येक‌ ‌वस्तूला‌ ‌काहीतरी‌ ‌नाव‌ ‌असतं,‌ ‌हे‌ ‌माझ्या‌ ‌लक्षात‌ ‌येईल.‌

‌प्रश्न 13.
पर्यायी‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌ ‌
‌उत्तरः‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 16

कृती‌ ‌4 ‌:‌ ‌स्वमत‌

‌प्रश्न 1.
‌’दिव्यांग‌ ‌मुलांना‌ ‌भाषाशिक्षणात‌ ‌येणारे‌ ‌संभाव्य‌ ‌अडथळे’‌ ‌यावर‌ ‌तुमचे‌ ‌मत‌ ‌लिहा.‌ ‌
उत्तरः‌
‌दिव्यांग‌ ‌मुले‌ ‌ही‌ ‌विशेषकरून‌ ‌मुकी,‌ ‌बहिरी‌ ‌व‌ ‌अंध‌ ‌असतात.‌ ‌त्यामुळे‌ ‌त्यांना‌ ‌शिकविणे‌ ‌ही‌ ‌एक‌ ‌प्रकारे‌ ‌तारेवरची‌ ‌कसरतच‌ ‌असते.‌ ‌त्यांना‌ ‌शिक्षण‌ ‌घेताना‌ ‌विविध‌ ‌अडचणी‌ ‌येत‌ ‌असतात.‌ ‌एकतर‌ ‌प्रत्यक्ष‌ ‌वस्तू‌ ‌पाहण्यासाठी‌ ‌त्यांच्याकडे‌ ‌दृष्टी‌ ‌नसते,‌ ‌त्यामुळे‌ ‌त्यांना‌ ‌दृष्टीच्या‌ ‌रूपातून‌ ‌प्रत्यक्ष‌ ‌अनुभव‌ ‌उपलब्ध‌ ‌करून‌ ‌देणे‌ ‌सहज‌ ‌शक्य‌ ‌नसते.‌ ‌अशा‌ ‌वेळी‌ ‌त्यांना‌ ‌शिकविताना‌ ‌स्पर्शाच्या‌ ‌माध्यमातून‌ ‌प्रत्यक्ष‌ ‌अनुभव‌ ‌देणे‌ ‌आवश्यक‌ ‌असते.‌ ‌स्वत:‌ ‌दिव्यांग‌ ‌मुलांनाही‌ ‌भाषेचे‌ ‌ज्ञान‌ ‌प्राप्त‌ ‌करून‌ ‌घेताना‌ ‌अशा‌ ‌प्रकारच्या‌ ‌प्रत्यक्ष‌ ‌अनुभवांशी‌ ‌समायोजन‌ ‌साधावे‌ ‌लागते.‌ ‌त्यांना‌ ‌भाषाशिक्षण‌ ‌प्राप्त‌ ‌करून‌ ‌घेण्यासाठी‌ ‌अथक‌ ‌प्रयत्न‌ ‌करावे‌ ‌लागतात.‌ ‌ते‌ ‌हळूहळू‌ ‌शब्द‌ ‌शिकत‌ ‌असतात.‌ ‌त्यांची‌ ‌सर्वसामान्य‌ ‌मुलांपेक्षा‌ ‌ज्ञान‌ ‌प्राप्त‌ ‌करून‌ ‌घेण्याची‌ ‌गती‌ ‌कमी‌ ‌असते.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

पुढील‌ ‌उताऱ्याच्या‌ ‌आधारे‌ ‌दिलेल्या‌ ‌सूचनेनुसार‌ ‌कृती‌ ‌कराः‌:

‌कृती‌ ‌1 ‌:‌ ‌आकलन‌ ‌कृती‌ ‌

‌प्रश्न 1.
आकृतिबंध‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
उत्तरः‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 17

‌खालील‌ ‌प्रश्नांची‌ ‌उत्तरे‌ ‌एका‌ ‌वाक्यात‌ ‌लिहा.‌ ‌

‌प्रश्न 1.
बाईंनी‌ ‌लेखिकेच्या‌ ‌मांडीवर‌ ‌ठेवलेली‌ ‌बाहुली‌ ‌कशी‌ ‌होती?‌ ‌
उत्तर:‌
‌बाईंनी‌ ‌लेखिकेच्या‌ ‌मांडीवर‌ ‌ठेवलेली‌ ‌बाहुली‌ ‌जुनी,‌ ‌चिंध्या‌ ‌झालेली‌ ‌होती.‌ ‌

‌प्रश्न 2.
लेखिकेला‌ ‌केव्हा‌ ‌उकळ्या‌ ‌फुटू‌ ‌लागल्या?‌
‌उत्तर:‌
‌बाहुलीचे‌ ‌तुकडे‌ ‌होऊन‌ ‌आपल्या‌ ‌पायांशी‌ ‌पडलेले‌ ‌जाणवल्यानंतर‌ ‌लेखिकेला‌ ‌उकळ्या‌ ‌फुटू‌ ‌लागल्या.‌

‌प्रश्न 3.‌
लिखिकेच्या‌ ‌निश्चल‌ ‌आणि‌ ‌अंधाऱ्या‌ ‌जगात‌ ‌कोणत्या‌ ‌भावना‌ ‌उगवणे‌ ‌कठिण‌ ‌होते?‌ ‌
उत्तर:‌
‌लेखिकेच्या‌ ‌निश्चल‌ ‌आणि‌ ‌अंधाऱ्या‌ ‌जगात‌ ‌हळव्या‌ ‌व‌ ‌हळूवार‌ ‌भावना‌ ‌उगवणे‌ ‌कठिण‌ ‌होते.‌ ‌

‌प्रश्न 4.‌
‌बाईंनी‌ ‌लेखिकेच्या‌ ‌बाहुलीचे‌ ‌तुकडे‌ ‌कुठे‌ ‌लोटले?‌
‌उत्तर‌‌:‌
‌बाईंनी‌ ‌लेखिकेच्या‌ ‌बाहुलीचे‌ ‌तुकडे‌ ‌झाडून‌ ‌शेकोटी‌ ‌जवळच‌ ‌एका‌ ‌बाजूला‌ ‌लोटले.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

कंसातील‌ ‌योग्य‌ ‌शब्द‌ ‌वापरून‌ ‌रिकाम्या‌ ‌जागा‌ ‌भरा.‌ ‌

‌प्रश्न 1.‌
1. एवढा‌ ‌थयथयाट‌ ‌करूनही‌ ‌ना‌ ‌खंत‌ ‌ना‌ ‌खेद‌ ‌असाच‌ ‌माझा‌ ‌होता.‌ ‌(विचार,‌ ‌आदरभाव,‌ ‌आविर्भाव,‌ ‌अविचार)‌ ‌
2.‌ ‌माझा‌ ‌हा‌ ‌गोंधळ‌ ‌बघून‌ ‌त्यांचा‌ ‌………….‌ ‌झाला.‌ ‌(हिरमोड,‌ ‌थयथयाट,‌ ‌खेद,‌ ‌खंत)‌
‌उत्तर:‌ ‌
1.‌ ‌आविर्भाव‌
‌2.‌ ‌हिरमोड‌ ‌

कृती 2:‌ ‌आकलन‌ ‌कृती

‌योग्य‌ ‌पर्याय‌ ‌निवडून‌ ‌विधाने‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌

‌प्रश्न 1.‌
माझा‌ ‌हा‌ ‌गोंधळ‌ ‌बघून‌ ‌त्यांचा‌ ‌हिरमोड‌ ‌झाला‌ ‌…………….‌
‌(अ)‌ ‌आणि‌ ‌त्यांनी‌ ‌तो‌ ‌विषय‌ ‌तेवढ्यावर‌ ‌ठेवला‌ ‌नाही.‌ ‌
(ब)‌ ‌आणि‌ ‌त्यांनी‌ ‌तो‌ ‌विषय‌ ‌ तेवढ्यावरच‌ ‌न‌ ‌ठेवता‌ ‌पुढे‌ ‌चालूच‌ ‌ठेवला.‌
‌(क)‌ ‌आणि‌ ‌त्यांनी‌ ‌तो‌ ‌विषय‌ ‌तेवढ्यावरच‌ ‌ठेवला.‌
‌(ड)‌ ‌आणि‌ ‌त्यांनी‌ ‌तो‌ ‌विषय‌ ‌तेवढ्यावर‌ ‌आटपून‌ ‌घेतला.‌ ‌
उत्तर:‌
‌माझा‌ ‌हा‌ ‌गोंधळ‌ ‌बघून‌ ‌त्यांचा‌ ‌हिरमोड‌ ‌झाला‌ ‌आणि‌ ‌त्यांनी‌ ‌तो‌ ‌ विषय‌ ‌तेवढ्यावरच‌ ‌ठेवला.‌

‌प्रश्न 2.‌
त्या‌ ‌बाहुलीचे‌ ‌तुकडे‌ ‌होऊन‌ ‌माझ्या‌ ‌पायांशी‌ ‌पडलेले‌ ‌……‌…… ‌
(अ)‌ ‌मला‌ ‌जाणवल्यावर‌ ‌मला‌ ‌उकळ्या‌ ‌फुटू‌ ‌लागल्या.‌
‌(ब)‌ ‌मला‌ ‌जाणवल्यावर‌ ‌मला‌ ‌आनंदानी‌ ‌उकळ्या‌ ‌फुटू‌ ‌लागल्या.‌
‌(क)‌ ‌मला‌ ‌जाणवल्यावर‌ ‌मला‌ ‌रागाच्या‌ ‌उकळ्या‌ ‌फुटू‌ ‌लागल्या.‌
‌(ड)‌ ‌मला‌ ‌जाणवल्यावर‌ ‌मला‌ ‌नकळत‌ ‌उकळ्या‌ ‌फुटू‌ ‌लागल्या.‌ ‌
उत्तरः‌ ‌
त्या‌ ‌बाहुलीचे‌ ‌तुकडे‌ ‌होऊन‌ ‌माझ्या‌ ‌पायांशी‌ ‌पडलेले‌ ‌मला‌ ‌जाणवल्यावर‌ ‌मला‌ ‌उकळ्या‌ ‌फुटू‌ ‌लागल्या.‌

‌प्रश्न 3.‌
कोण‌ ‌ते‌ ‌लिहा.‌ ‌
उत्तरः‌ ‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 18

‌प्रश्न 4.‌
‌सत्य‌ ‌वा‌ ‌असत्य‌ ‌ते‌ ‌लिहा.‌ ‌

  1. ‌बाईंनी‌ ‌लेखिकेची‌ ‌जुनी‌ ‌चिंध्या‌ ‌झालेली‌ ‌बाहुली‌ ‌लेखिकेच्या‌ ‌मांडीवर‌ ‌ठेवली.‌
  2. ‌लेखिकेचा‌ ‌गोंधळ‌ ‌बघून‌ ‌बाईंचा‌ ‌हिरमोड‌ ‌झाला‌ ‌नाही.‌ ‌
  3. ‌लेखिकेची‌ ‌डोकेदुखी‌ ‌गेल्यानं‌ ‌लेखिकेलाच‌ ‌हायसं‌ ‌वाटलं.‌ ‌

उत्तर:‌

  1. ‌सत्य‌
  2. ‌असत्य‌
  3. ‌सत्य‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

‌कृती‌ ‌3 ‌:‌ ‌व्याकरण‌ ‌कृती‌

खालील‌ ‌वाक्ये‌ ‌लेखननियमांनुसार‌ ‌शुद्ध‌ ‌करून‌ ‌लिहा.‌

‌प्रश्न 1.‌
आता‌ ‌पून्हा‌ ‌बाहुलीवरून‌ ‌त्यांचं‌ ‌शीकवणं‌ ‌सुरू‌ ‌झालं‌ ‌होतं.‌ ‌
उत्तरः‌
‌आता‌ ‌पुन्हा‌ ‌बाहुलीवरून‌ ‌त्यांचं‌ ‌शिकवणं‌ ‌सुरू‌ ‌झालं‌ ‌होतं.‌

‌प्रश्न 2.‌
‌मि‌ ‌माझी‌ ‌नवी‌ ‌बाहुली‌ ‌हिसकावून‌ ‌जमीनिवर‌ ‌आपटली.‌ ‌
उत्तरः‌ ‌
मी‌ ‌माझी‌ ‌नवी‌ ‌बाहुली‌ ‌हिसकावून‌ ‌जमिनीवर‌ ‌आपटली.‌ ‌

‌प्रश्न 3.
उताऱ्यातील‌ ‌दोन‌ ‌सर्वनामे‌ ‌शोधून‌ ‌लिहा.‌
‌उत्तर:‌ ‌

  1. ‌मी‌ ‌
  2. ‌माझी‌ ‌
  3. ‌त्यांनी‌ ‌
  4. ‌तो‌ ‌
  5. ‌हे‌
  6. ‌ते‌ ‌
  7. ‌माझ्या‌
  8. ‌मला‌

‌प्रश्न 4.
अचूक‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌ ‌
आवीर्भाव,‌ ‌आविर्भाव,‌ ‌आविभाव,‌ ‌आविभाव‌
‌उत्तरः‌
‌आविर्भाव‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

‌प्रश्न 5.
समानार्थी‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌

  1. ‌त्रास‌ ‌-‌ ‌[ ]‌ ‌
  2. ‌दुःख‌ ‌-‌ ‌[ ]
  3. ‌गलका‌ ‌- [ ]

उत्तर:‌

  1. ‌पीडा‌ ‌
  2. ‌खेद‌
  3. ‌गोंधळ‌

‌प्रश्न 6.
अधोरेखित‌ ‌शब्दाचा‌ ‌समानार्थी‌ ‌शब्द‌ ‌लिहून‌ ‌वाक्य‌ ‌पुन्हा‌ ‌लिहा.‌ ‌
वाटलं,‌ ‌बर‌ ‌झालं,‌ ‌एकदाचा‌ ‌त्रास‌ ‌गेला.‌ ‌
उत्तरः‌
‌वाटलं,‌ ‌बरं‌ ‌झालं,‌ ‌एकदाची‌ ‌पीडा‌ ‌गेली.‌

‌प्रश्न 7.
विरुद्धार्थी‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌

  1. ‌आनंद‌ ‌× [ ]
  2. ‌नवी‌ ‌× [ ]
  3. ‌नंतर‌ ‌× [ ]

उत्तर:‌ ‌

  1. ‌खेद‌ ‌
  2. ‌जुनी‌ ‌
  3. ‌आधी‌

‌‌प्रश्न 8.
उताऱ्यातील‌ ‌दोन‌ ‌अनेकवचनी‌ ‌शब्द‌ ‌शोधून‌ ‌लिहा.‌ ‌
उत्तर:‌ ‌
1. ‌बाहुल्यांना‌
‌2.‌ ‌तुकडे‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

‌‌प्रश्न 9.
‌तक्ता‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
उत्तर:‌ ‌

शब्द‌ प्रत्यय‌ ‌विभक्ती‌
‌बाहुलीशी‌ ‌ शी‌ तृतीया‌ ‌(एकवचन)‌
बाईंनी‌ ‌ नी ‌तृतीया‌ ‌(अनेकवचन)‌
बाहुलीचे‌ ‌ चे‌ ‌षष्ठी‌ ‌(एकवचन)‌ ‌

‌‌प्रश्न 10.
तक्ता‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
उत्तर:‌ ‌

शब्द‌ सामान्यरूप‌ ‌
बाहुलीशी‌ बाहुली‌
‌‌बाहुल्यांना‌ ‌ बाहुल्यां‌ ‌

‌‌प्रश्न 11.
वाक्प्रचार‌ ‌व‌ ‌अर्थ‌ ‌यांच्या‌ ‌योग्य‌ ‌जोड्या‌ ‌जुळवा.‌

‌’अ’‌ ‌गट‌ ‌ ‘ब’‌ ‌गट‌
‌1 .खाणाखुणा‌ ‌करणे‌ ‌(अ)‌ ‌दुःख‌ ‌नसणे‌
2. हिसकावणे‌ ‌(ब)‌ ‌खूप‌ ‌आनंद‌ ‌होणे‌
‌3. उकळ्या‌ ‌फुटणे‌ (क)‌ ‌इशारा‌ ‌करणे‌ ‌
‌4. खंत‌ ‌नसणे‌ (ड)‌ ‌खेचून‌ ‌घेणे‌ ‌

‌‌प्रश्न 12.
‌वाक्यातील‌ ‌काळ‌ ‌ओळखा.‌ ‌
माझी‌ ‌डोकेदुखी‌ ‌गेल्यानं‌ ‌मलाही‌ ‌हायसं‌ ‌वाटलं.‌ ‌
उत्तर:‌
‌भूतकाळ‌ ‌

‌‌प्रश्न 13.
काळ‌ ‌बदला.‌ ‌(वर्तमानकाळ‌ ‌करा)‌ ‌
ती‌ ‌बाहुली‌ ‌माझी‌ ‌नावडती‌ ‌होती.‌
‌उत्तरः‌
‌ती‌ ‌बाहुली‌ ‌माझी‌ ‌नावडती‌ ‌आहे.‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

कृती‌ ‌4 :‌ ‌स्वमत‌ ‌

‌‌प्रश्न 1.
‘अनी‌ ‌सुलिव्हॅन‌ ‌नसत्या‌ ‌तर‌ ‌हेलन‌ ‌घडली‌ ‌नसती’‌ ‌या‌ ‌विधानाची‌ ‌सत्यता‌ ‌पटवून‌ ‌या.‌
‌उत्तरः‌
‌हेलन‌ ‌केलर‌ ‌ही‌ ‌मुळातच‌ ‌दिव्यांग‌ ‌मुलगी‌ ‌होती.‌ ‌त्यामुळे‌ ‌तिच्या‌ ‌शिक्षणात‌ ‌बऱ्याच‌ ‌अडचणी‌ ‌येत‌ ‌होत्या.‌ ‌तिला‌ ‌साधी‌ ‌अक्षर,‌ ‌शब्द‌ ‌ओळखही‌ ‌करणे‌ ‌अतिशय‌ ‌कठीण‌ ‌होते.‌ ‌त्यामुळे‌ ‌तिला‌ ‌एक‌ ‌असा‌ ‌शिक्षक‌ ‌हवा‌ ‌होता‌ ‌की,‌ ‌जो‌ ‌तिच्या‌ ‌शारीरिक‌ ‌दुर्बलतेला‌ ‌समजून‌ ‌तिची‌ ‌शिक्षणात‌ ‌मदत‌ ‌करेल.‌ ‌ॲनी‌ ‌मन्सफिल्ड‌ ‌सुलिव्हॅन‌ ‌या‌ ‌अशाच‌ ‌शिक्षिका‌ ‌तिला‌ ‌लाभल्या‌ ‌होत्या.‌ ‌अनी‌ ‌सुलिव्हॅन‌ ‌यांनी‌ ‌सर्वप्रथम‌ ‌तिच्यावर‌ ‌आपल्या‌ ‌मायेची‌ ‌पाखर‌ ‌घातली.‌ ‌शिकविताना‌ ‌तिच्या‌ ‌आवडीनुसार‌ ‌तिच्या‌ ‌कलानुसार‌ ‌घेत‌ ‌घेत‌ ‌तिला‌ ‌शिकविले.‌

‌हेलनचा‌ ‌शिक्षणात‌ ‌जेव्हा‌ ‌जेव्हा‌ ‌गोंधळ‌ ‌व्हायचा‌ ‌तेव्हा‌ ‌तेव्हा‌ ‌बाई‌ ‌संयम‌ ‌बाळगायच्या.‌ ‌हेलनची‌ ‌शिक्षणातील‌ ‌दुर्बलता‌ ‌लक्षात‌ ‌घेऊन‌ ‌बाईनी‌ ‌केवळ‌ ‌अक्षर,‌ ‌शब्द‌ ‌ओळख‌ ‌करून‌ ‌न‌ ‌देता‌ ‌त्यांच्या‌ ‌अर्थाची‌ ‌ही‌ ‌ओळख‌ ‌करून‌ ‌दिली.‌ ‌बाहुली,‌ ‌पाणी‌ ‌यांच्या‌ ‌प्रत्यक्ष‌ ‌अनुभवाद्वारे‌ ‌अर्थ‌ ‌समजून‌ ‌देण्याचा‌ ‌प्रयत्न‌ ‌केला.‌ ‌परिणामी‌ ‌हेलनच्या‌ ‌अंधाराने‌ ‌भरलेल्या‌ ‌आयुष्यात‌ ‌नवीन‌ ‌भवितव्याची‌ ‌पालवी‌ ‌फुटली‌ ‌केवळ‌ ‌बाईंमुळेच.‌ ‌म्हणून‌ ‌’अॅनी‌ ‌सुलिव्हॅन‌ ‌नसत्या‌ ‌तर‌ ‌हेलन‌ ‌घडली‌ ‌नसती’‌ ‌हे‌ ‌वाक्य‌ ‌सत्य‌ ‌वाटते.

‌पुढील‌ ‌उताऱ्याच्या‌ ‌आधारे‌ ‌दिलेल्या‌ ‌सूचनेनुसार‌ ‌कृती‌ ‌करा:‌ ‌

कृती‌ ‌1‌ ‌:‌ ‌आकलन‌ ‌कृती‌

प्रश्न‌ ‌1.‌
आकृतिबंध‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
‌उत्तरः‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 19

प्रश्न‌ ‌2. ‌
उताऱ्यानुसार‌ ‌घटनांचा‌ ‌क्रम‌ ‌लावा.‌

  1. ‌एका‌ ‌चैतन्यमय‌ ‌जिवंत‌ ‌शब्दानं‌ ‌लेखिकेच्या‌ ‌आत्म्याला‌ ‌जशी‌ ‌जाग‌ ‌आली.‌ ‌
  2. ‌उन्हात‌ ‌जायला‌ ‌मिळणार‌ ‌या‌ ‌विचाराने‌ ‌लेखिका‌ ‌टुणटुण‌ ‌उड्या‌ ‌मारू‌ ‌लागली.‌
  3. ‌गमावलेली‌ ‌स्मृती‌ ‌परत‌ ‌येण्याचा‌ ‌थरार‌ ‌लेखिकेने‌ ‌अनुभवला.‌
  4. ‌फुलांचा‌ ‌सुगंध‌ ‌दरवळत‌ ‌होता.‌ ‌

उत्तर‌‌:‌

  1. ‌उन्हात‌ ‌जायला‌ ‌मिळणार‌ ‌या‌ ‌विचाराने‌ ‌लेखिका‌ ‌टुणटुण‌ ‌उड्या‌ ‌मारू‌ ‌लागली.‌ ‌
  2. ‌फुलांचा‌ ‌सुगंध‌ ‌दरवळत‌ ‌होता.‌
  3. ‌गमावलेली‌ ‌स्मृती‌ ‌परत‌ ‌येण्याचाथरार‌ ‌लेखिकेने‌ ‌अनुभवला.‌ ‌
  4. ‌एका‌ ‌चैतन्यमय‌ ‌जिवंत‌ ‌शब्दानं‌ ‌लेखिकेच्या‌ ‌आत्म्याला‌ ‌जशी‌ ‌जाग‌ ‌आली.‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

‌खालील‌ ‌प्रश्नांची‌ ‌उत्तरे‌ ‌एका‌ ‌वाक्यात‌ ‌लिहा.‌ ‌

प्रश्न‌ ‌1.
लेखिका‌ ‌आनंदानं‌ ‌टुणटुण‌ ‌उड्या‌ ‌का‌ ‌मारू‌ ‌लागली?‌ ‌
उत्तर:‌ ‌
बाहेर‌ ‌छान‌ ‌उबदार‌ ‌उन्हात‌ ‌जायला‌ ‌मिळणार‌ ‌या‌ ‌विचारानं‌ ‌लेखिका‌ ‌आनंदानं‌ ‌टुणटुण‌ ‌उड्या‌ ‌मारू‌ ‌लागली.‌

प्रश्न‌ ‌2.
लेखिका‌ ‌व‌ ‌बाई‌ ‌विहिरीपाशी‌ ‌कशा‌ ‌पोहोचल्या?‌
‌उत्तर:‌ ‌
पाऊलवाटेनं‌ ‌जात‌ ‌लेखिका‌ ‌व‌ ‌बाई‌ ‌विहिरीपाशी‌ ‌पोहोचल्या.‌

कंसातील‌ ‌योग्य‌ ‌शब्द‌ ‌रिकाम्या‌ ‌जागी‌ ‌भरा.‌

प्रश्न‌ ‌1.
1.‌ ‌त्यांच्या‌ ‌फुलांचा‌ ‌सुगंध‌ ‌……….होता.‌ ‌(भावलेला,‌ ‌पसरलेला,‌ ‌दरवळत,‌ ‌आवडलेला)‌ ‌
2.‌ ‌मी‌ ‌एकदम‌ ‌…………”उभी‌ ‌राहिले.‌ ‌(स्तब्ध,‌ ‌निश्चल,‌ ‌शांत,‌ ‌निशब्द)‌ ‌
उत्तर:‌
‌1. ‌दरवळत‌ ‌
2. निश्चल‌

सहसंबंध‌ ‌लिहा.‌ ‌

प्रश्न‌ ‌1.
1. ‌सुंगंधी‌ ‌:‌ ‌फुले‌ ‌::‌ ‌उबदार‌ ‌:‌ ……………………
2. स्पष्ट‌ ‌:‌ ‌अस्पष्ट‌ ‌::‌ ‌मृत‌ ‌:‌ ‌……………………
उत्तर:‌ ‌
1. उन्ह‌ ‌
2. जिवंत‌ ‌

कृती‌ ‌2‌ ‌:‌ ‌आकलन‌ ‌कृती‌ ‌

प्रश्न‌ ‌1.
योग्य‌ ‌पर्याय‌ ‌निवडून‌ ‌विधान‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
बाईंनी‌ ‌माझी‌ ‌हॅट‌ ‌माझ्या‌ ‌हातात‌ ‌ठेवल्यावर‌ ‌मी‌ ‌ओळखलं‌ ‌….‌………………‌
(अ)‌ ‌आता‌ ‌बाहेर,‌ ‌पावसात‌ ‌जायचंय.‌
‌(ब)‌ ‌आता‌ ‌बाहेर,‌ ‌तप्त‌ ‌उन्हात‌ ‌जायचंय.‌ ‌
(क)‌ ‌आता‌ ‌बाहेर,‌ ‌छान‌ ‌उबदार‌ ‌उन्हात‌ ‌जायचंय.‌
‌(ख)‌ ‌आता‌ ‌बाहेर,‌ ‌थंडीत‌ ‌जायचंय.‌ ‌
उत्तर‌:‌
‌बाईंनी‌ ‌माझी‌ ‌हॅट‌ ‌माझ्या‌ ‌हातात‌ ‌ठेवल्यावर‌ ‌मी‌ ‌ओळखलं‌ ‌आता‌ ‌बाहेर,‌ ‌छान‌ ‌उबदार‌ ‌उन्हात‌ ‌जायचंय.‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

प्रश्न‌ ‌2.
‌कोण‌ ‌ते‌ ‌लिहा.‌ ‌
उत्तर‌:‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 20

प्रश्न‌ ‌3.
‌कारणे‌ ‌दया.‌ ‌
उत्तर‌:‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 21

चूक‌ ‌की‌ ‌बरोबर‌ ‌ते‌ ‌लिहा.‌ ‌

प्रश्न‌ ‌1.
1. त्यांच्या‌ ‌फुलांचा‌ ‌दुर्गंध‌ ‌दरवळत‌ ‌होता.‌
2. पाऊलवाटेनं‌ ‌जात‌ ‌लेखिका‌ ‌व‌ ‌बाई‌ ‌विहिरीपाशी‌ ‌आल्या.‌ ‌
उत्तर:‌
1. ‌चूक‌
2. बरोबर‌

‌कृती‌ ‌3‌ ‌:‌ ‌व्याकरण‌ ‌कृती‌

‌प्रश्न‌ ‌1.
खालील‌ ‌वाक्य‌ ‌लेखननियमांनुसार‌ ‌शुद्ध‌ ‌करून‌ ‌लिहा.‌ ‌
पण‌ ‌लोकरच‌ ‌ते‌ ‌दुर‌ ‌होणार‌ ‌होते.‌ ‌
उत्तर‌:
पण‌ ‌लौकरच‌ ‌ते‌ ‌दूर‌ ‌होणार‌ ‌होते.‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

‌प्रश्न‌ 2.
उताऱ्यातील‌ ‌दोन‌ ‌विशेषणे‌ ‌शोधून‌ ‌लिहा.‌ ‌
उत्तर:‌ ‌

  1. छान‌ ‌
  2. ‌उबदार‌ ‌
  3. ‌वेलीच्या‌
  4. ‌थंडगार‌
  5. इतके‌ ‌
  6. ‌गमावलेली‌ ‌
  7. जिवंत‌ ‌
  8. ‌चैतन्यमय‌ ‌

‌प्रश्न‌ 3. ‌
अचूक‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌
1.‌ ‌निश्चल,‌ ‌नीश्चल,‌ ‌निचल,‌ ‌निश्चल‌ ‌
2.‌ ‌चेतन्यमय,‌ ‌चैतनमय,‌ ‌चैतन्यमय,‌ ‌चेतनमय‌ ‌
उत्तर:‌
1. निश्चल‌ ‌
2. ‌चैतन्यमय‌ ‌

प्रश्न‌ 4. ‌
‌समानार्थी‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌ ‌

  1. मार्ग‌ ‌-‌ ‌[ ]
  2. जल‌ ‌-‌ ‌[ ]
  3. आठवण‌ ‌-‌ ‌[ ]
  4. उजेड‌ ‌-‌ ‌[ ]‌

‌उत्तर:‌

  1. वाट‌
  2. पाणी‌ ‌
  3. स्मृती‌ ‌
  4. ‌प्रकाश‌ ‌

प्रश्न‌ 5. ‌
विरुद्धार्थी‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌ ‌

  1. आत‌ ‌×‌
  2. ‌जलद‌ ‌×
  3. ‌रात्र‌ ‌×
  4. ‌जवळ‌ ‌×

उत्तर‌:‌

  1. ‌बाहेर‌ ‌
  2. सावकाश‌ ‌
  3. ‌दिवस‌
  4. ‌दूर‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

प्रश्न‌ 6.
अधोरेखित‌ ‌शब्दाचा‌ ‌विरुद्धार्थी‌ ‌शब्द‌ ‌लिहून‌ ‌वाक्य‌ ‌पुन्हा‌ ‌लिहा.‌
‌इतके‌ ‌दिवस‌ ‌आपण‌ ‌काहीतरी‌ ‌विसरून‌ ‌गेलो‌ ‌हातो,‌ ‌याची‌ ‌स्पष्ट‌ ‌जाणीव‌ ‌झाली.‌
‌उत्तरः‌
‌इतके‌ ‌दिवस‌ ‌आपण‌ ‌काहीतरी‌ ‌विसरून‌ ‌गेलो‌ ‌होतो,‌ ‌याची‌ ‌अस्पष्ट‌ ‌जाणीव‌ ‌झाली.‌ ‌

प्रश्न‌ 7.
उताऱ्यातील‌ ‌दोन‌ ‌अनेकवचनी‌ ‌शब्द‌ ‌शोधून‌ ‌लिहा.‌ ‌
उत्तर:‌

  1. ‌जाळ्या‌
  2. ‌फुलांचा‌
  3. ‌बोटांनी‌

प्रश्न‌ 8.
तक्ता‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
उत्तर:‌

शब्द‌ ‌ प्रत्यय‌ विभक्ती‌
बाईंनी‌ ‌ नी‌ तृतीया‌ ‌(अनेकवचन)‌
‌वेलीच्या‌ ‌ च्या‌ ‌ षष्ठी‌ ‌(एकवचन)‌
‌धारेत‌ ‌ सप्तमी‌ ‌(एकवचन)‌
‌पाण्याच्या‌ ‌ च्या‌ ‌ षष्ठी‌ ‌(एकवचन)‌ ‌

प्रश्न‌ 9.
‌तक्ता‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
उत्तर:‌

शब्द‌ ‌ मूळ‌ ‌शब्द‌ ‌सामान्यरूप‌ ‌
आत्म्याला‌ ‌आत्मा‌ ‌ आत्म्या‌ ‌‌
फुलांचा ‌फूले‌ ‌ फुलां‌
‌वेलीच्या‌ ‌ वेल वेली‌ ‌
वाटेत‌ ‌ वाट‌ ‌ वाटे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

प्रश्न‌ 10.
कंसातील‌ ‌वाक्प्रचारांचा‌ ‌अर्थ‌ ‌लिहून‌ ‌वाक्यात‌ ‌उपयोग‌ ‌करा.‌ ‌ (निश्चल‌ ‌उभे‌ ‌राहणे,‌ ‌आनंदाची‌ ‌उधळण‌ ‌करणे)‌ ‌
उत्तर:‌
1. ‌निश्चल‌ ‌उभे‌ ‌राहणे‌ ‌-‌ ‌स्तब्ध‌ ‌उभे‌ ‌राहणे‌ ‌
वाक्य:‌ ‌बाबा‌ ‌रागावले‌ ‌आहेत‌ ‌हे‌ ‌ओळखून‌ ‌सीमा‌ ‌त्यांच्यासमोर‌ ‌निश्चल‌ ‌उभी‌ ‌राहिली.‌ ‌
उत्तर‌:‌
2. आनंदाची‌ ‌उधळण‌ ‌करणे‌ ‌-‌ ‌आनंद‌ ‌पसरवणे
वाक्यः‌ ‌त्या‌ ‌पहिल्या‌ ‌पावसाने‌ ‌सगळीकडे‌ ‌आनंदाची‌ ‌उधळण‌ ‌केली‌ ‌होती.‌

‌प्रश्न‌ 11.
‌वाक्यातील‌ ‌काळ‌ ‌ओळखा.‌ ‌
अजूनही‌ ‌तसे‌ ‌ह्या‌ ‌वाटेत‌ ‌बरेच‌ ‌अडथळे‌ ‌होते.‌ ‌
उत्तरः‌
‌भूतकाळ‌ ‌

‌प्रश्न‌ 12.
‌काळ‌ ‌बदला.‌ ‌(भविष्यकाळ‌ ‌करा)‌ ‌
त्यांच्या‌ ‌फुलांचा‌ ‌सुगंध‌ ‌दरवळत‌ ‌होता.‌ ‌
उत्तरः‌
‌त्यांच्या‌ ‌फुलांचा‌ ‌सुगंध‌ ‌दरवळेल.‌ ‌

‌प्रश्न‌ 13.
‌पर्यायी‌ ‌शब्द‌ ‌लिहा.
उत्तरः‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 22

कृती‌ ‌4‌ ‌:‌ ‌स्वमत‌ ‌

‌प्रश्न‌ 1.
‘सर्वसामान्य‌ ‌मुलांबरोबर‌ ‌दिव्यांग‌ ‌मुलांना‌ ‌शिक्षणाची‌ ‌समान‌ ‌संधी‌ ‌द्यायला‌ ‌हवी’‌ ‌या‌ ‌विचाराचे‌ ‌सामाजिक‌ ‌महत्त्व‌ ‌जाणा‌ ‌व‌ ‌ते‌ ‌शब्दबद्ध‌ ‌करा.‌ ‌
उत्तर:‌
‌निसर्गनियमानुसार‌ ‌तसेच‌ ‌कायद्यानुसार‌ ‌प्रत्येकाला‌ ‌शिक्षणाचा‌ ‌समान‌ ‌अधिकार‌ ‌आहे.‌ ‌त्यामुळे‌ ‌सर्वसामान्य‌ ‌मुले‌ ‌किंवा‌ ‌दिव्यांग‌ ‌मुले‌ ‌हा‌ ‌भेदभाव‌ ‌आपण‌ ‌करू‌ ‌शकत‌ ‌नाही.‌ ‌पण‌ ‌तसे‌ ‌झाल्यास‌ ‌दिव्यांग‌ ‌मुले‌ ‌ही‌ ‌त्यांच्या‌ ‌प्राथमिक‌ ‌हक्कापासून‌ ‌वंचित‌ ‌होतील,‌ ‌त्यांच्यामध्ये‌ ‌न्यूनगंडाची,‌ ‌स्वत:मध्ये‌ ‌काहीतरी‌ ‌कमतरता‌ ‌आहे‌ ‌ही‌ ‌भावना‌ ‌निर्माण‌ ‌होईल.‌ ‌परिणामी‌ ‌समाजातील‌ ‌एक‌ ‌महत्त्वाचा‌ ‌घटक‌ ‌समाजापासून‌ ‌दूर‌ ‌होईल,‌ ‌त्यामुळे‌ ‌दिव्यांग‌ ‌मुलांना‌ ‌शिक्षणाची‌ ‌समान‌ ‌संधी‌ ‌द्यायला‌ ‌हवी.‌ ‌शिक्षणामुळे‌ ‌त्यांच्यातील‌ ‌न्यूनगंड‌ ‌कमी‌ ‌होऊन‌ ‌ते‌ ‌आपल्या,‌ ‌दिव्यंगावर‌ ‌मात‌ ‌करतील‌ ‌व‌ ‌ते‌ ‌स्वावलंबी‌ ‌बनतील.‌ ‌त्यांच्यामध्ये‌ ‌शिक्षणामुळे‌ ‌स्वाभिमान‌ ‌जागृत‌ ‌होईल.‌ ‌शिक्षणामुळे‌ ‌त्यांना‌ ‌समाजात‌ ‌मानाचे‌ ‌स्थान‌ ‌मिळेल.‌ ‌परिणामी‌ ‌समाजाची,‌ ‌देशाची‌ ‌प्रगती‌ ‌होण्यास‌ ‌मोठी‌ ‌मदत‌ ‌मिळेल.‌ ‌त्यामुळेच‌ ‌सर्वसामान्य‌ ‌मुलांबरोबर‌ ‌दिव्यांग‌ ‌मुलांना‌ ‌शिक्षणाची‌ ‌समान‌ ‌संधी‌ ‌द्यायला‌ ‌हवी.‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

‌पुढील‌ ‌उताऱ्याच्या‌ ‌आधारे‌ ‌दिलेल्या‌ ‌सूचनेनुसार‌ ‌कृती‌ ‌कराः‌ ‌

कृती‌ ‌1‌ ‌:‌ ‌आकलन‌ ‌कृती‌ ‌

‌प्रश्न‌ 1.
आकृतिबंध‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌
उत्तर:‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 23

‌‌‌प्रश्न‌ 2.
कारणे‌ ‌दया.‌ ‌
उत्तर:‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 24

‌‌‌प्रश्न‌ 3.
उताऱ्यानुसार‌ ‌वाक्यांचा‌ ‌क्रम‌ ‌लावा.‌

  1. आयुष्यात‌ ‌पहिल्यांदाच‌ ‌मला‌ ‌उदया‌ ‌कधी‌ ‌उगवतोय‌ ‌ह्याची‌ ‌उत्कंठा‌ ‌लागून‌ ‌राहिली‌ ‌होती.‌ ‌
  2. दारापाशी‌ ‌आल्यावर‌ ‌मला‌ ‌मी‌ ‌मोडलेल्या‌ ‌बाहुलीची‌ ‌आठवण‌ ‌आली.‌ ‌
  3. ‌मला‌ ‌जशी‌ ‌एक‌ ‌वेगळीच‌ ‌नवी‌ ‌दृष्टी‌ ‌मिळाली‌ ‌होती.‌
  4. ‌‌तो‌ ‌दिवस‌ ‌माझ्या‌ ‌दृष्टीनं‌ ‌फार‌ ‌नाट्यमय‌ ‌होता.‌ ‌

उत्तर:‌

  1. मला‌ ‌जशी‌ ‌एक‌ ‌वेगळीच‌ ‌नवी‌ ‌दृष्टी‌ ‌मिळाली‌ ‌होती.‌ ‌
  2. दारापाशी‌ ‌आल्यावर‌ ‌मला‌ ‌मी‌ ‌मोडलेल्या‌ ‌बाहुलीची‌ ‌आठवण‌ ‌झाली.‌ ‌
  3. तो‌ ‌दिवस‌ ‌माझ्या‌ ‌दृष्टीनं‌ ‌फार‌ ‌नाट्यमय‌ ‌होता.‌ ‌
  4. आयुष्यात‌ ‌पहिल्यांदाच‌ ‌मला‌ ‌उदया‌ ‌कधी‌ ‌उगवतोय‌ ‌ह्याची‌ ‌उत्कंठा‌ ‌लागून‌ ‌राहिली‌ ‌होती.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

खालील‌ ‌प्रश्नांची‌ ‌उत्तरे‌ ‌एका‌ ‌वाक्यात‌ ‌लिहा.‌

‌‌‌प्रश्न‌ 1.
लेखिकेचे‌ ‌मन‌ ‌कोणत्या‌ ‌गोष्टींसाठी‌ ‌आतुर‌ ‌झाले‌ ‌होते?‌ ‌
उत्तर:‌
‌लेखिकेचे‌ ‌मन‌ ‌नवीन‌ ‌गोष्टी‌ ‌शिकण्यासाठी‌ ‌आतुर‌ ‌झाले‌ ‌होते.‌

‌‌‌प्रश्न‌ 2.
दारापाशी‌ ‌आल्यावर‌ ‌लेखिकेला‌ ‌कशाची‌ ‌आठवण‌ ‌आली?‌ ‌
उत्तरः‌ ‌
दारापाशी‌ ‌आल्यावर‌ ‌लेखिकेला‌ ‌तिनेच‌ ‌मोडलेल्या‌ ‌बाहुलीची‌ ‌आठवण‌ ‌आली.‌ ‌

‌‌‌प्रश्न‌ 3.
लेखिकेला‌ ‌कोणती‌ ‌उत्कंठा‌ ‌लागून‌ ‌राहिली‌ ‌होती?‌ ‌
उत्तरः‌
‌लेखिकेला‌ ‌आयुष्यात‌ ‌पहिल्यांदाच‌ ‌उदया‌ ‌कधी‌ ‌उगवतोय‌ ‌याची‌ ‌उत्कंठा‌ ‌लागून‌ ‌राहिली‌ ‌होती.‌

कंसातील‌ ‌योग्य‌ ‌शब्द‌ ‌वापरून‌ ‌रिकाम्या‌ ‌जागा‌ ‌भरा.‌ ‌

‌‌‌प्रश्न‌ 1.
1.‌ ‌आयुष्यात‌ ‌नव्यानं‌ ‌आलेल्या‌ ‌या‌ ‌शब्दांनी‌ ‌माझ्या‌ ‌….‌……….. ‌पालवी‌ ‌फुटली.‌ ‌(भावविश्वात,‌ ‌विश्वात,‌ ‌जगात,‌ ‌आयुष्यात)‌
2.‌ ‌तो‌ ‌दिवस‌ ‌माझ्या‌ ‌दृष्टीनं‌ ‌फार‌ ‌………..‌ ‌होता.‌ ‌(आनंददायी,‌ ‌चैतन्यमय,‌ ‌नाट्यमय,‌ ‌पश्चात्तापाचा)‌ ‌
उत्तर:‌
1. ‌भावविश्वात‌
‌2.‌ ‌नाट्यमय‌ ‌

‌‌‌प्रश्न‌ 2.
सहसंबंध‌ ‌लिहा.‌ ‌
नवीन‌ ‌:‌ ‌गोष्टी‌ ‌::‌ ‌नवा‌ ‌:‌ …………………
उत्तरः‌ ‌
विचार‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

कृती‌ ‌2 ‌:‌ ‌आकलन‌ ‌कृती‌ ‌

‌योग्य‌ ‌पर्याय‌ ‌निवडून‌ ‌विधाने‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌

‌‌‌प्रश्न‌ 1.
आता‌ ‌प्रत्येक‌ ‌गोष्टीला‌ ‌नाव‌ ‌होतं‌ ‌……‌ ‌
(अ)‌ ‌आणि‌ ‌प्रत्येक‌ ‌नावातून‌ ‌उमलत‌ ‌होता‌ ‌एकेक‌ ‌नवा‌ ‌विचार!‌
‌(ब)‌ ‌आणि‌ ‌उमलत‌ ‌होता‌ ‌एकेक‌ ‌नवा‌ ‌विचार‌ ‌प्रत्येक‌ ‌नावातून‌ ‌!‌
‌(क)‌ ‌आणि‌ ‌नावा-नावातून‌ ‌उमलत‌ ‌होता‌ ‌एकेक‌ ‌नवा‌ ‌विचार!‌ ‌
(ड)‌ ‌आणि‌ ‌एकेक‌ ‌नवा‌ ‌विचार‌ ‌उमलत‌ ‌होता‌ ‌प्रत्येक‌ ‌नावातून‌ ‌!‌ ‌
उत्तरः‌
‌आता‌ ‌प्रत्येक‌ ‌गोष्टीला‌ ‌नाव‌ ‌होतं‌ ‌आणि‌ ‌नावा-नावातून‌ ‌उमलत‌ ‌होता‌ ‌एकेक‌ ‌नवा‌ ‌विचार!‌

‌‌‌प्रश्न‌ 2.
चाचपडत‌ ‌शेकोटीजवळ‌ ‌लोटलेले‌ ‌बाहुलीचे‌ ‌…….‌…………… ‌.‌
‌(अ)‌ ‌तुकडे‌ ‌गोळा‌ ‌करून‌ ‌मी‌ ‌उचलले.‌
‌(ब)‌ ‌मी‌ ‌तुकडे‌ ‌गोळा‌ ‌करून‌ ‌उचलले.‌
‌(क)‌ ‌तुकडे‌ ‌गोळा‌ ‌करून‌ ‌मी‌ ‌उचलले.‌ ‌
(ड)‌ ‌तुकडे‌ ‌मी‌ ‌गोळा‌ ‌करून‌ ‌उचलले.‌
‌उत्तरः‌ ‌
चाचपडत‌ ‌शेकोटीजवळ‌ ‌लोटलेले‌ ‌बाहुलीचे‌ ‌तुकडे‌ ‌मी‌ ‌गोळा‌ ‌करून‌ ‌उचलले.‌

‌‌‌प्रश्न‌ 3.
‌कोण‌ ‌ते‌ ‌लिहा.‌ ‌
‌उत्तरः‌ ‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 25.1

‌चूक‌ ‌वा‌ ‌बरोबर‌ ‌ते‌ ‌लिहा.‌ ‌

‌‌‌प्रश्न‌ 1.

  1. ‌लेखिकेचे‌ ‌मन‌ ‌नवीन‌ ‌गोष्टी‌ ‌शिकण्यासाठी‌ ‌आतुर‌ ‌झालं‌ ‌होतं.‌
  2. ‌लेखिकेला‌ ‌आज‌ ‌जशी‌ ‌एक‌ ‌वेगळीच‌ ‌नवी‌ ‌दृष्टी‌ ‌मिळाली‌ ‌नव्हती.‌ ‌
  3. ‌दारापाशी‌ ‌आल्यावर‌ ‌लेखिका‌ ‌मोडलेल्या‌ ‌बाहुलीची‌ ‌आठवण‌ ‌विसरली.‌ ‌

उत्तर:‌

  1. ‌बरोबर‌
  2. ‌चूक‌
  3. ‌चूक‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

कृती‌ ‌3 ‌:‌ ‌व्याकरण‌ ‌कृती‌

‌‌‌प्रश्न‌ 1.
‌खालील‌ ‌वाक्य‌ ‌लेखननियमांनुसार‌ ‌शुद्ध‌ ‌करून‌ ‌लिहा.‌ ‌
त्याच‌ ‌दिवशी‌ ‌मी‌ ‌खुप‌ ‌नवे‌ ‌शब्द‌ ‌शिकुन‌ ‌घेतले.‌ ‌
उत्तरः‌
‌त्याच‌ ‌दिवशी‌ ‌मी‌ ‌खूप‌ ‌नवे‌ ‌शब्द‌ ‌शिकून‌ ‌घेतले.‌ ‌

‌‌‌प्रश्न‌ 2.
उताऱ्यातील‌ ‌दोन‌ ‌नामे‌ ‌शोधून‌ ‌लिहा.‌ ‌
उत्तरः‌

  1. ‌विहीर‌
  2. ‌बाहुली‌
  3. ‌डोळे‌
  4. ‌शब्द‌ ‌
  5. ‌आई‌ ‌
  6. ‌बाबा‌ ‌
  7. ‌बहीण‌ ‌
  8. ‌बाबा‌ ‌
  9. रात्र‌
  10. पलंग‌

प्रश्न‌ 3.
‌अचूक‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌ ‌
1.‌ ‌कशोशीनं,‌ ‌कसोशिनं,‌ ‌कशोशिनं,‌ ‌कसोशीनं‌ ‌
2.‌ ‌पच्चात्ताप,‌ ‌पश्चाताप,‌ ‌पश्चात्ताप,‌ ‌पश्चत्ताप‌ ‌
उत्तर:‌
1. कसोशीनं‌ ‌
2.‌ ‌पश्चात्ताप‌

प्रश्न‌ 4.
समानार्थी‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌ ‌

  1. नयन‌ ‌-‌ [ ]
  2. ‌रजनी‌ ‌-‌ ‌[ ]
  3. नजर‌ ‌-‌ ‌[ ]‌ ‌
  4. मेहनत‌ ‌-‌ ‌[ ]

उत्तर:‌

  1. डोळा‌ ‌
  2. रात्र‌ ‌
  3. ‌दृष्टी‌ ‌
  4. ‌प्रयत्न‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

प्रश्न‌ 5. ‌
विरुद्धार्थी‌ ‌शब्द‌ ‌लिहा.

  1. ‌जुने‌ ‌×
  2. ‌विस्मरण‌ ‌×
  3. ‌बरोबर‌ ‌×
  4. ‌अनिश्चित‌ ‌×

‌उत्तर:‌

  1. ‌नवीन‌
  2. ‌आठवण‌
  3. ‌चूक‌
  4. ‌निश्चित‌ ‌

प्रश्न‌ 6. ‌
उताऱ्यातील‌ ‌दोन‌ ‌अनेकवचनी‌ ‌शब्द‌ ‌शोधून‌ ‌लिहा.‌ ‌
उत्तर:‌

  1. ‌तुकडे‌ ‌
  2. ‌डोळे‌ ‌
  3. ‌नवे‌
  4. ‌शब्द‌
  5. ‌आठवणी‌ ‌

प्रश्न‌ 7. ‌
तक्ता‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
उत्तर:‌

शब्द प्रत्यय‌ विभक्ती
‌‌ ‌गोष्टीला‌ ‌ ला‌ द्वितीया‌ ‌(एकवचन)‌
‌शब्दांनी‌ ‌ नी‌ तृतीया‌ ‌(अनेकवचन)‌
‌बाहुलीचे‌ ‌ चे‌ षष्ठी‌ ‌(एकवचन)‌ ‌
‌नावातून‌ न‌ पंचमी‌ ‌(एकवचन)‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

प्रश्न‌ 8. ‌
तक्ता‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌ ‌
उत्तर:‌

शब्द‌ ‌ मूळ‌ ‌शब्द‌ सामान्यरूप‌
बाहुलीची बाहुली बाहुली‌
‌गोष्टीला‌  ‌गोष्ट‌ ‌ गोष्टी‌
‌अर्थात‌ ‌ ‌अर्थ ‌अर्था‌ ‌
शब्दांनी शब्द‌ ‌ शब्दां‌ ‌

प्रश्न‌ 9. ‌
पर्यायी‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌ ‌
उत्तर:‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ 26

कृती‌ ‌4‌ ‌:‌ ‌स्वमत‌

प्रश्न‌ 1. ‌
‌तुमच्या‌ ‌मते‌ ‌हेलन‌ ‌केलर‌ ‌आयुष्यात‌ ‌पहिल्यांदा‌ ‌’उदयाची’‌ ‌वाट‌ ‌का‌ ‌पाहत‌ ‌असेल?‌ ‌
उत्तरः‌ ‌
हेलन‌ ‌केलर‌ ‌ही‌ ‌एक‌ ‌दिव्यांग‌ ‌मुलगी‌ ‌होती.‌ ‌आंधळेपणा,‌ ‌बहिरेपणा‌ ‌व‌ ‌मुकेपणा‌ ‌यामुळे‌ ‌तिच्या‌ ‌संपूर्ण‌ ‌आयुष्यात‌ ‌अंधार‌ ‌पसरलेला‌ ‌होता.‌ ‌परंतु‌ ‌शिक्षिका‌ ‌अनी‌ ‌मॅन्सफिल्ड‌ ‌सुलिव्हन‌ ‌यांच्यामुळे‌ ‌तिला‌ ‌शब्दांची‌ ‌ओळख‌ ‌झाली.‌ ‌नवीन‌ ‌शब्द‌ ‌कळू‌ ‌लागले.‌ ‌परिचित‌ ‌अपरिचित‌ ‌वस्तूंची‌ ‌नावे‌ ‌तिला‌ ‌कळू‌ ‌लागली,‌ ‌त्यामुळे‌ ‌अंधाराने‌ ‌भरलेल्या‌ ‌तिच्या‌ ‌जगामध्ये‌ ‌नवचैतन्य‌ ‌निर्माण‌ ‌झाले.‌ ‌त्यामुळेच‌ ‌हेलनच्या‌ ‌आयुष्यात‌ ‌नव्यानं‌ ‌आलेल्या‌ ‌या‌ ‌शब्दांनी‌ ‌तिच्या‌ ‌भावविश्वात‌ ‌पालवी‌ ‌फुटली.‌ ‌अंधाराने‌ ‌भरलेल्या‌ ‌आयुष्यात‌ ‌जे‌ ‌घडले‌ ‌नव्हते‌ ‌ते‌ ‌घडले.‌ ‌या‌ ‌सर्व‌ ‌कारणांमुळे‌ ‌हेलन‌ ‌केलर‌ ‌आयुष्यात‌ ‌पहिल्यांदा‌ ‌’उदयाची’‌ ‌वाट‌ ‌पाहत‌ ‌असेल‌ ‌असे‌ ‌वाटते.‌ ‌

शब्दांचा खेळ Summary in Marathi

‌लेखकाचा‌ ‌परिचय‌:
‌ ‌
नाव‌:‌ ‌हेलन‌ ‌केलर‌ ‌
कालावधी‌:‌ ‌(1880-1968)
परिचय‌:‌ ‌विसाव्या‌ ‌शतकावर‌ ‌आपल्या‌ ‌अलौकिक‌ ‌कार्याने‌ ‌आणि‌ ‌व्यक्तिमत्त्वामुळे‌ ‌ज्या‌ ‌लोकोत्तर‌ ‌व्यक्तींचा‌ ‌प्रभाव‌ ‌पडला,‌ ‌त्यामध्ये‌ ‌हेलन‌ ‌केलर‌ ‌यांचे‌ ‌नाव‌ ‌अग्रगण्य‌ ‌आहे.‌ ‌अंधत्व,‌ ‌मुकेपणा‌ ‌आणि‌ ‌बधिरत्व‌ ‌अशा‌ ‌तिहेरी‌ ‌अपंगत्वाशी‌ ‌सामना‌ ‌देत‌ ‌त्यांनी‌ ‌आपले‌ ‌शिक्षण‌ ‌पूर्ण‌ ‌केले.‌ ‌अंधारातून‌ ‌प्रकाशाकडे‌ ‌नेणाऱ्या‌ ‌हेलन‌ ‌केलर‌ ‌यांच्या‌ ‌शिक्षणाच्या‌ ‌थक्क‌ ‌करणाऱ्या‌ ‌अनुभवांनी‌ ‌युक्त‌ ‌अशा‌ ‌’the‌ ‌story‌ ‌of‌ ‌my‌ ‌life’‌ ‌या‌ ‌आत्मकथनाचा‌ ‌मराठी‌ ‌अनुवाद‌ ‌श्री.‌ ‌माधव‌ ‌कर्वे‌ ‌यांनी‌ ‌’माझी‌ ‌जीवनकहाणी’‌ ‌या‌ ‌पुस्तकरूपाने‌ ‌केला‌ ‌आहे.‌

‌प्रस्तुत‌ ‌उतारा‌ ‌’माझी‌ ‌जीवनकहाणी‌ ‌-‌ ‌हेलन‌ ‌केलर,‌ ‌अनुवाद‌ ‌-‌ ‌माधव‌ ‌कर्वे,‌ ‌या‌ ‌पुस्तकातून‌ ‌घेतला‌ ‌आहे.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

प्रस्तावना‌:

‘शब्दांचा‌ ‌खेळ’‌ ‌हा‌ ‌उतारा‌ ‌श्री‌ ‌माधव‌ ‌कर्वे‌ ‌यांनी‌ ‌लिहिलेल्या‌ ‌हेलन‌ ‌केलर‌ ‌यांच्या‌ ‌आत्मवृत्ताच्या‌ ‌अनुवादातून‌ ‌घेतला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌पाठात‌ ‌हेलन‌ ‌केलर‌ ‌यांना‌ ‌अपंगत्वामुळे‌ ‌भाषा‌ ‌शिक्षणात‌ ‌येणारे‌ ‌अडथळे‌ ‌व‌ ‌हे‌ ‌अडथळे‌ ‌दूर‌ ‌करण्यासाठी‌ ‌त्यांनी‌ ‌व‌ ‌त्यांच्या‌ ‌शिक्षिकेने‌ ‌केलेले‌ ‌प्रयत्न‌ ‌याचे‌ ‌वर्णन‌ ‌येथे‌ ‌केले‌ ‌आहे.‌ ‌

The‌ ‌extract‌ ‌’Shabdancha‌ ‌Khel’‌ ‌is‌ ‌taken‌ ‌from‌ ‌the‌ ‌translation‌ ‌of‌ ‌the‌ ‌autobiography‌ ‌of‌ ‌Helen‌ ‌Keller.‌ ‌Helen‌ ‌Keller‌ ‌became‌ ‌deaf‌ ‌and‌ ‌blind‌ ‌at‌ ‌the‌ ‌age‌ ‌of‌ ‌19‌ ‌months.‌ ‌This‌ ‌extract‌ ‌tells‌ ‌us‌ ‌about‌ ‌the‌ ‌extraordinary‌ ‌and‌ ‌remarkable‌ ‌struggle‌ ‌of‌ ‌Helen‌ ‌and‌ ‌her‌ ‌teacher,‌ ‌to‌ ‌overcome‌ ‌her‌ ‌shortcomings‌ ‌in‌ ‌learning‌ ‌language.‌ ‌

शब्दार्थ‌:

  1. नवल‌ ‌-‌ ‌आश्चर्य‌ ‌(wonder)‌ ‌
  2. पोर्च‌ ‌-‌ ‌द्वारमंडप‌ ‌(porch)‌ ‌
  3. अपेक्षा‌ ‌-‌ ‌इच्छा‌ ‌(ambition‌ ‌,‌ ‌wish)‌ ‌
  4. खाणाखुणा‌ ‌-‌ ‌येचे‌ ‌अर्थ‌ ‌खुणा,‌ ‌इशारा‌ ‌(signs,‌ ‌marks)‌
  5. ‌लगबग‌ ‌-‌ ‌घाई‌ ‌व‌ ‌गडबड‌ ‌(hurry,‌ ‌hustle)‌ ‌
  6. अंदाज‌ ‌-‌ ‌सुमार,‌ ‌अदमास‌ ‌(rough‌ ‌estimate)‌ ‌
  7. कडवटपणा‌ ‌-‌ ‌कडूपणा‌ ‌(bitterness)‌ ‌
  8. व्यग्र‌ ‌-‌ ‌व्यस्त,‌ ‌गुंग‌ (engrossed)‌ ‌
  9. झगडा‌ ‌-‌ ‌भांडण‌ ‌(dispute)‌
  10. ‌दाट‌ ‌-‌ ‌घन‌ ‌(thick,‌ ‌dense)‌ ‌
  11. स्पर्श‌ ‌-‌ ‌संपर्क‌ ‌(touch)‌
  12. ‌किनारा‌ ‌-‌ ‌काठ‌ ‌(a‌ ‌bank)‌
  13. ‌ताण‌ ‌- दबाव‌ ‌(strain,‌ ‌tension)‌
  14. ‌नि:शब्द‌ ‌-‌ ‌काही‌ ‌न‌ ‌बोलता,‌ ‌शांत‌ ‌(silent)‌ ‌
  15. आक्रंदन‌ ‌-‌ ‌तीव्र‌ ‌शोक,‌ ‌आक्रोश‌ ‌(wailing)‌ ‌
  16. न्हाणे‌ ‌-‌ ‌नाहणे,‌ ‌स्नान‌ ‌करणे‌ ‌(to‌ ‌bathe)‌ ‌
  17. पाखर‌ ‌-‌ ‌येथे‌ ‌अर्थ‌ ‌सावली‌ ‌(shade)‌
  18. ‌जिना‌ ‌-‌ ‌पायऱ्या‌ ‌(staircase)‌
  19. ‌चिंध्या‌ ‌-‌ ‌फाटलेले‌ ‌वस्त्र‌ ‌(strips‌ ‌of‌ ‌clothes)‌ ‌
  20. तानमान‌ ‌-‌ ‌स्थलकाल,‌ ‌परिस्थितीची‌ ‌अनुकूल‌ ‌संधी‌
  21. ‌हिसकावणे‌ ‌-‌ ‌खेचून‌ ‌घेणे‌ ‌(to‌ ‌take‌ ‌away‌ ‌forcibly)‌
  22. ‌पीडा‌ ‌-‌ ‌त्रास,‌ ‌वेदना‌ ‌(trouble,‌ ‌pain)‌ ‌
  23. खंत‌ ‌-‌ ‌दु:ख‌ ‌(regret)‌
  24. ‌खेद‌ ‌-‌ ‌दु:ख‌ ‌(regret)‌ ‌
  25. आविर्भाव‌ ‌-‌ ‌हावभाव‌ ‌(expression)‌ ‌
  26. निश्चल‌ ‌-‌ ‌स्तब्ध,‌ ‌अढळ‌ ‌(stable,‌ ‌firm,‌ ‌still)‌
  27. ‌हळवे‌ ‌-‌ ‌नाजूक‌ ‌(sentimental)‌
  28. ‌उबदार‌ ‌-‌ ‌गरम‌ ‌करणारे‌ ‌(warm)‌
  29. ‌टुणटुण‌ ‌-‌ ‌लहान-लहान‌ ‌उड्या‌ ‌मारत‌ ‌(hoppingly)‌ ‌
  30. पाऊलवाट‌ ‌-‌ ‌पायवाट‌ ‌(path)‌ ‌
  31. दरवळत‌ ‌-‌ ‌सर्वत्र‌ ‌पसरत‌ ‌
  32. धारा‌ ‌-‌ ‌प्रवाह‌ ‌(flow)‌ ‌
  33. ओघळ‌ ‌-‌ ‌बारीक‌ ‌प्रवाह‌ ‌(streamlet)‌
  34. ‌अस्पष्ट‌ ‌-‌ ‌स्पष्ट‌ ‌नसलेले‌ ‌(unclear)‌ ‌
  35. जाणीव‌ ‌-‌ ‌आकलन,‌ ‌बोध‌ ‌(realization)‌
  36. ‌स्मृती‌ ‌-‌ ‌आठवण‌ ‌(memory)‌
  37. ‌थरार‌ ‌-‌ ‌(thrill)‌ ‌
  38. उसळणे‌ ‌-‌ ‌वर‌ ‌जाणे‌ ‌(to‌ ‌rise‌ ‌up)‌ ‌
  39. चैतन्यमय‌ ‌-‌ ‌उत्साही‌ ‌(enthusiastic)‌ ‌
  40. उधळणे‌ ‌-‌ ‌येचे‌ ‌अर्थ‌ ‌उडवणे‌ ‌(to‌ ‌throw)‌
  41. ‌अडथळे‌ ‌-‌ ‌अडचणी‌ ‌(problems,‌ ‌obstacles)‌ ‌
  42. चाचपडत‌ ‌-‌ ‌येथे‌ ‌अर्थ‌ ‌हातांनी‌ ‌स्पर्श‌ ‌करणे‌ ‌/‌ ‌शोधणे‌ ‌
  43. पश्चात्ताप‌ ‌-‌ ‌खेद‌ ‌(remorse)‌ ‌
  44. भावविश्व‌ ‌-‌ ‌भावनेतील‌ ‌जग‌ ‌
  45. नाट्यमय‌ ‌-‌ ‌नाट्यपूर्ण‌ ‌(dramatic)‌ ‌
  46. पलंग‌ ‌-‌ ‌खाट‌ ‌(bedstead,‌ ‌coach)‌
  47. ‌शेकोटी‌ ‌-‌ ‌जाळ‌ ‌(a‌ ‌little‌ ‌warming‌ ‌fire)‌

‌टिपा‌:‌

  1. अनी‌ ‌मॅन्सफिल्ड‌ ‌सुलिव्हॅन‌ ‌-‌ ‌लेखिका‌ ‌हेलन‌ ‌केलर‌ ‌यांची‌ ‌शिक्षिका‌ ‌
  2. हनीसकल‌ ‌वेल‌ ‌-‌ ‌सुगंधी‌ ‌फुलांची‌ ‌वेल‌ ‌
  3. होकायंत्र‌ ‌-‌ ‌दिशा‌ ‌ओळखण्यासाठी‌ ‌गलबतावर‌ ‌वापरले‌ ‌जाणारे‌ ‌यंत्र‌ ‌
  4. पर्किन्स‌ ‌इन्स्टिट्यूशन‌ ‌-‌ ‌या‌ ‌संस्थेची‌ ‌स्थापना‌ ‌1929 मध्ये‌ ‌झाली.‌ ‌ही‌ ‌अमेरिकेतील‌ ‌सर्वांत‌ ‌जुनी‌ ‌अंध‌ ‌व्यक्तींसाठी‌ ‌असलेली‌ ‌शाळा‌ ‌आहे.‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 16 शब्दांचा खेळ

वाक्प्रचार‌:

  1. नवल‌ ‌वाटणे‌ ‌-‌ ‌आश्चर्य‌ ‌वाटणे
  2. अंदाज‌ ‌येणे‌‌ ‌-‌ ‌साधारण‌ ‌कल्पना‌ ‌येणे‌ ‌ ‌
  3. कल्पना‌ ‌नसणे‌ ‌-‌ ‌माहित‌ ‌नसणे‌ ‌
  4. व्यग्र‌ ‌होणे‌ ‌-‌ ‌व्यस्त‌ ‌असणे,‌ ‌मग्न/गुंग‌ ‌असणे‌ ‌
  5. थकून‌ ‌जाणे‌ -‌ ‌दमणे‌ ‌
  6. ताण‌ ‌असणे‌ ‌-‌ ‌तणाव‌ ‌असणे‌
  7. ‌छाती‌ ‌धडधडणे‌ ‌-‌ ‌भीती‌ ‌वाटणे‌ ‌
  8. मायेची‌ ‌पाखर‌ ‌घालणे‌ ‌-‌ ‌प्रेम‌ ‌करणे‌ ‌
  9. अभिमानानं‌ ‌फुलून‌ ‌येणे‌ ‌-‌ ‌खूप‌ ‌आनंद‌ ‌होणे‌ ‌
  10. अनुकरण‌ ‌करणे‌ ‌-‌ ‌नक्कल‌ ‌करणे‌ ‌
  11. खाणाखुणा‌ करणे‌ ‌-‌ ‌इशारा‌ ‌करणे‌ ‌
  12. उकळ्या‌ ‌फुटणे‌ ‌-‌ ‌खूप‌ ‌आनंद‌ ‌होणे‌ ‌
  13. हिसकावून‌ ‌घेणे‌ ‌‌-‌ ‌खेचून‌ ‌घेणे‌
  14. ‌खंत‌ ‌नसणे‌ ‌-‌ ‌दु:ख‌ ‌नसणे‌ ‌
  15. आनंदाची‌ ‌उधळण‌ ‌करणे‌ ‌-‌ ‌आनंद‌ ‌पसरवणे‌
  16. ‌आतुर‌ ‌होणे‌ ‌-‌ ‌उत्सुक‌ ‌होणे‌ ‌
  17. नवी‌ ‌दृष्टी‌ ‌मिळणे‌ ‌-‌ ‌नवीन‌ ‌दिशा‌ ‌मिळणे‌ ‌
  18. पश्चात्ताप‌ ‌होणे‌ ‌-‌ ‌खेद‌ ‌वाटणे/वाईट‌ ‌वाटणे/पस्तावा‌ ‌वाटणे‌
  19. ‌पालवी‌ ‌फुटणे‌ ‌-‌ ‌नवीन‌ ‌उत्साह‌ ‌निर्माण‌ ‌होणे‌
  20. ‌उत्कंठा‌ ‌लागणे‌ ‌-‌ ‌उत्सुकता‌ ‌लागणे.‌ ‌
  21. हिरमोड‌ ‌होणे‌ ‌-‌ ‌नाराज‌ ‌होणे‌ ‌
  22. कसोशीने‌ ‌प्रयत्न‌ ‌करणे‌ ‌-‌ ‌खूप‌ ‌कष्ट‌ ‌करणे‌ ‌
  23. आतुर‌ ‌होणे‌ ‌-‌ ‌उत्सुक‌ ‌होणे‌ ‌

9th Std Marathi Questions And Answers:

Punha Ekada Question Answer Class 9 Marathi Chapter 12 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 12 पुन्हा एकदा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 12 पुन्हा एकदा Question Answer Maharashtra Board

पुन्हा एकदा Std 9 Marathi Chapter 12 Questions and Answers

पाठाखालील‌ ‌स्वाध्याय:

1.‌ कवयित्रीला‌ ‌असे‌ ‌का‌ ‌म्हणावेसे‌ ‌वाटते?‌ ‌

प्रश्न‌ ‌1.
पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌कोसळाव्यात,‌ ‌कारण‌ ‌….‌…..‌
उत्तरः‌
समाजातील‌ ‌असणारा‌ ‌भेदाभेद‌ ‌मिटून‌ ‌जावा.‌

प्रश्न‌ ‌2.
भुलावी‌ ‌तहान‌ ‌विसरावी‌ ‌भूक,‌ ‌कारण‌ ‌….‌…… ‌
उत्तरः‌ ‌
नवनवीन‌ ‌गोष्टींची‌ ‌निर्मिती‌ ‌करण्याची‌ ‌इच्छा‌ ‌व्हा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

2. ‌खालील‌ ‌घटनांचे‌ ‌कवयित्रीला‌ ‌अपेक्षित‌ ‌परिणाम‌ ‌लिहा.‌ ‌

प्रश्न‌ ‌1.‌
‌खालील‌ ‌घटनांचे‌ ‌कवयित्रीला‌ ‌अपेक्षित‌ ‌परिणाम‌ ‌लिहा.‌ ‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा 1
उत्तरः‌
1. वीज‌ ‌चमकणे‌ ‌-‌ ‌उत्साह‌ ‌निर्माण‌ ‌होतो,‌ ‌माणसात‌ ‌नवचैतन्य‌‌सळसळते.‌ ‌
2.‌ ‌वारा‌ ‌घु मणे‌ ‌-‌ ‌युवक‌ ‌भारला‌ ‌जाऊन,‌ ‌तहानभूक‌ ‌विसरून‌ ‌जाऊन,‌‌ नवनिर्मितीसाठी‌ ‌प्रयत्नशील‌ ‌होईल.‌

3. खालील‌ ‌प्रतिके‌ ‌व‌ ‌त्यांचा‌ ‌अर्थ‌ ‌यांच्या‌ ‌जोड्या‌ ‌लावा.

प्रश्न‌ ‌1.‌ ‌
खालील‌ ‌प्रतिके‌ ‌व‌ ‌त्यांचा‌ ‌अर्थ‌ ‌यांच्या‌ ‌जोड्या‌ ‌लावा.

‌ ‌’अ’‌ ‌गट‌‌ ‘ब’‌ ‌गट‌
‌1. वीज‌ ‌रक्तात‌ ‌भिनावी‌ ‌ ‌‌(अ)‌ ‌सर्वत्र‌ ‌भारत‌ ‌भूमी‌ ‌ चमकावी‌
‌2. मातीत‌ ‌माती‌ ‌एक‌ ‌व्हावी‌‌ (आ)‌ ‌समाजातील‌ ‌भेदभाव‌ ‌नष्ट‌ ‌व्हावे‌‌
‌3. नवनिर्माणाची‌ ‌चाहूल‌ लागावी‌ ‌(इ)‌ ‌मातीने‌ ‌भेदभाव‌ ‌विसरावा‌‌
4. पुसून‌ ‌टाकीत‌ ‌भेदभाव‌ (ई)‌ ‌माणसांत‌ ‌उत्साह‌ ‌निर्माण‌ ‌व्हावा.‌
5. उजळावी‌ ‌भूमी‌ दिगंतात‌‌ (उ)‌ ‌नवनवीन‌ ‌गोष्टीची‌‌ निर्मिती‌ ‌करण्याची‌‌ इच्छा‌ ‌व्हावी.‌ ‌

उत्तरः‌

‌ ‌’अ’‌ ‌गट‌‌ ‘ब’‌ ‌गट‌
‌1. वीज‌ ‌रक्तात‌ ‌भिनावी‌ ‌ ‌‌(ई)‌ ‌माणसांत‌ ‌उत्साह‌ ‌निर्माण‌ ‌व्हावा.‌
‌2. मातीत‌ ‌माती‌ ‌एक‌ ‌व्हावी‌‌ (इ)‌ ‌मातीने‌ ‌भेदभाव‌ ‌विसरावा‌‌
‌3. नवनिर्माणाची‌ ‌चाहूल‌ लागावी‌ (उ)‌ ‌नवनवीन‌ ‌गोष्टीची‌‌ निर्मिती‌ ‌करण्याची‌‌ इच्छा‌ ‌व्हावी.‌ ‌
4. पुसून‌ ‌टाकीत‌ ‌भेदभाव‌ (आ)‌ ‌समाजातील‌ ‌भेदभाव‌ ‌नष्ट‌ ‌व्हावे‌‌
5. उजळावी‌ ‌भूमी‌ दिगंतात‌‌ (अ)‌ ‌सर्वत्र‌ ‌भारत‌ ‌भूमी‌ ‌ चमकावी‌

4.‌ ‌भावार्थाधारित.‌‌

‌प्रश्न‌ ‌1.
मातीत‌ ‌माती‌ ‌व्हावी‌ ‌एक…….‌ ‌पुसून‌ ‌टाकीत‌ ‌भेदाभेद……..‌ ‌या,‌‌ काव्यपंक्तीतील‌ ‌समाजिक‌ ‌आशय‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌ ‌
उत्तरः‌
‌‘कृती‌ ‌3‌ ‌:‌ ‌काव्यसौंदर्य’‌ ‌मधील‌ (1)‌ ‌(ii)‌ ‌चे‌ ‌उत्तर‌ ‌पहा.‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

‌5.‌ ‌अभिव्यक्ती‌

‌प्रश्न‌ ‌1.
आपल्या‌ ‌देशात‌ ‌शांती‌ ‌निर्माण‌ ‌व्हावी‌ ‌यासाठी‌ ‌’पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌काय‌ ‌व्हावे‌ ‌असे‌ ‌तुम्हांस‌ ‌वाटते‌ ‌ते‌ ‌स्वत:च्या‌ ‌शब्दांत‌ ‌सविस्तर‌‌ लिहा.‌ ‌
उत्तर‌:‌ ‌
‘कृती‌ 3:‌ ‌काव्यसौंदर्य’‌ ‌मधील‌ ‌(4)‌ ‌चे‌ ‌उत्तर‌ ‌पहा.‌ ‌

‌प्रश्न‌ ‌2.
‌कवितेचा‌ ‌तुम्हाला‌ ‌समजलेला‌ ‌भावार्थ‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌ ‌
उत्तर:‌ ‌
(कवितेचा‌ ‌भावार्थ‌ ‌पहा.)‌‌

अपठित‌ ‌गदय‌ ‌आकलन.‌‌:

1. ‌खालील‌ ‌उतारा‌ ‌काळजीपूर्वक‌ ‌वाचून‌ ‌त्याखालील‌ ‌कृती‌ ‌करा.‌

‌प्रश्न‌ ‌1.
चौकटी‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌‌
(अ)‌ ‌झेंड्याचा‌ ‌पांढरा‌ ‌रंग‌ ‌गुणांचा‌ ‌निदर्शक‌ ‌[‌ ‌]
(आ)‌ ‌झेंड्याचा‌ ‌केशरी‌ ‌रंग‌ ‌गुणांचा‌ ‌निदर्शक‌ ‌[ ]
(इ)‌ ‌झेंड्याचा‌ ‌हिरवा‌ ‌रंग‌ ‌गुणांचा‌ ‌निदर्शक‌‌ [ ]

आपल्या‌ ‌झेंड्याचा‌ ‌मधला‌ ‌भाग‌ ‌पांढरा‌ ‌आहे.‌ ‌त्याचा‌ ‌अर्थ‌ ‌काय?‌ ‌पांढरा‌ ‌रंग‌ ‌प्रकाशाचा‌ ‌सत्याचा‌ ‌व‌ ‌साधेपणाचा‌ ‌निदर्शक‌ ‌आहे‌ ‌आणि‌ ‌त्यावरील‌ ‌अशोकचक्र‌ ‌काय‌ ‌सांगते?‌ ‌ते‌ ‌सद्गुणांची,‌ ‌धर्माची‌ ‌खूण‌ ‌सांगते.‌ ‌या‌ ‌झेंड्याखाली‌ ‌काम‌ ‌करताना‌ ‌आपण‌ ‌धर्ममय‌ ‌राहू,‌ ‌सत्यमय‌ ‌राहू‌ ‌असा‌ ‌त्याचा‌ ‌अर्थ‌ ‌आहे.‌ ‌आपल्या‌ ‌वर्तनाची‌ ‌ही‌ ‌सूत्रे‌ ‌राहू‌ ‌देत.‌ ‌या‌ ‌चक्राचा‌ ‌आणखी‌ ‌काय‌ ‌अर्थ‌ ‌आहे?‌ ‌चक्र‌ ‌म्हणजे‌ ‌गती.‌ ‌हे‌ ‌चक्र‌ ‌सांगते,‌ ‌की‌ ‌गतिमान‌ ‌राहा.‌ ‌केशरी‌ ‌रंग‌ ‌त्यागाचा‌ ‌व‌ ‌नम्रतेचा‌ ‌निदर्शक‌ ‌आहे‌ ‌आणि‌ ‌हिरवा‌ ‌रंग‌ ‌म्हणजे‌ ‌हरितश्यामल‌ ‌भूमातेचा.‌ ‌या‌ ‌ध्वजाखाली‌ ‌उभे‌ ‌राहून‌ ‌सेवावृत्तीने‌ ‌व‌ ‌निरहंकारीपणाने‌ ‌आपण‌ ‌पृथ्वीवर‌ ‌स्वर्ग‌ ‌निर्मूया.‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

2. झेंड्यातील‌ ‌अर्थपूर्णता‌ ‌स्वभाषेत‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.

‌प्रश्न‌ ‌1.
झेंड्यातील‌ ‌अर्थपूर्णता‌ ‌स्वभाषेत‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 12 पुन्हा एकदा Additional Important Questions and Answers

पुढील‌ ‌पक्ष्याच्या‌ ‌आधारे‌ ‌दिलेल्या‌ ‌सूचनेनुसार‌ ‌कृती‌ ‌करा:‌ ‌

कृती‌ ‌1‌:‌ ‌आकलन‌ ‌कृती‌

प्रश्न‌‌ ‌1.‌ ‌
आकृतिबंध‌ ‌पूर्ण‌ ‌करा
उत्तरः‌ ‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा 2
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा 3

प्रश्न‌‌ ‌2.‌ ‌
उत्तर‌ ‌लिहा.‌
1. ‌रक्तात‌ ‌भिनावी‌ ‌-‌ ‌[ ]
2. ‌पिंगा‌ ‌घालणाऱ्या‌ ‌-‌ ‌[ ]‌ ‌
उत्तर:‌
‌1. वीज‌ ‌
2.‌ ‌पावसाच्या‌ ‌सरी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

खालील‌ ‌प्रश्नांची‌ ‌उत्तरे‌ ‌एका‌ ‌वाक्यात‌ ‌लिहा.‌ ‌

प्रश्न‌‌ ‌1.
पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌कोण‌ ‌चमकावे‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते?‌ ‌
उत्तरः‌ ‌
पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌वीज‌ ‌चमकावी‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.‌ ‌

प्रश्न 2.
पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌पिंगा‌ ‌घालीत‌ ‌कोण‌ ‌यावे?‌ ‌
उत्तरः‌ ‌
पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌पिंगा‌ ‌घालीत‌ ‌पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌याव्यात.‌

प्रश्न‌‌ ‌3.
‌बेभान‌ ‌कोण‌ ‌व्हावे‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते?‌ ‌
उत्तर‌‌:‌ ‌
पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌बेभान‌ ‌व्हाव्यात‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.‌

प्रश्न‌‌ ‌4.
‌कवयित्रीच्या‌ ‌मते‌ ‌नवनिर्माणाची‌ ‌चाहूल‌ ‌कोणाला‌ ‌लागावी?‌ ‌
उत्तरः‌
‌कवयित्रीच्या‌ ‌मते‌ ‌नवनिर्माणाची‌ ‌चाहूल‌ ‌युवकाला‌ ‌लागावी.‌

प्रश्न‌‌ ‌5.
‌कवयित्री‌ ‌कोणाला‌ ‌तहान,‌ ‌भूक‌ ‌विसरायला‌ ‌सांगते?‌ ‌
उत्तरः‌ ‌
कवयित्री‌ ‌युवकाला‌ ‌तहान,‌ ‌भूक‌ ‌विसरायला‌ ‌सांगते.‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

कंसातील‌ ‌योग्य‌ ‌शब्द‌ ‌वापरून‌ ‌रिकाम्या‌ ‌जागा‌ ‌भरा.‌

प्रश्न‌‌ ‌1.‌

  1. पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌चमकावी‌‌ ………………………. (वीज,‌ ‌तार,‌ ‌काच,‌ ‌काया)
  2. भिनावी‌ ‌…………..‌ ‌पेटावे‌ ‌स्नायू‌‌ (मातीत,‌ ‌पाण्यात,‌ ‌रक्तात,‌ ‌अंगात)‌ ‌
  3. ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घालीत‌ ‌………….”‌ ‌पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌व्हाव्यात‌ ‌बेभान.‌ (धिंगाना,‌ ‌पिंगा,‌ ‌वरी,‌ ‌नाच)‌ ‌
  4. ‌मातीत‌ ‌…………..‌ ‌व्हावी‌ ‌एक.‌‌ (मातीत,‌ ‌माती,‌ ‌धन,‌ ‌पाणी)‌
  5. पुसून‌ ‌टाकीत‌ ‌…………..‌ ‌पुन्हा‌ ‌एकवेळ.‌‌ (जातीभेद,‌ ‌धर्मभेद,‌ ‌भेदाभेद,‌ ‌धर्म)‌
  6. ‌(पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घुमावा‌ ‌वारा‌ ‌………… ‌इथला‌ ‌भारला‌ ‌जावा.‌‌ (माणूस,‌ ‌युवक,‌ ‌मुलगा,‌ ‌बाप)‌ ‌
  7. ‌नवनिर्माणाची‌ ‌लागावी‌ ‌चाहूल‌ ‌उजळावी‌‌ (भूमी,‌ ‌जमीन,‌ ‌पठार,‌ ‌दरी)‌ ‌

उत्तर‌‌:‌

  1. वीज‌
  2. रक्तात‌
  3. पिंगा‌
  4. ‌माती‌
  5. भेदाभेद‌‌
  6. युवक‌ ‌
  7. ‌भूमी‌ ‌

‌जोड्या‌ ‌जुळवा.‌ ‌

प्रश्न‌‌ ‌1.‌

‘अ’‌ ‌गट‌ ‘ब’‌ ‌गट‌ ‌
‌1. चमकावी‌ ‌ (अ)‌ ‌पुकार‌
‌2. भिनावी‌ ‌ (ब)‌ ‌स्नायू‌
3. पेटावे (क)‌ ‌रक्तात‌‌
4. करीत‌‌ (ड)‌ ‌वीज‌‌

‌उत्तर:‌

‘अ’‌ ‌गट‌ ‘ब’‌ ‌गट‌ ‌
‌1. चमकावी‌ ‌ (ड)‌ ‌वीज‌‌
‌2. भिनावी‌ ‌ (क)‌ ‌रक्तात‌‌
3. पेटावे (ब)‌ ‌स्नायू‌
4. करीत‌‌ (अ)‌ ‌पुकार‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

प्रश्न‌‌ ‌2.‌

‘अ’‌ ‌गट‌‌ ‘ब’‌ ‌गट‌
‌1. घालीत‌ ‌याव्या‌ ‌पिंगा‌ ‌(अ)‌ ‌भेदाभेद‌
‌2. पावसाच्या‌ ‌सरी‌ (ब)‌ ‌व्हावी‌ ‌एक‌
‌3. मातीत‌ ‌माती‌ (क)‌ ‌व्हाव्यात‌ ‌बेभान‌‌
‌4. पुसून‌ ‌टाकीत‌ (ड)‌ ‌पावसाच्या‌ ‌सरी.‌

‌उत्तर:‌

‘अ’‌ ‌गट‌‌ ‘ब’‌ ‌गट‌
‌1. घालीत‌ ‌याव्या‌ ‌पिंगा‌ ‌(ड)‌ ‌पावसाच्या‌ ‌सरी.‌
‌2. पावसाच्या‌ ‌सरी‌ (क)‌ ‌व्हाव्यात‌ ‌बेभान‌‌
‌3. मातीत‌ ‌माती‌ (ब)‌ ‌व्हावी‌ ‌एक‌
‌4. पुसून‌ ‌टाकीत‌ (अ)‌ ‌भेदाभेद‌

प्रश्न‌‌ 3.‌

‘अ’‌ ‌गट‌‌ ‘ब’‌ ‌गट‌
‌1. पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌ (अ)‌ ‌भूक‌
‌2. पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌ (ब)‌ ‌तहान‌
‌3. भुलावी‌‌ (क)‌ ‌भारला‌ ‌जावा‌
‌4. विसरावी‌‌ (ड)‌ ‌घुमावा‌ ‌वारा‌ ‌

उत्तर:‌

‘अ’‌ ‌गट‌‌ ‘ब’‌ ‌गट‌
‌1. पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌ (ड)‌ ‌घुमावा‌ ‌वारा‌ ‌
‌2. पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌ (क)‌ ‌भारला‌ ‌जावा‌
‌3. भुलावी‌‌ (ब)‌ ‌तहान‌
‌4. विसरावी‌‌ (अ)‌ ‌भूक‌

कृती‌ ‌2‌:‌ ‌आकलन‌ ‌कृती‌ ‌

प्रश्न‌‌ 1.
‌समान‌ ‌अर्थाच्या‌ ‌काव्यपंक्ती‌ ‌शोधून‌ ‌लिहा.‌

  1. मातीत‌ ‌माती‌ ‌मिसळून‌ ‌जावी‌ ‌व‌ ‌एक‌ ‌व्हावी.‌‌
  2. पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌पिंगा‌ ‌घालीत‌ ‌बेभान‌ ‌होऊन‌ ‌याव्यात.‌ ‌
  3. ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌नव्या‌ ‌सुधारणांचा‌ ‌वारा‌ ‌आपल्या‌ ‌समाजात‌ ‌घुमत‌ ‌यावा.‌ ‌
  4. आपली‌ ‌भारतभूमी‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌प्रखर‌ ‌तेजाने‌ ‌तळपावी‌ ‌तिची‌‌ किर्ती‌ ‌सगळ्या‌ ‌जगभर‌ ‌पसरावी.‌ ‌

उत्तर:‌

  1. ‌मातीत‌ ‌माती‌ ‌व्हावी‌ ‌एक‌‌
  2. ‌घालीत‌ ‌पिंगा‌ ‌पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌व्हाव्यात‌ ‌बेभान‌
  3. पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घुमावा‌ ‌वारा‌‌
  4. उजळावी‌ ‌भूमी‌ ‌………….‌ ‌दिगंतात‌ ‌….‌……… ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

प्रश्न‌‌ 2.
काव्यपंक्तींचा‌ ‌योग्य‌ ‌क्रम‌ ‌लावा.‌

  1. ‌रीत‌ ‌पुकार‌ ‌
  2. भिनावी‌ ‌रक्तात‌ ‌
  3. चमकावी‌ ‌वीज‌ ‌
  4. पेटावे‌ ‌स्नायू‌ ‌
  5. ‌पुसून‌ ‌टाकीत‌ ‌भेदाभेद‌ ‌
  6. ‌पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌व्हाव्यात‌ ‌बेभान‌ ‌
  7. ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घालीत‌ ‌पिंगा‌ ‌
  8. ‌पुन्हा‌ ‌एकवेळ‌ ‌…..‌
  9. ‌उजळावी‌ ‌भूमी‌ ‌…..‌ ‌दिगंतात‌ ‌….‌
  10. ‌युवक‌ ‌इथला‌ ‌भारला‌ ‌जावा‌ ‌
  11. पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घुमावा‌ ‌वारा‌ ‌
  12. नवनिर्माणाची‌ ‌लागावी‌ ‌चाहूल‌ ‌

उत्तर:‌ ‌

  1. ‌चमकावी‌ ‌वीज‌‌
  2. भिनावी‌ ‌रक्तात‌
  3. ‌पेटावे‌ ‌स्नायू‌
  4. ‌करीत‌ ‌पुकार‌ ‌
  5. पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घालीत‌ ‌पिंगा‌ ‌
  6. पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌व्हाव्यात‌ ‌बेभान‌
  7. ‌पुसून‌ ‌टाकीत‌ ‌भेदाभेद‌ ‌
  8. पुन्हा‌ ‌एकवेळ‌
  9. पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घुमावा‌ ‌वारा‌‌
  10. ‌युवक‌ ‌इथला‌ ‌भारला‌ ‌जावा‌
  11. नवनिर्माणाची‌ ‌लागावी‌ ‌चाहूल‌‌
  12. उजळावी‌ ‌भूमी‌ ‌…….‌ ‌दिगंतात‌ ‌….‌ ‌

प्रश्न‌‌ 3.
काव्यपंक्तींवरून‌ ‌शब्दांचा‌ ‌योग्य‌ ‌क्रम‌ ‌लावा.‌‌

  1. पुकार,‌ ‌चमकावी,‌ ‌रक्तात,‌ ‌स्नायू‌ ‌
  2. ‌एकदा,‌ ‌उतरावी,‌ ‌एकवार,‌ ‌करीत‌ ‌
  3. ‌एकवेळ,‌ ‌एकदा,‌ ‌टाकीत,‌ ‌घालीत‌ ‌
  4. पिंगा,‌ ‌भेदाभेद,‌ ‌बेभान,‌ ‌कोसळाव्यात‌ ‌
  5. ‌युवक,‌ ‌वारा,‌ ‌भूक,‌ ‌भूमी.‌
  6. चाहूल,‌ ‌भारला,‌ ‌घुमावा,‌ ‌विसरावी‌

‌उत्तर:‌

  1. ‌चमकावी,‌ ‌रक्तात,‌ ‌स्नायू,‌ ‌पुकार‌‌
  2. एकदा,‌ ‌उतरावी,‌ ‌करीत,‌ ‌एकवार‌ ‌
  3. एकदा,‌ ‌घालीत,‌ ‌टाकीत,‌ ‌एकवेळ‌
  4. पिंगा,‌ ‌बेभान,‌ ‌कोसळाव्यात,‌ ‌भेदाभेद‌
  5. वारा,‌ ‌युवक,‌ ‌भूक,‌ ‌भूमी‌‌
  6. घुमावा,‌ ‌भारला,‌ ‌विसरावी,‌ ‌चाहूल‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

प्रश्न‌ ‌तयार‌ ‌करा.‌ ‌

प्रश्न‌‌ 1.‌
‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌चमकावी‌ ‌वीज.‌
‌उत्तरः‌
‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌कोणी‌ ‌चमकावे?‌

प्रश्न‌‌ 2.
‌पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌व्हाव्यात‌ ‌बेभान‌
‌उत्तरः‌
‌बेभान‌ ‌कोणी‌ ‌व्हावे‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते?‌

प्रश्न‌‌ 3.
पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घुमावा‌ ‌वारा.‌ ‌
उत्तरः‌
‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌कोण‌ ‌घुमावा?‌ ‌

प्रश्न‌‌ 4.‌
‌नवनिर्माणाची‌ ‌लागावी‌ ‌चाहूल.‌ ‌
उत्तरः‌
‌कोणाची‌ ‌चाहूल‌ ‌लागावी?‌ ‌

कृती‌ ‌3 ‌:‌ ‌काव्यसौंदर्य‌

खालील‌ ‌काव्यपंक्तीतील‌ ‌आशयसौंदर्य‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌

प्रश्न‌‌ 1.
‌पुन्हा‌ ‌एकदा,‌ ‌चमकावी‌ ‌वीज,‌ ‌उतरावी‌ ‌खाली,‌ ‌भिनावी‌‌ रक्तात‌
‌उत्तरः‌
‌वीज‌ ‌हे‌ ‌सळसळत्या‌ ‌उत्साहाचे‌ ‌प्रतीक‌ ‌आहे.‌ ‌सध्या‌‌ समाजामध्ये‌ ‌जी‌ ‌मरगळ‌ ‌दिसते‌ ‌आहे.‌ ‌ती‌ ‌मरगळ‌ ‌नष्ट‌ ‌होऊन‌ ‌माणसांमध्ये‌ ‌उत्साह‌ ‌निर्माण‌ ‌व्हावा‌ ‌असे‌ ‌येथे‌ ‌कवयित्रीला‌ ‌सूचित‌ ‌करायचे‌ ‌आहे.‌ ‌प्रत्येकाच्या‌ ‌रोमारोमात‌ ‌चैतन्य‌ ‌निर्माण‌ ‌झाले‌ ‌पाहिजे.‌ ‌प्रत्येकजण‌ ‌उत्साहाने‌ ‌चांगले‌ ‌कार्य‌ ‌करण्यासाठी‌ ‌पुढे‌ ‌यावा‌ ‌आणि‌ ‌त्याच्या‌ ‌हातून‌ ‌देशासाठी‌ ‌काहीतरी‌ ‌चांगल्या‌ ‌गोष्टी‌ ‌घडल्या‌ ‌पाहिजेत.‌‌

प्रश्न‌‌ 2.
मातीत‌ ‌माती‌ ‌व्हावी‌ ‌एक…‌ ‌पुसून‌ ‌टाकीत‌ ‌भेदाभेद…‌ ‌
उत्तरः‌
‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌बेभान‌ ‌होऊन‌ ‌कोसळाव्यात.‌‌ या‌ ‌बेभान‌ ‌सरींमुळे‌ ‌मातीत‌ ‌माती‌ ‌मिसळून‌ ‌जावी.‌ ‌ती‌ ‌एकजीव‌ ‌व्हावी.‌ ‌याचाच‌ ‌अर्थ‌ ‌या‌ ‌मातीतील‌ ‌म्हणजे‌ ‌समाजातील‌ ‌सगळा‌ ‌भेदाभेद‌ ‌मिटून‌ ‌जावा.‌ ‌समाजात‌ ‌एकोपा‌ ‌निर्माण‌ ‌व्हावा.‌ ‌म्हणून‌‌ मातीत‌ ‌माती‌ ‌एक‌ ‌व्हावी‌ ‌असे‌ ‌कवयित्रिला‌ ‌वाटते.‌

पुढील‌ ‌ओळींचा‌ ‌अर्थसौंदर्य‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌‌

प्रश्न‌‌ 1.
उतरावी‌ ‌खाली,‌ ‌भिनावी‌ ‌रक्तात‌ ‌
उत्तरः‌
‌निसर्गातील‌ ‌विविध‌ ‌प्रतिकांचा‌ ‌वापर‌ ‌करीत‌ ‌कवयित्री‌‌ नवनिर्मितीचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌छान‌ ‌वर्णन‌ ‌करतात.‌ ‌त्या‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌वीज‌ ‌चमकून‌ ‌खाली‌ ‌उतरून‌ ‌यावी.‌ ‌त्या‌ ‌वीजेचे‌ ‌तेज,‌ ‌तिची‌ ‌प्रखरता‌ ‌माणसांच्या‌‌
रक्तात‌ ‌भिनावी.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

प्रश्न‌‌ 2.
‌मातीत‌ ‌माती‌ ‌व्हावी‌ ‌एक…पुसून‌ ‌टाकीत‌ ‌भेदाभेद….‌ ‌
उत्तरः‌
‌बेभान‌ ‌सरींमुळे‌ ‌मातीत‌ ‌माती‌ ‌मिसळून‌ ‌जावी.‌ ‌याचाच‌‌ अर्थ‌ ‌या‌ ‌मातीतील‌ ‌म्हणजे‌ ‌समाजातील‌ ‌सगळा‌ ‌भेदाभेद‌ ‌मिटून‌ ‌जावा,‌ ‌संपून‌ ‌जावा,‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.‌ ‌म्हणजेच‌ ‌समाजात‌ ‌असलेला‌ ‌गरीब-श्रीमंत,‌ ‌उच्च-नीच,‌ ‌जात-धर्म,‌ ‌स्त्री-पुरुष‌ ‌असा‌ ‌विविध‌ ‌प्रकाराचा‌ ‌भेदाभेद‌ ‌नष्ट‌ ‌होऊन‌ ‌भेदभावरहित‌ ‌नव्या‌‌ समाजाची‌ ‌निर्मिती‌ ‌व्हावी,‌ ‌असे‌ ‌कवयित्रिला‌ ‌वाटते.‌ ‌

प्रश्न‌‌ 3.
‌उजळावी‌ ‌भूमी‌ ‌…‌….. ‌दिगंतात‌ ‌…‌……‌
उत्तरः‌
‌नव्या‌ ‌विचारांनी,‌ ‌नव्या‌ ‌कर्तृत्वाने‌ ‌आपली‌ ‌सारी‌ ‌भूमी‌‌ उजळून‌ ‌निघावी.‌ ‌म्हणजेच‌ ‌आपली‌ ‌भारतभूमी‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌प्रखर‌ ‌तेजाने‌ ‌तळपावी,‌ ‌तिची‌ ‌कीर्ती‌ ‌सगळ्या‌ ‌जगभर‌ ‌पसरावी,‌ ‌असेच‌‌ कवयित्रीला‌ ‌वाटते.‌ ‌

प्रश्न‌‌ 4.
‌पुन्हा‌ ‌एकदा,‌ ‌घुमावा‌ ‌वारा,‌ ‌युवक‌ ‌इथला,‌ ‌भारला‌ ‌जावा‌ ‌
उत्तरः‌
‌नवनिर्मितीचे‌ ‌विचार‌ ‌प्रखरतेने‌ ‌मांडताना‌ ‌कवयित्री‌ ‌म्हणतात‌‌ की,‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌नव्या‌ ‌सुधारणांचा‌ ‌वारा‌ ‌आपल्या‌ ‌समाजात‌ ‌घुमत‌‌ यावा.‌ ‌या‌ ‌वाऱ्याने‌ ‌इथला‌ ‌प्रत्येक‌ ‌युवक‌ ‌भारून‌ ‌जावा.‌ ‌

प्रश्न‌‌ 3.
क्रांती‌ ‌आपोआप‌ ‌होत‌ ‌नाही‌ ‌तर‌ ‌ती‌ ‌घडवून‌ ‌आणावी‌ ‌लागते,‌‌ यावर‌ ‌तुमचे‌ ‌मत‌ ‌सोदाहरण‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌ ‌
उत्तरः‌
‌क्रांती‌ ‌आपोआप‌ ‌होत‌ ‌नसली‌ ‌तरी‌ ‌ती‌ ‌घडवून‌ ‌आणण्यासाठी‌‌ तशी‌ ‌परिस्थिती‌ ‌निर्माण‌ ‌व्हावी‌ ‌लागते.‌ ‌क्रांतीमुळे‌ ‌समाजात‌ ‌परिवर्तन‌ ‌होत‌ ‌असते.‌ ‌संपूर्ण‌ ‌समाजात‌ ‌व‌ ‌देशात‌ ‌आमूलाग्र‌ ‌बदल‌ ‌घडवून‌ ‌आणण्याचे‌ ‌सामर्थ्य‌ ‌क्रांतीत‌ ‌असते,‌ ‌तिला‌ ‌घडवून‌ ‌आणण्यासाठी‌ ‌समाजातील‌ ‌कोणीतरी‌ ‌व्यक्ती‌ ‌पुढाकार‌ ‌घेते.‌ ‌ती‌ ‌आपले‌ ‌ज्वलंत‌ ‌विचार‌ ‌लिखित‌ ‌स्वरूपात‌ ‌मांडते‌ ‌व‌ ‌पुढे‌‌ व्यक्त‌ ‌करते.‌ ‌त्याचे‌ ‌वाचन‌ ‌करून‌ ‌लोकांमध्ये‌ ‌तत्कालीन‌ ‌रूढी,‌ ‌परंपरा‌ ‌वा‌ ‌विचारधारणेविषयी‌ ‌तिटकारा‌ ‌निर्माण‌ ‌होतो.‌ ‌जनता‌ ‌आपल्यावर‌ ‌होत‌ ‌असलेला‌ ‌अन्याय,‌ ‌अत्याचार‌ ‌यांविरोधात‌ ‌जागृत‌ ‌होते‌ ‌व‌ ‌क्रांतीस‌ ‌सिद्ध‌ ‌होते.‌ ‌रूसोचे‌ ‌विचार‌ ‌वाचून‌ ‌फ्रेंच‌ ‌लोक‌ ‌राज्यक्रांती‌ ‌करण्यास‌ ‌सिद्ध‌ ‌झाले‌ ‌होते.‌ ‌केसरीतील‌ ‌लोकमान्य‌ ‌टिळकांचे‌ ‌लेख‌ ‌वाचून‌ ‌लोक‌ ‌इंग्रजांविरोधात‌ ‌चिडून‌‌ उठले‌ ‌होते.‌

प्रश्न‌‌ 4.
‌आपल्या‌ ‌देशात‌ ‌शांती‌ ‌निर्माण‌ ‌व्हावी‌ ‌यासाठी‌ ‌’पुन्हा‌ ‌एकदा’‌‌ काय‌ ‌व्हावे‌ ‌असे‌ ‌तुम्हांस‌ ‌वाटते‌ ‌ते‌ ‌स्वत:च्या‌ ‌शब्दांत‌ ‌सविस्तर‌‌ लिहा.‌ ‌
उत्तरः‌
‌आपल्या‌ ‌देशात‌ ‌आज‌ ‌भ्रष्टाचार,‌ ‌अन्याय,‌ ‌अत्याचार,‌‌ स्त्रीशोषण,‌ ‌बालशोषण‌ ‌असे‌ ‌अनेक‌ ‌वाईट‌ ‌प्रकार‌ ‌घडत‌ ‌आहेत.‌ ‌त्यामुळे‌ ‌आपल्या‌ ‌देशात‌ ‌आज‌ ‌अशांतीचे‌ ‌वातावरण‌ ‌निर्माण‌ ‌झालेले‌ ‌आहे.‌ ‌यासाठी‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌क्रांती‌ ‌घडवून‌ ‌आणण्यासाठी‌ ‌सर्वांनी‌ ‌एकत्र‌ ‌येणे‌ ‌आवश्यक‌ ‌बनलेले‌ ‌आहे.‌ ‌देशात‌ ‌वाढत‌ ‌चाललेली‌ ‌अराजकता‌ ‌व‌ ‌अंधाधुंदी‌ ‌कमी‌ ‌करण्यासाठी‌ ‌सर्वांनी‌ ‌प्रामाणिकपणाने‌ ‌आपले‌ ‌कर्तव्य‌ ‌निभावले‌ ‌पाहिजे.‌ ‌’मी‌ ‌भ्रष्टाचार‌ ‌करणार‌ ‌नाही‌ ‌वा‌ ‌इतरांना‌ ‌करू‌ ‌देणार‌ ‌नाही’,‌ ‌यावर‌ ‌सर्वांनी‌ ‌ठाम‌ ‌असले‌ ‌पाहिजे.‌ ‌संविधानाच्या‌ ‌विरोधात‌ ‌कार्य‌ ‌करत‌ ‌असलेल्या‌ ‌लोकांना‌ ‌पकडून‌ ‌पोलीस‌ ‌ठाण्यात‌ ‌दिले‌ ‌पाहिजे.‌ ‌देशसेवेचे‌ ‌बाळकडू‌ ‌सर्वांनी‌ ‌प्राशन‌ ‌केले‌ ‌पाहिजे.‌ ‌यासाठी‌ ‌सर्वांनी‌ ‌मिळून‌‌ पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌अभियान‌ ‌चालविले‌ ‌पाहिजे.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

प्रश्न‌‌ 5.
‌नवनिर्मितीचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेले‌ ‌लोक‌ ‌सर्वसामान्यांपेक्षा‌ ‌वेगळे‌ असतात,‌ ‌यावर‌ ‌तुमचे‌ ‌विचार‌ ‌सोदाहरण‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌
‌उत्तरः‌ ‌
नवनिर्मिती‌ ‌म्हणजे‌ ‌जुन्या‌ ‌चालीरीती,‌ ‌रूढी,‌ ‌परंपरा,‌ ‌समाजात‌‌ प्रचलित‌ ‌असलेल्या‌ ‌सामाजिक‌ ‌समस्या‌ ‌यांचा‌ ‌नाश‌ ‌करून‌ ‌नवीन‌ ‌मूल्यांवर‌ ‌आधारित‌ ‌समाजाची‌ ‌स्थापना‌ ‌करणे‌ ‌होय.‌ ‌अशा‌ ‌या‌ ‌नवनिर्मितीचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेले‌ ‌लोक‌ ‌इतरांहून‌ ‌वेगळेच‌ ‌असतात.‌ ‌ते‌ ‌आपल्या‌ ‌ध्यासाने‌ ‌भारावलेले‌ ‌असतात.‌ ‌नवनिर्मितीचा‌ ‌ध्यास‌ ‌साकार‌ ‌करण्यासाठी‌ ‌ते‌ ‌समाजात‌ ‌क्रांती‌ ‌घडवून‌ ‌आणतात.‌ ‌आपल्या‌ ‌ज्वलंत‌ ‌विचारांनी‌ ‌व‌ ‌कृतीतून‌ ‌ते‌ ‌समाजापुढे‌ ‌एक‌ ‌आदर्श‌ ‌निर्माण‌ ‌करतात.‌ ‌नवनिर्मितीचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेली‌ ‌माणसे‌ ‌ध्येयवेडी‌ ‌असतात.‌ ‌नेल्सन‌ ‌मंडेला‌ ‌यांनीसुद्धा‌ ‌प्रस्थापित‌ ‌समाजरचनेविरोधात‌ ‌जो‌ ‌संघर्ष‌ ‌केला‌ ‌होता‌ ‌तो‌ ‌खरोखरच‌ ‌प्रशंसनीयच‌ ‌होता.‌ ‌स्वामी‌ ‌विवेकानंद,‌ ‌आगरकर,‌ ‌लोकमान्य‌ ‌टिळक‌ ‌यांनी‌ ‌सुद्धा‌ ‌नवनिर्मितीसाठी‌ ‌भगीरथ‌ ‌प्रयत्न‌ ‌केले‌ ‌होते;‌ ‌म्हणून‌ ‌या‌ ‌सर्वांना‌ ‌सर्वसामान्यांपेक्षा‌ ‌मानाचे‌ ‌व‌ ‌आदराचे‌ ‌स्थान‌ ‌आहे.‌‌

प्रश्न‌‌ 6.
दिलेल्या‌ ‌मुद्द्यांच्या‌ ‌आधारे‌ ‌कवितेसंबंधी‌ ‌पुढील‌ ‌कृती‌‌ सोडवा.‌ ‌
‌उत्तरः‌ ‌
1. कवी/‌ ‌कवयित्रीचे‌ ‌नाव‌ ‌-‌‌ प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌

2. ‌संदर्भ‌ ‌-‌‌
‘पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवयित्री‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌‌ आहे.‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌त्यांच्या‌ ‌’भुलाई’‌ ‌या‌ ‌कवितासंग्रहातील‌ ‌आहे.‌ ‌

3‌. ‌प्रस्तावना‌ ‌-‌‌
‘पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवयित्री‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌नवनिर्माणाचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌सुरेख‌ ‌वर्णन‌ ‌कवयित्रीने‌ ‌केले‌ ‌आहे.‌ ‌वाङमयप्रकारसामाजिक‌ ‌कविता‌ ‌कवितेचा‌ ‌विषयनवनिर्मितीचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌वर्णन‌ ‌करणारी‌‌
पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌सामाजिक‌ ‌भान‌ ‌असलेली‌ ‌कविता‌ ‌आहे.‌

4. वाङमयप्रकार‌‌-
सामाजिक‌ ‌कविता‌

5. ‌कवितेचा‌ ‌विषय‌‌-
नवनिर्मितीचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌वर्णन‌ ‌करणारी‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌सामाजिक‌ ‌भान‌ ‌असलेली‌ ‌कविता‌ ‌आहे.‌‌

6. कवितेतील‌ ‌आवडलेली‌ ‌ओळ‌‌
मातीत‌ ‌माती‌ ‌
व्हावी‌ ‌एक‌ ‌…‌
‌पुसून‌ ‌टाकीत‌‌
भेदाभेद…‌ ‌

7.‌ ‌मध्यवर्ती‌ ‌कल्पना‌ ‌-‌‌
समाजातील‌ ‌जुन्या‌ ‌रूढी,‌ ‌रीतिरिवाज,‌ ‌परंपरा,‌ ‌भेदाभेद‌ ‌नष्ट‌ ‌करून‌ ‌नवनिर्माणाचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌‌ सुरेख‌ ‌वर्णन‌ ‌’पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌दिसून‌ ‌येते..‌ ‌

8. कवितेतून‌ ‌मिळणारा‌ ‌संदेश‌‌ –
समाजातील‌ ‌सर्व‌ ‌प्रकारचा‌ ‌भेदाभेद,‌ ‌रूढी,‌ ‌रीतीरिवाज,‌ ‌परंपरा‌ ‌इथल्या‌ ‌तरुणांनी‌ ‌नष्ट‌ ‌कराव्यात.‌ ‌तसेच‌ ‌नवीन,‌ ‌पुरोगामी‌ ‌विचारांचा‌ ‌नवा‌ ‌एकसंघ‌ ‌समाज‌ ‌निर्माण‌ ‌करण्याचा‌ ‌प्रत्येकाने‌‌ ध्यास‌ ‌घ्यावा.‌ ‌हा‌ ‌संदेश‌ ‌’पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌या‌ ‌कवितेतून‌ ‌मिळतो.‌ ‌

9. कविता‌ ‌आवडण्याची‌ ‌वा‌ ‌न‌ ‌आवडण्याची‌ ‌कारणे-
‘पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌मला‌ ‌खूप‌ ‌आवडली‌ ‌आहे.‌ ‌त्याचे‌ ‌महत्त्वाचे‌ ‌कारण‌ ‌म्हणजे‌ ‌नवनिर्माणाचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌वर्णन‌ ‌करण्यासाठी‌ ‌कवयित्रीने‌ ‌निसर्गातील‌ ‌विविध‌ ‌प्रतिकांचा‌ ‌अतिशय‌ ‌सुरेख‌ ‌वापर‌ ‌केलेला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌प्रतिकांमुळे‌ ‌कविता‌ ‌जिवंत‌ ‌असल्याप्रमाणे‌ ‌भास‌ ‌होतो.‌‌

10. ‌भाषिक‌ ‌वैशिष्ट्ये‌‌-
‘पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌या‌ ‌कवितेमध्ये‌ ‌कवयित्री‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌प्रमाण‌ ‌मराठी‌ ‌भाषेचा‌ ‌वापर‌ ‌केलेला‌ ‌आहे.‌ ‌प्रत्येक‌ ‌ओळीमध्ये‌ ‌केवळ‌ ‌दोनच‌ ‌शब्दांचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌वेगळा‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌निसर्गप्रतिकांचा‌ ‌योग्य‌ ‌वापर‌ ‌करीत‌ ‌अर्थाचे‌ ‌सौंदर्य‌ ‌वाढवलेले‌ ‌आहे.‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

‌खालील‌ ‌काव्यपंक्तींचे‌ ‌रसग्रहण‌ ‌करा.‌ ‌

प्रश्न‌ ‌1.
पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌चमकावी‌ ‌वीज‌‌
उतरावी‌ ‌खाली‌ ‌भिनावी‌ ‌रक्तात‌
‌पेटावे‌ ‌स्नायू‌ ‌करीत‌ ‌पुकार‌‌
पुन्हा‌ ‌एकवार‌ ‌
उत्तरः‌
‌’पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवयित्री‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌नवनिर्माणाचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌सुरेख‌ ‌वर्णन‌ ‌कवयित्रीने‌ ‌केलेले‌ ‌आहे.‌‌

निसर्गातील‌ ‌विविध‌ ‌प्रतीकांचा‌ ‌वापर‌ ‌करीत‌ ‌कवयित्री‌ ‌नवनिर्मितीचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌छान‌ ‌वर्णन‌ ‌करतात.‌ ‌त्या‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌वीज‌ ‌चमकून‌ ‌खाली‌ ‌उतरून‌ ‌यावी.‌ ‌त्या‌ ‌विजेचे‌ ‌तेज,‌ ‌तिची‌ ‌प्रखरता‌ ‌माणसांच्या‌ ‌रक्तात‌ ‌भिनावी.‌ ‌म्हणजेच‌ ‌माणसांमध्ये‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌उत्साह‌ ‌भरून‌ ‌जावा.‌ ‌त्यांचे‌ ‌स्नायू‌ ‌पेटून‌ ‌उठावेत‌ ‌म्हणजेच‌ ‌समाजातील‌ ‌जुन्या,‌ ‌अनिष्ट‌ ‌चालीरिती,‌ ‌रूढी,‌ ‌परंपरा,‌ ‌अन्याय,‌ ‌अत्याचार‌ ‌याविरुद्ध‌ ‌त्यांनी‌ ‌पेटून‌ ‌उठावे‌ ‌आणि‌ ‌ते‌ ‌सारे‌ ‌नष्ट‌ ‌करून‌ ‌त्यातून‌ ‌समाजाला‌ ‌प्रगतीपथावर‌ ‌घेऊन‌ ‌जाणारे‌ ‌नवीन‌ ‌विचार‌ ‌निर्माण‌ ‌व्हावेत.‌‌

या‌ ‌काव्यपंक्तीमध्ये‌ ‌कवयित्री‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌प्रमाण‌ ‌मराठी‌ ‌भाषेचा‌ ‌वापर‌ ‌केलेला‌ ‌आहे.‌ ‌प्रत्येक‌ ‌ओळीमध्ये‌ ‌केवळ‌ ‌दोनच‌ ‌शब्दांचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌वेगळा‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌निसर्गप्रतिकांचा‌ ‌योग्य‌ ‌वापर‌ ‌करीत‌ ‌अर्थाचे‌ ‌सौंदर्य‌ ‌वाढवलेले‌ ‌आहे.‌

प्रश्न‌ ‌2.
‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घालीत‌ ‌पिंगा‌‌ पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌व्हाव्यात‌ ‌बेभान‌ ‌कोसळाव्या‌ ‌खाली‌ ‌मातीत‌ ‌माती‌ ‌व्हावी‌ ‌एक…‌ ‌पुसून‌ ‌टाकीत‌ ‌भेदाभेद…‌‌ पुन्हा‌ ‌एकवेळ…‌ ‌
उत्तर‌:‌
‌’पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवयित्री‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌नवनिर्माणाचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌सुरेख‌ ‌वर्णन‌ ‌कवयित्रीने‌ ‌केलेले‌ ‌आहे.‌‌

‌नवनिर्मितीच्या‌ ‌विचारांनी‌ ‌प्रेरित‌ ‌झालेल्या‌ ‌मनाचे‌ ‌वर्णन‌ ‌करताना‌ ‌कवयित्री‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌पावसाच्याव्हावी.‌ ‌याचाच‌ ‌अर्थ‌ ‌या‌ ‌मातीतील‌ ‌म्हणजेच‌ ‌समाजातील‌ ‌सगळा‌ ‌भेदाभेद‌ ‌मिटून‌ ‌जावा,‌ ‌संपून‌ ‌जावा,‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.‌ ‌म्हणजेच‌ ‌समाजात‌ ‌असलेला‌ ‌गरीब-श्रीमंत,‌ ‌उच्च-नीच,‌ ‌जात-धर्म,‌ ‌स्त्री-पुरुष‌ ‌असा‌ ‌विविध‌ ‌प्रकारचा‌ ‌भेदाभेद‌ ‌नष्ट‌ ‌होऊन‌ ‌भेदभावविरहित‌ ‌नव्या‌ ‌समाजाची‌ ‌निर्मिती‌ ‌व्हावी,‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.‌‌

या‌ ‌काव्यपंक्तीमध्ये‌ ‌कवयित्री‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌प्रमाण‌ ‌मराठी‌ ‌भाषेचा‌ ‌वापर‌ ‌केलेला‌ ‌आहे.‌ ‌प्रत्येक‌ ‌ओळीमध्ये‌ ‌केवळ‌ ‌दोनच‌ ‌शब्दांचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌वेगळा‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌निसर्गप्रतिकांचा‌ ‌योग्य‌ ‌वापर‌ ‌करीत‌ ‌अर्थाचे‌ ‌सौंदर्य‌ ‌वाढवलेले‌ ‌आहे.‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

प्रश्न‌ ‌3.
पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घुमावा‌ ‌वारा‌‌
युवक‌ ‌इथला‌ ‌भारला‌ ‌जावा‌ ‌
भुलावी‌ ‌तहान‌ ‌विसरावी‌ ‌भूक‌ ‌
नवनिर्माणाची‌ ‌लागावी‌ ‌चाहूल‌ ‌
उजळावी‌ ‌भूमी…‌ ‌दिगंतात…‌‌
पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌
उत्तरः‌
‌‘पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवयित्री‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌नवनिर्माणाचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌सुरेख‌ ‌वर्णन‌ ‌कवयित्रीने‌ ‌केलेले‌ ‌आहे.‌‌

नवनिर्मितीचे‌ ‌विचार‌ ‌प्रखरतेने‌ ‌मांडताना‌ ‌कवयित्री‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌नव्या‌ ‌सुधारणांचा‌ ‌वारा‌ ‌आपल्या‌ ‌समाजात‌ ‌घुमत‌ ‌यावा.‌ ‌या‌ ‌वाऱ्याने‌ ‌इथला‌ ‌प्रत्येक‌ ‌युवक‌ ‌भारून‌ ‌जावा.‌ ‌इथल्या‌ ‌तरुणाने‌ ‌मंत्रमुग्ध‌ ‌होऊन,‌ ‌तहानभूक‌ ‌विसरून‌ ‌नवनवीन‌ ‌गोष्टी‌ ‌निर्माण‌ ‌करण्याची‌ ‌आस‌ ‌धरावी.‌ ‌नवनिर्माणाची‌ ‌चाहूल‌ ‌त्याला‌ ‌लागावी.‌ ‌नवीन‌ ‌विचारांचा‌ ‌नवा‌ ‌समाज‌ ‌निर्माण‌ ‌व्हावा.‌ ‌नव्या‌ ‌विचारांनी,‌ ‌नव्या‌ ‌कर्तृत्वाने‌ ‌आपली‌ ‌सारी‌ ‌भूमी‌ ‌उजळून‌ ‌निघावी,‌ ‌म्हणजेच‌ ‌आपली‌ ‌भारतभूमी‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌प्रखर‌ ‌तेजाने‌ ‌तळपावी,‌ ‌तिची‌ ‌कीर्ती‌ ‌सगळ्या‌ ‌जगभर‌ ‌पसरावी,‌ ‌असेच‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.
‌‌
या‌ ‌काव्यपंक्तीमध्ये‌ ‌कवयित्री‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌प्रमाण‌ ‌मराठी‌ ‌भाषेचा‌ ‌वापर‌ ‌केलेला‌ ‌आहे.‌ ‌प्रत्येक‌ ‌ओळीमध्ये‌ ‌केवळ‌ ‌दोनच‌ ‌शब्दांचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌वेगळा‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌निसर्गप्रतिकांचा‌ ‌योग्य‌ ‌वापर‌ ‌करीत‌ ‌अर्थाचे‌ ‌सौंदर्य‌ ‌वाढवलेले‌ ‌आहे.‌‌

पुन्हा एकदा Summary in Marathi

कवयित्रीचा‌ ‌परिचय:

नाव‌‌:‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌
जन्म‌ ‌:‌ ‌(1953)‌‌
:‌ ‌ग्रामीण‌ ‌कथाकार,‌ ‌कवयित्री,‌ ‌’हजारी‌ ‌बेलपान’,‌ ‌’अकसिदीचे‌ ‌दाने’,‌ ‌’सुगरनचा‌ ‌खोपा’,‌ ‌’जावयाचं‌ ‌पोर’‌ ‌इत्यादी‌ ‌कथासंग्रह;‌ ‌’भुलाई’‌ ‌हा‌ ‌कवितासंग्रह;‌ ‌‘बुढाई’‌ ‌ही‌ ‌कादंबरी‌ ‌प्रसिद्ध.‌ ‌अस्सल‌ ‌वैदर्भी‌ ‌बोलीचा‌ ‌प्रभावी‌ ‌वापर‌ ‌हे‌ ‌त्यांच्या‌ ‌लेखनाचे‌ ‌खास‌ ‌वैशिष्ट्य‌ ‌आहे.‌‌

प्रस्तावना‌‌:

‘पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवयित्री‌ ‌’प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌नवनिर्माणाचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌सुरेख‌ ‌वर्णन‌ ‌केलेले‌ ‌आहे.‌‌

The‌ ‌poem‌ ‌’Punha‌ ‌ekda’‌ ‌is‌ ‌written‌ ‌by‌ ‌poetess‌ ‌Pratima‌ ‌Ingole.‌ ‌In‌ ‌this‌ ‌poem‌ ‌mind’s‌ ‌resolution‌ ‌of‌ ‌new‌ ‌generates‌ ‌has‌ ‌been‌ ‌depicted‌ ‌nicely.‌ ‌The‌ ‌Poetess‌ ‌very‌ ‌aptly‌ ‌depicts‌ ‌the‌ ‌urge‌ ‌of‌ ‌a‌ ‌progressive‌ ‌and‌ ‌creative‌ ‌mind‌ ‌towards‌ ‌the‌ ‌betterment‌ ‌of‌ ‌society‌ ‌once‌ ‌again.‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

भावार्थ‌‌:

पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌……….‌ ‌पुन्हा‌ ‌एकवार‌
निसर्गातील‌ ‌विविध‌ ‌प्रतिकांचा‌ ‌वापर‌ ‌करीत‌ ‌कवयित्री‌ ‌नवनिर्मितीचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌छान‌ ‌वर्णन‌ ‌करतात.‌ ‌त्या‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌वीज‌ ‌चमकून‌ ‌खाली‌ ‌उतरून‌ ‌यावी.‌ ‌त्या‌ ‌वीजेचे‌ ‌तेज,‌ ‌तिची‌ ‌प्रखरता‌ ‌माणसांच्या‌ ‌रक्तात‌ ‌भिनावी.‌ ‌म्हणजेच‌ ‌माणसांमध्ये‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌उत्साह‌ ‌भरून‌ ‌जावा.‌ ‌त्यांचे‌ ‌स्नायू‌ ‌पेटून‌ ‌उठावेत‌ ‌म्हणजेच‌ ‌समाजातील‌ ‌जुन्या,‌ ‌अनिष्ट‌ ‌चालीरिती,‌ ‌रूढी,‌ ‌परंपरा,‌ ‌अन्याय,‌ ‌अत्याचार‌ ‌याविरुद्ध‌ ‌त्यांनी‌ ‌पेटून‌ ‌उठावे‌ ‌आणि‌ ‌ते‌ ‌सारे‌ ‌नष्ट‌ ‌करून‌ ‌त्यातून‌ ‌समाजाला‌ ‌प्रगतीपथावर‌ ‌घेऊन‌ ‌जाणारे‌ ‌नवीन‌ ‌विचार‌ ‌निर्माण‌ ‌व्हावेत.‌‌

पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घालीत‌ ‌……भेदाभेद…‌ ‌पुन्हा‌ ‌एकवेळ…‌‌
नवनिर्मितीच्या‌ ‌विचारांनी‌ ‌प्रेरित‌ ‌झालेल्या‌ ‌मनाचे‌ ‌वर्णन‌ ‌करताना‌ ‌कवयित्री‌ ‌पुढे‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌पावसाच्या‌ ‌जोरदार‌ ‌सरी‌ ‌पिंगा‌ ‌घालीत‌ ‌म्हणजे‌ ‌स्वत:भोवती‌ ‌गोल‌ ‌गोल‌ ‌फिरत,‌ ‌बेभान‌ ‌होऊन‌‌ जमिनीवर‌ ‌बरसाव्यात.‌ ‌या‌ ‌बेभान‌ ‌सरींमुळे‌ ‌मातीत‌ ‌माती‌ ‌मिसळून‌ ‌जावी.‌ ‌ती‌ ‌एकजीव‌ ‌व्हावी.‌ ‌याचाच‌ ‌अर्थ‌ ‌या‌ ‌मातीतील‌ ‌म्हणजेच‌ ‌समाजातील‌ ‌सगळा‌ ‌भेदाभेद‌ ‌मिटून‌ ‌जावा,‌ ‌संपून‌ ‌जावा,‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.‌ ‌म्हणजेच‌ ‌समाजात‌ ‌असलेला‌ ‌गरीब-श्रीमंत,‌ ‌उच्च-नीच,‌ ‌जात-धर्म,‌ ‌स्त्री-पुरुष‌ ‌असा‌ ‌विविध‌ ‌प्रकारचा‌ ‌भेदाभेद‌ ‌नष्ट‌ ‌होऊन‌ ‌भेदभावविरहित‌ ‌नव्या‌ ‌समाजाची‌ ‌निर्मिती‌ ‌व्हावी,‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.‌‌

पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घुमावा‌ ‌…..‌ ‌दिगंतात…‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा…‌‌
नवनिर्मितीचे‌ ‌विचार‌ ‌प्रखरतेने‌ ‌मांडताना‌ ‌कवयित्री‌ ‌पुढे‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌नव्या‌ ‌सुधारणांचा‌ ‌वारा‌ ‌आपल्या‌ ‌समाजात‌ ‌घुमत‌ ‌यावा.‌ ‌या‌ ‌वाऱ्याने‌ ‌इथला‌ ‌प्रत्येक‌ ‌युवक‌ ‌भारून‌ ‌जावा.‌ ‌इथल्या‌ ‌तरुणाने‌ ‌मंत्रमुग्ध‌ ‌होऊन,‌ ‌तहानभूक‌ ‌विसरून‌ ‌नवनवीन‌ ‌गोष्टी‌ ‌निर्माण‌ ‌करण्याची‌ ‌आस‌ ‌धरावी.‌ ‌नवनिर्माणाची‌ ‌चाहूल‌ ‌त्याला‌ ‌लागावी.‌ ‌नवीन‌ ‌विचारांचा‌ ‌नवा‌ ‌समाज‌ ‌निर्माण‌ ‌व्हावा.‌ ‌नव्या‌ ‌विचारांनी,‌ ‌नव्या‌ ‌कर्तृत्वाने‌ ‌आपली‌ ‌सारी‌ ‌भूमी‌ ‌उजळून‌ ‌निघावी.‌ ‌म्हणजेच‌ ‌आपली‌ ‌भारतभूमी‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌प्रखर‌ ‌तेजाने‌ ‌तळपावी,‌ ‌तिची‌ ‌कीर्ती‌ ‌सगळ्या‌ ‌जगभर‌ ‌पसरावी,‌ ‌असेच‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.‌‌

शब्दार्थ‌‌:

  1. एकदा‌ ‌-‌ ‌एकवार‌ ‌(once)‌ ‌
  2. चमकणे‌ ‌-‌ ‌चकाकणे‌ ‌(to‌ ‌brighten,‌ ‌to‌ ‌glitter)‌
  3. ‌रक्त‌ ‌-‌ ‌रूधिर‌ ‌(blood)‌‌
  4. स्नायू‌‌ -‌ ‌(a‌ ‌muscle)‌ ‌
  5. पुकार‌ ‌-‌ ‌हाक‌ ‌
  6. पिंगा‌ ‌- लहान‌ ‌मुलींचा‌ ‌एक‌ ‌खेळ‌
  7. ‌पाऊस‌ -‌ ‌पर्जन्य‌ ‌(rain)‌
  8. ‌कोसळाव्या‌ ‌-‌ ‌पडाव्यात‌ ‌(should‌ ‌fall)‌
  9. ‌घुमावा‌ ‌-‌ ‌(should‌ ‌reverberate)‌
  10. ‌बेभान‌ ‌-‌ ‌अनियंत्रित,‌ ‌अनावर‌ ‌(beyond‌ ‌control)‌‌
  11. भेदाभेद‌ ‌-‌ ‌(discrimination)‌ ‌
  12. ‌युवक‌ ‌-‌ ‌तरुण‌ ‌पुरुष‌ ‌(a‌ ‌young‌ ‌man)‌
  13. ‌नवनिर्माण‌ ‌-‌ ‌नवीन‌ ‌निर्मिती‌ ‌(to‌ ‌create‌ ‌something‌ ‌new)‌‌
  14. भूमी‌‌ ‌-‌ ‌जमीन‌ ‌(land)‌ ‌
  15. चाहूल‌ ‌-‌ ‌कानोसा,‌ ‌सूचना‌ ‌(hint,‌ ‌an‌ ‌inkling)‌ ‌
  16. दिगंत‌ ‌-‌ ‌आसमंत‌ ‌(sky)‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

वाक्प्रचार‌‌:

1. ‌बेभान‌ ‌होणे‌ ‌-‌ ‌भान‌ ‌विसरणे.‌
2. ‌भारले‌ ‌जाणे‌‌ -‌ ‌मंत्रमुग्ध‌ ‌होणे.

9th Std Marathi Questions And Answers:

Kulup Question Answer Class 9 Marathi Chapter 10 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 10 कुलूप Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 10 कुलूप Question Answer Maharashtra Board

कुलूप Std 9 Marathi Chapter 10 Questions and Answers

1. आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न (अ)
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 1
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 2

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न (आ)
कारणे शोधा.
1. काही कड्यांना आणि काही दारांना दोन दोन कुलुपे कारण
2. नानांनी शेजाऱ्यांकडे पसाभर धान्य मागितले नाही कारण
उत्तर:
1. कुलपांचा संग्रह मित्रमंडळीच्या नजरेस पडावा या नानांच्या हव्यासामुळे.
2. नानांचा स्वभाव मानी होता.

प्रश्न (इ)
खालील चौकटीत दिलेल्या संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 3
उत्तर:

संकल्पना संकल्पनांचा अर्थ
1. वसुधैव कुटुंबकम् वृत्ती ‘सारे विश्व माझे घर’ अशी  भावना.
2. अक्षरशत्रू कुलूप अक्षरांचा वापर न करता नुसत्या चावीने उघडणारी कुलपे.
3. चोर कलेला आश्रय देत नाही. कुलपांचे कौतुक न करता चोर चोरी करून जातात.
4. माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केल दागिने घालण्याच्या आवडीने दागिने वाचवले.

प्रश्न (ई)
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 4
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 5

2. खालील शब्दांचे अर्थ शोधून लिहा.

प्रश्न 1.
खालील शब्दांचे अर्थ शोधून लिहा.
उत्तर:

  1. दुर्घट – अवघड
  2. हव्यास – लोभ
  3. कुचकामी – निरूपयोगी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

3. पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.

प्रश्न 1.
पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.
उत्तर:

  1. दुध-दुभत्या कपाटापासून ते पैशाच्या तिजोरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी कुलपे लावून नाकेबंदी करून टाकली आहे.
  2. कुलूप लोहाराकडून काढवावे तर पोटच्या पोरापेक्षाही ममतेने वाढवलेल्या कुलपाची हाडे खिळखिळी होताना पाहणे हे बंडूनानांसारख्यांना जरा दुर्घटच होते.
  3.  पण तो दिवस ही सगळ्यांनी तितक्याच धार्मिकपणे उपासात काढला.
  4. नानांचे तर डोळे पांढरे होण्याची वेळ आली.

4. सहसंबंध शोधा.

प्रश्न 1.
सहसंबंध शोधा.
उत्तर:

  1. अंधार : उजेड : : नि:संशय : संशय
  2. सावध : बेसावध : : विश्वासू : अविश्वासू
  3. ते : सर्वनाम : : व : उभयान्वयी अव्यय

5. स्वमतः

प्रश्न 1.
बंडूनानांच्या कुलूपांच्या शौकामुळे घडणाऱ्या चमत्कारिक प्रसंगाविषयी तुमचे मत लिहा.
उत्तरः
उतारा क्र.1 मधील कृती 4: स्वमतचे उत्तर पाहा.

प्रश्न 2.
बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हांला समजलेली कारणे स्वभाषेत सांगा.
उत्तरः
उतारा क्र. 4 मधील कृती 4: स्वमतचे उत्तर पाहा.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

6. अभिव्यक्ती:

प्रश्न 1.
बंडूनानांच्या छंदाच्या वर्णनातून पाठात घडणारा विनोद तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
उतारा क्र. 3 मधील कृती 4: स्वमतचे उत्तर पाहा.

प्रश्न 2.
व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे महत्त्व लिहा.
उत्तर:
स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. दैनंदिन व्यवहारांमध्ये स्वत:ला इतरांच्या तुलनेत सरस ठेवण्यासाठी स्वत:मध्ये व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणणे जरुरीचे आहे. प्रत्येकाला वेगवेगळा छंद असतो. कोणी वेगवेगळ्या विषयावर माहिती गोळा करतो, कोणी पुरातन वस्तूंचा संग्रह करतो. असे अनेक छंद असतात. वाचन करणे हाही एक छंद आहे.

म्हणजेच वाचन करणारी व्यक्ती ज्ञानी समजली जाते. कारण वाचनाने दररोज त्याच्या ज्ञानात भर पडत असते. नवनवीन गोष्टी ती आत्मसात करत असते. यामुळे तुमचा समजूतदारपणा अधिक फुलतो. आणखी लोक तुमच्याशी जोडले जातात. तसेच, नवीन छंद जोपासायचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हांला चांगल्या गोष्टीचा छंद असेल तर तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी व खुलून दिसेल; म्हणून व्यक्तिमत्त्व विकासात छंदाचे महत्त्व आहे.

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 10 कुलूप Additional Important Questions and Answers

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 6

प्रश्न 2.
उत्तर लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 7.1

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.
उत्तर:

‘अ’ गट ‘ब’ गट
1. पैशाची (अ) संग्रह
2. कुलपांचा (ब) कोठी
(क) तिजोरी

उत्तर:

‘अ’ गट ‘ब’ गट
1. पैशाची (क) तिजोरी
2. कुलपांचा (अ) संग्रह

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. बंडूनानांनी काही कड्यांस दोन-दोन व काही दारांस दोन्हीं बाजूंनी कुलपे लावलेली आहेत.
  2. कुलपांचा संग्रह मित्रमंडळींच्या नजरेस पडावा एवढीच आहे.
  3. कुलपे लावून नाकेबंदी करून टाकली आहे.
  4. आमच्या बंडूनानांना कुलपांचा मोठा शौक.

उत्तर:

  1. आमच्या बंडूनानांना कुलपांचा मोठा शौक.
  2. कुलपे लावून नाकेबंदी करून टाकली आहे.
  3. कुलपांचा संग्रह मित्रमंडळींच्या नजरेस पडावा एवढीच आहे.
  4. बंडूनानांनी काही कड्यांस दोन-दोन व काही दारांस दोन्हीं बाजूंनी कुलपे लावलेली आहेत.

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
बंडूनानांना जडलेला छंद कोणता?
उत्तर:
बंडूनानांना कुलपांचा छंद जडला होता.

प्रश्न 2.
कुलपांचा संग्रह कोणाच्या नजरेस पडावा असे बंडूनानांना वाटत होते?
उत्तर:
कुलपांचा संग्रह मित्रमंडळींच्या नजरेस पडावा असे बंडूनानांना वाटत होते.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. अनेक धातूंची, अनेक आकारांची, अनेक कळींची ………………………. जमवून त्यांनी एक संग्रहालय बनवले आहे. (कुलपे/किल्या/घरे/पुस्तके)
2. आमच्या …………….. कुलपांचा मोठा शौक. (सखूआजीला/बंडूनानांना/वडीलांना/खंडूनानांना)
उत्तर:
1. कुलपे
2. बंडूनानांना

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

शब्दसमूहासाठी एक शब्द चौकटीत लिहा

प्रश्न 1.
शब्दसमूहासाठी एक शब्द चौकटीत लिहा
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 8

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
कारण लिहा.
बंडूनानांनी घरभर कुलपे लावून बंदोबस्त करण्याचे कारण; ………………….
(अ) घरावर डाका पडणार आहे, अशी बातमी त्यांना कळाली होती.
(ब) आपल्या चीजवस्तूंचे रक्षण व्हावे ही इच्छा होती.
(क) कुलपांचा संग्रह मित्रमंडळीच्या नजरेस पडावा म्हणून.
(ड) नानांना कुलूपांचा संग्रह करायचा होता.
उत्तर:
बंडूनानांनी घरभर कुलपे लावून बंदोबस्त करण्याचे कारण; कुलपांचा संग्रह मित्रमंडळींच्या नजरेस पडावा म्हणून.

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 9

प्रश्न 3.
चूक की बरोबर लिहा.
1. बंडूनानांनी काही कड्यांस दोन-दोन व काही दारांस दोन्ही बाजूंनी कुलपे लावली आहेत.
2. आमच्या बंडूनानांना पुस्तकांचा मोठा शौक.
उत्तर:
1. बरोबर
2. चूक

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
आपल्या चिजवस्तूंचे रक्षण व्हावे हि इच्छा होती.
उत्तरः
आपल्या चीजवस्तूंचे रक्षण व्हावे ही इच्छा होती.

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
1. मित्रमंडळि, मीत्रमंडळि, मित्रमंडळी, मीत्रमंडळी
2. संग्रहालय, सगृहालय, संगरहालय, संग्ररहालय
उत्तर:
1. मित्रमंडळी
2. संग्रहालय

प्रश्न 3.
खालील वाक्यांत अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले समान अर्थाचे शब्द शोधून वाक्ये पुन्हा लिहा.
1. पुस्तकांचा साठा करायला रमेशला आवडतो.
2. दारांस दोन्ही बाजूंनी टाळे लावलेली आहेत.
उत्तर:
1. पुस्तकांचा संग्रह करायला रमेशला आवडतो.
2. दारांस दोन्ही बाजूंनी कुलपे लावलेली आहेत.

प्रश्न 4.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
आमच्या बंडूनानांना कुलपांचा मोठा शौक.
उत्तर:
आमच्या बंडूनानांना कुलपाचा मोठा शौक.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 5.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
(अधोरेखित शब्दांची जात ओळखा)
1. बंडूनानांना कुलपांचा मोठा शौक.
2. तो पहाटे दररोज चालायला जातो.
उत्तर:
1. नाम
2. क्रियाविशेषण अव्यय

प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द मूळ शब्द सामान्यरूप
कुलूपाचा कुलूप कुलपा
हव्यासामुळे हव्यास हव्यासा
कपाटापासून कपाट कपाटा
दारांस दारे दारां

प्रश्न 7.
खालील वाक्यात अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेला योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.
कुलपांचा संग्रह मित्रमंडळींच्या दृष्टीस पडावा एवढीच इच्छा आहे.
उत्तर:
कुलपांचा संग्रह मित्रमंडळींच्या नजरेस पडावा एवढीच इच्छा आहे.

प्रश्न 8.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
कुलपे जमवून बंडूनानांनी एक संग्रहालय बनवले आहे. (काळ ओळखा)
उत्तर:
वर्तमानकाळ

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
बंडूनानांच्या कुलपांच्या शौकामुळे घडणाऱ्या चमत्कारिक प्रसंगांविषयी तुमचे मत लिहा.
उत्तरः
बंडूनानांना कुलपांचा शौक होता. आपल्या या शौकापायी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची कुलपे संग्रहित करून ठेवलेली होती. त्यांच्या कुटुंबाने (बायकोने) धान्याच्या कोठीच्या कुलपांची किल्ली हरवली. कुलूप लोहाराकडून काढून घेतले तर ते तुटेल म्हणून त्यांनी लोहाराला बोलाविले नाही. ते इतके स्वाभिमानी होते की, इतरांकडून धान्य उसने न घेता घरातील सर्व मंडळींसह दोन दिवस उपाशीच राहिले. कडक उपासाने नानांची तब्येत बिघडली, तेव्हा इतर लोकांनी लोहाराला बोलाविले. त्यांच्याशी नाना व्यवस्थित बोलत नव्हते. खरे पाहता नानांना विविध प्रकारची कुलपे संग्रही ठेवण्याचा शौक होता. त्यांना आपल्या शौकापुढे कोणतीच गोष्ट महत्त्वाची वाटत नसे. आपल्या शौकापायी व्यक्ती काहीही करण्यास तयार होते. नानांच्या बाबतीतही हेच म्हटले पाहिजे.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 10

प्रश्न 2.
उत्तर लिहा
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 11

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. धान्याची (अ) किल्ली
2. कुलूपाची (ब) संग्रह
(क) कोठी

उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गट
1. धान्याची (क) कोठी
2. कुलूपाची (अ) किल्ली

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. नाना पंधरा दिवसांपर्यंत आमच्याशी नीटपणे बोलेनातच!
  2. दुसऱ्या दिवशी द्वादशी.
  3. किल्ली शोधण्याकरता त्यांनी सगळा बाजार पालथा घातला.
  4. बंडूनानांवर अनेक चमत्कारिक प्रसंगही आले आहेत.

उत्तर:

  1. बंडूनानांवर अनेक चमत्कारिक प्रसंगही आले आहेत.
  2. किल्ली शोधण्याकरता त्यांनी सगळा बाजार पालथा घातला.
  3. दुसऱ्या दिवशी द्वादशी.
  4. नाना पंधरा दिवसापर्यंत आमच्याशी नीटपणे बोलेनातच!

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
धान्याच्या कोठीच्या कुलपाची किल्ली कोणी हरवली?
उत्तरः
धान्याच्या कोठीच्या कुलपाची किल्ली बंडूनानांच्या कुटुंबाने हरवली.

प्रश्न 2.
धान्याच्या कोठीच्या कुलपाची किल्ली हरवल्यामुळे घरातील सर्व मंडळींना किती दिवस उपवास घडला?
उत्तरः
धान्याच्या कोठीच्या कुलपाची किल्ली हरवल्यामुळे घरातील सर्व मंडळींना दोन दिवस उपवास घडला.

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
1. नानांचे तर डोळे ………… होण्याची वेळ आली. (काळे, लाल, पांढरे, निळे)
2. बंडूनानांवर अनेक …………. प्रसंगही आले आहेत. (चमत्कारिक, रोमांचकारी, दिलचस्प, भयानक)
उत्तर:
1. पांढरे
2. चमत्कारिक

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 4.
शब्दसमूहासाठी एक शब्द चौकटीत लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 12

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
कारणे लिहा.
1. नानांनी शेजाऱ्यांपाशी पसाभर धान्य मागितले नाही; कारण …………….
…………………………………………………………………….
2. कुलूप लोहाराकडून काढायचे नाही; कारण …………………………………
…………………………………………………………………….
उत्तर:
1. नानांनी शेजाऱ्यांपाशी पसाभर धान्य मागितले नाही; कारण नानांचा स्वभाव मानी होता.
2. कुलूप लोहाराकडून काढायचे नाही; कारण कुलपाची हाडे खिळखिळी होताना पाहणे हे बंडूनानांसाठी अवघड होते.

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 13

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 14

प्रश्न 4.
चूक की बरोबर ते लिहा.
बंडूनाना शेजाऱ्यांपाशी धान्य उसने मागत असत.
उत्तरः
चूक

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
एवढा खटाटोप करून ठेवल्यामूळे बंडूनानांवर अनेक चमत्कारिक परसंग आले आहेत.
उत्तर:
एवढा खटाटोप करून ठेवल्यामुळे बंडूनानांवर अनेक चमत्कारिक प्रसंग आले आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
1. खिळखीळी, खिळखिळी, खीळखीळी, खिळखिळि
2. दूर्घट, दुरघट, दुर्गट, दुर्घट
उत्तर:
1. खिळखिळी
2. दुर्घट

प्रश्न 3.
समानार्थी शब्द लिहा.
1. राग – [ ]
2. नयन – [ ]
उत्तर:
1. घुस्सा
2. डोळे

प्रश्न 4.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
धान्याच्या कोठीच्या कुलपाची किल्ली त्यांच्या कुटुंबाने हरवली.
उत्तरः
धान्याच्या कोठीच्या कुलपांच्या किल्ल्या त्यांच्या कुटुंबाने हरवल्या.

प्रश्न 5.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
1. नानांचे तर डोळे पांढरे होण्याची वेळ आली. (अधोरेखित शब्दाची जात ओळखा)
2. घरासमोर विहीर आहे. (अधोरेखित शब्दाची जात ओळखा)
उत्तर:
1. विशेषण
2. शब्दयोगी अव्यय

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द प्रत्यस विभक्ती
कुलपाची ची षष्टी (एक वचन)
लोहारास द्वितीया(एक वचन)

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द मूळ शब्द सामान्यरूप
लोहाराकडून लोहार लोहारा
शेजाऱ्यांपाशी शेजारी शेजाऱ्या

प्रश्न 8.
वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
1. हाडे खिळखिळी होणे
2. नजरेस पडणे
उत्तर:
1. हाडे खिळखिळी होणे : खूप मार लागणे
2. नजरेस पडणे : दृष्टीस पडणे

प्रश्न 9.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
बंडूनानांनी किल्ली शोधण्याकरता सगळा बाजार पालथा घातला होता. (काळ ओळखा)
उत्तर:
भूतकाळ

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 10.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 15

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
बंडूनानांसारखा तुम्हांलाही जरूर कोणता ना कोणता तरी छंद असणारच. तुम्ही आपल्या छंदाची जोपासना कशी करता हे थोडक्यात व्यक्त करा.
उत्तरः
बंडूनानांप्रमाणे मलाही छंद आहे, तो म्हणजे नाणी गोळा करण्याचा. आतापर्यंत मी देश-विदेशांतील अनेक नाणी संग्रही बाळगली आहेत, नाणी हरवू नयेत तसेच ती चोरीला जाऊ नयेत; म्हणून मी नाणी ठेवण्यासाठी एक स्वतंत्र कपाटच केलेले आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मी माझी सर्व नाणी बाहेर काढून त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून ठेवतो. माझ्या मित्रांना घरी बोलावून त्यांना सर्व नाणी दाखवतो, पण कोणालाही हात लावू देत नाही. मुंबईतील चोरबाजार, फॅशन स्ट्रीट येथे वेळोवेळी जाऊन विविध देशांची नाणी मी खरेदी करतो. संगणकाच्या मदतीने परदेशात नवीन निघालेल्या नाण्यांची चित्रे पाहतो व अथक प्रयत्न करून, ती नाणी मिळविण्याचा प्रयत्न करतो.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती कराः

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 16

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
1. कुलपे पुष्कळ बरी – [ ]
2. बंडूनानांची वृत्ती – [ ]
उत्तर:
1. अक्षरशत्रू
2. ‘वसुधैव कुटूंबकम्’

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. ‘वसुधैव कुटुंबकम्’ वृत्तीचे नाना.
  2. नानांनी घरच्यांच्या स्वाधीन बाजारी कुलपे केली.
  3. अक्षरशत्रू कुलपे पुष्कळ बरी.
  4. अक्षरे जुळवताना ती जवळ उभे राहाणारासही दिसू लागली.

उत्तर:

  1. नानांनी घरच्यांच्या स्वाधीन बाजारी कुलपे केली.
  2. ‘वसुधैव कुटुंबकम्’ वृत्तीचे नाना.
  3. अक्षरे जुळवताना ती जवळ उभे राहाणारासही दिसू लागली.
  4. अक्षरशत्रू कुलपे पुष्कळ बरी.

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
बंडूनाना कोणती कुलपे कुटुंबाच्या स्वाधीन करू लागले?
उत्तरः
बंडूनाना साधी बाजारी कुलपे कुटुंबाच्या स्वाधीन करू लागले.

प्रश्न 2.
‘वसुधैव कुटुंबकम्’ वृत्ती पाहून कोणाला चोरी करण्याची इच्छा झाली?
उत्तरः
‘वसुधैव कुटुंबकम्’ वृत्ती पाहून नानांच्या एका विश्वासू नोकराला चोरी करण्याची इच्छा झाली.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. ………….. वृत्ती पाहून नानांच्या पदरच्या एका विश्वासू नोकरालाही चोरी करण्याची इच्छा झाली. (‘वसुधैव कुटुंबकम्’/प्रामाणिक/एकनिष्ट/साधीभोळी)
2. अक्षरशत्रू ……….. पुष्कळ बरी. (दरवाजे/कुलपे/घरे/किल्ली)
उत्तर:
1. ‘वसुधैव कुटुंबकम्’
2. कुलपे

कृती 2: आकलन कृती

कारण लिहा.

प्रश्न 1.
आपल्या उपयोगातील सर्व किल्ल्या बंडूनाना आपल्या जानव्यात अडकवून ठेवत; कारण ……………..
(अ) किल्ल्या कधी हरवत नाहीत.
(ब) किल्ल्या नेहमी हरवत.
(क) किल्ल्या कधी सापडत नसत.
(ड) किल्या विसरण्याची बंडूनानांना सवय होती.
उत्तरः
आपल्या उपयोगातील सर्व किल्ल्या बंडूनाना आपल्या जानव्यात अडकवून ठेवत; कारण किल्ल्या कधी हरवत नाहीत.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 17

प्रश्न 3.
चूक की बरोबर ते लिहा.
1. यापेक्षा अक्षरशत्रू कुलपे पुष्कळ वाईट.
2. कुलूप नुसते दाबले की लागत असे.
उत्तर:
1. चूक
2. बरोबर

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
1. कुलूप नूसते दाबले कि लागत असे.
2. प्रथम त्यांनि अक्षरि कुलूप लावले.
उत्तर:
1. कुलूप नुसते दाबले की लागत असे.
2. प्रथम त्यांनी अक्षरी कुलूप लावले.

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
1. कुटुंब, कुटुंब, कूटुंब, कुटूंब.
2. वसुधैव, वसूधैव, वसूधयव, वसुधयैव
उत्तर:
1. कुटुंब
2. वसुधैव

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 3.
खालील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेला समान अर्थाचा शब्द शोधून वाक्य पुन्हा लिहा.
अक्षरशत्रू कुलपे भरपूर बरी.
उत्तर:
अक्षरशत्रू कुलपे पुष्कळ बरी.

प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. अविश्वास × [ ]
  2. काळोख × [ ]
  3. सापडतात × [ ]
  4. प्राचीन × [ ]

उत्तर:

  1. विश्वास
  2. उजेड
  3. हरवतात
  4. आधुनिक

प्रश्न 5.
अधोरेखित शब्दांची जात ओळखा.
1. बंडूनानांचा नोकर हजारपाचशे डबोले घेऊन पळून गेला.
2. छे! मी तसे म्हणालोच नाही.
उत्तर:
1. क्रियापद
2. केवलप्रयोगी अव्यय

प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द प्रत्यय विभक्ती
नोकराला ला द्वितीया (एकवचन)
कुलपाची ची षष्ठी (एकवचन)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द मूळ शब्द सामान्यरूप
अंधारात अंधार अंधारा
कुटुंबाच्या कुटुंब कुटुंबा

प्रश्न 8.
खालील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेला योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.
रमेशने सुरेशचे पुस्तक त्याच्या हवाली केले.
उत्तर:
रमेशने सुरेशचे पुस्तक त्याच्या स्वाधीन केले.

प्रश्न 9.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
बंडूनानांना फार दिवस प्रश्न पडला होता. (काळ ओळखा)
उत्तर:
भूतकाळ

प्रश्न 10.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 18

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
बंडूनानांच्या छंदाच्या वर्णनातून पाठात घडणारा विनोद तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
एकदा बंडूनानांच्या घरात तिजोरीची चोरी झाली. त्यानंतर त्यांनी तिजोरीस घंटेचे कुलूप लावले आणि तिजोरी स्वत:च्या झोपायच्या खोलीत नेऊन ठेवली. आता आपण चोराला पकडू शकतो कारण किल्लीचा प्रयोग सुरू होताच घंटा वाजायला लागणार व तो पकडला जाणार म्हणून नाना खूप आनंदी होते. ज्या दिवशी ते कुलूप लावले गेले, त्याच रात्री घरातील मंडळींना घंटेचा आवाज ऐकायला आला. सर्वजण बंडूनानांच्या खोलीत गेले. बंडूनाना स्वतः उजव्या हाताने कुलूप उघडत होते व डाव्या हाताने उजव्या हाताला पकडून जोर जोरात ‘चोर, चोर’ असे म्हणून ओरडत होते. घरातील मंडळींना वाटले होते की, खरोखरचा चोर घरात शिरला आहे; पण प्रत्यक्षात बंडूनानाच स्वत:च चोराची भूमिका निभावून स्वत:च कोतवालाची भूमिका सुद्धा पार पाडत होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 19

प्रश्न 2.
उत्तर लिहा.
देशबुडवे व कलेला आश्रय न देणारे – [ ]
उत्तर:
चोर

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. चोर (अ) पुत्र
2. कलेला (ब) देशबुडवे
3. आर्यभूमीचे (क) आश्रय
4. अलौकिक गुण (ड) अकल्पित
(इ) दृढनिश्चय

उत्तर:

‘अ’ गट ‘ब’ गट
1. चोर (ब) देशबुडवे
2. कलेला (क) आश्रय
3. आर्यभूमीचे (अ) पुत्र
4. अलौकिक गुण (इ) दृढनिश्चय

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. नानांच्या अंगी दृढनिश्चय हा एक अलौकिक गुण आहे.
  2. चोरसुद्धा देशबुडवे व कलेला आश्रय न देणारे असतात!
  3. बंडूनाना आता तिजोरीला कुलूप लावून पूर्वीचे काढून टाकणार.
  4. आर्यभूमीच्या पुत्रांना कल्पकता नाही म्हणून चोहोकडे ओरड चालू आहे.

उत्तर:

  1. आर्यभूमीच्या पुत्रांना कल्पकता नाही म्हणून चोहोकडे ओरड चालू आहे.
  2. बंडूनाना आता तिजोरीला कुलूप लावून पूर्वीचे काढून टाकणार.
  3. नानांच्या अंगी ‘दृढनिश्चय’ हा एक अलौकिक गुण आहे.
  4. चोरसुद्धा देशबुडवे व कलेला आश्रय न देणारे असतात!

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
बंडूनानांच्या मते संधी मिळाली असती तर कोण झाले असते?
उत्तर:
बंडूनानांच्या मते संधी मिळाली असती तर ‘एडिसन’ झाले असते.

प्रश्न 2.
नानांच्या अंगी कोणता अलौकिक गण होता?
उत्तर:
नानांच्या अंगी ‘दृढनिश्चय’ हा अलौकिक गुण होता.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.

  1. आमच्या ……….. पुत्रांना कल्पकता नाही म्हणून चोहोकडे ओरड चालू आहे. (कर्मभूमीच्या, आर्यभूमीच्या, धर्मभूमीच्या, मातृभूमीच्या)
  2. आहो, आम्हाला संधी मिळत नाही साधी! ती मिळाली तर आम्हांकडे शेकडो …………………………….. झाले असते. (एडिसन, पुजारी, शेतकरी, वकील)
  3. नानांच्या अंगी ……………………… हा एक अलौकिक गुण आहे. (आत्मविश्वास, निश्चय, स्वावलंबन, दृढनिश्चय)

उत्तर:

  1. आर्यभूमीच्या
  2. एडिसन
  3. दृढनिश्चय

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
कारण लिहा.
नानांचा तिळपापड झाला! कारण ……………………..
(अ) अनुमानाप्रमाणे कपाटाची चोरी झाली.
(ब) अनुमानाप्रमाणे तिजोरीची चोरी झाली.
(क) अनुमानाप्रमाणे घराची चोरी झाली
(ड) अनुमानाप्रमाणे दुकानाची चोरी झाली.
उत्तर:
नानांचा तिळपापड झाला! कारण अनुमानाप्रमाणे तिजोरीची चोरी झाली.

प्रश्न 2.
फरक लिहा.
उत्तर:

पूर्वीचे कुलूप आताचे नवीन कुलूप
1. कुलूप नुसते दाबून लावता येते. (अ) नुसत्या हिसड्याने उघडते.
2. कुलपास उघडायला किल्ली पाहिजे. (ब) कुलूप लावताना किल्ली पाहिजे.

प्रश्न 3.
चूक की बरोबर लिहा.
1. हे कुलूप मी आता तिजोरीला लावून पूर्वीचे काढून टाकणार.
2. लोहाराच्या मदतीने बंडूनानांनी स्वत: तयार केलेले एक कुलूप दाखवले.
उत्तरः
1. बरोबर
2. बरोबर

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा. ‘या कुलपाची कलपना मला आमच्या तिजोरिच्या कुलपावरून सुचली.’
उत्तर:
‘या कुलपाची कल्पना मला आमच्या तिजोरीच्या कुलपावरून सुचली.’

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
1. एडीसन, एडिसन, ऐडिसन, एडिअस
2. दृढनिश्चय, द्रढनिश्चय, दृढनीश्चय, द्रढनीश्चय
उत्तर:
1. एडिसन
2. दृढनिश्चय

प्रश्न 3.
समानार्थी शब्द लिहा.
1. जमीन – [ ]
2. मौका – [ ]
उत्तर:
1. भूमी
2. संधी

प्रश्न 4.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
आर्यभूमीच्या पुत्रांना कल्पकता नाही.
उत्तरः
आर्यभूमीच्या पुत्राला कल्पकता नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 5.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
ती मिळती तर आम्हांमध्ये शेकडो एडिसन झाले असते. (अधोरेखित शब्दाची जात ओळखा)
उत्तरः
सर्वनाम

प्रश्न 6.
खालील वाक्यात अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.
पण हा आरोप निव्वळ खरा नाही.
उत्तरः
पण हा आरोप निव्वळ खोटा नाही.

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

शब्द मूळ शब्द सामान्यरूप
पुत्रांना पुत्र पुत्रां
लोहाराच्या लोहार लोहारा
लोकांत लोक लोकां
अनुमानाप्रमाणे अनुमान अनुमाना

प्रश्न 8.
खालील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेला योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.
भूषण एस.एस.सी परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाल्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याची प्रशंसा केली.
उत्तरः
भूषण एस.एस.सी परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाल्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याची स्तुती केली.

प्रश्न 9.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
बंडूनानांनी ठरलेला बेत लागलीच अमलात आणला होता. (काळ ओळखा)
उत्तर:
भूतकाळ

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 10.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 20

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हांला समजलेली कारणे स्वभाषेत सांगा.
उत्तरः
बंडूनानांनी घरातील तिजोरीला कुलूप लावूनसुद्धा त्यांच्या एका नोकराने चोरी केली तर एकदा चोरांनी त्यांचा ऐवज पळवला. शेवटी कंटाळून त्यांनी गावात आलेल्या टोळीकडून अनेक कुलपे विकत घेतली. त्याच दिवशी नाना आपल्या घरातील मंडळींसह नाटकाला गेले. नाटकाला जाताना ते फुशारक्या मारत होते की, चोरांच्या बापजन्मीसुद्धा त्यांची तिजोरी फोडली जाणार नाही. कारण त्यांच्याजवळ आता विशिष्ट प्रकारची कुलपे आहेत. नाटक संपल्यावर घरी आल्यावर त्यांच्या सर्व पेट्यांची कुलपे जशीच्या तशीच होती व आतील माल मात्र चोरीला गेलेला होता. टोळी पळून गेली होती. त्यांच्या कुटुंबाच्या हौशीमुळे त्यांच्या अंगावरील दागिने मात्र वाचले होते. त्यामुळे त्यांचे कुटुंब नेहमी त्यांना टोमणा मारत असे.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 21
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 22

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
1. नानांनी आपल्या निजायच्या खोलीत नेऊन ठेवली – [ ]
2. नाटकाचा पहिला प्रयोग – [ ]
उत्तर:
1. तिजोरी
2. ‘सुभद्राहरण अथवा चौर्यविपाक’

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. तो काय चमत्कार सांगावा.
  2. ‘घंटेच्या आवाजाबरोबर मी ताडकन उठून त्याच्या मानगुटीस बसलोच समजा!’
  3. आता मात्र चोर माझ्या हाती नि:संशय सापडणार.
  4. नानांनी तिजोरीस घंटचे कुलूप लावले.

उत्तर:

  1. नानांनी तिजोरीस घंटचे कुलूप लावले.
  2. आता मात्र चोर माझ्या हाती नि:संशय सापडणार
  3. ‘घंटेच्या आवाजाबरोबर मी ताडकन उठून त्याच्या मानगुटीस बसलोच समजा!’
  4. तो काय चमत्कार सांगावा.

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
तिजोरीला कुलूप लावून नाना तिजोरी कोठे घेऊन गेले?
उत्तर:
तिजोरीला कुलूप लावून नाना तिजोरी निजायच्या खोलीत घेऊन गेले.

प्रश्न 2.
नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचे नाव काय होते?
उत्तरः
नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचे नाव ‘सुभद्राहरण अथवा चौर्यविपाक’ होते.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. नानांनी तिजोरीस …………. कुलूप लावले. (घंटेचे, टाळ्याचे, अक्षरांचे, अंकांचे)
2. नाटकाचा पहिला प्रयोग …………. अथवा चौर्यविपाक’ त्याच दिवशी होता. (मंतरलेले लिंबू, सुभद्राहरण, गिधाड, कुलांगार)
उत्तर:
1. घंटेचे
2. सुभद्राहरण

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
बंडूनाना आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन निर्भय चित्ताने ………………
(अ) सिनेमाला गेले
(ब) कथाकथनाला गेले
(क) नाटकाला गेले
(ड) चित्रपटाला गेले
उत्तरः
बंडूनाना आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन निर्भय चित्ताने नाटकाला गेले.

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 23

प्रश्न 3.
चूक की बरोबर ते लिहा.
1. बलुची लोकांजवळची कुलपे लेखकाने विकत घेतली.
2. कर्मधर्मसंयोगाने एक नाटकमंडळी गावात आली होती.
उत्तर:
1. चूक
2. बरोबर

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
पहिला प्रयोग ‘सूभद्राहरण अथवा चौर्यवीपाक’ त्याच दिवशी होता.
उत्तरः
पहिला प्रयोग ‘सुभद्राहरण अथवा चौर्यविपाक’ त्याच दिवशी होता.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
1. निरभय, नीरभय, निर्भय, निर्रभय
2. तरेतरेची, त-हेत-हेची, त-हेतरेची, तरेत-हेची
उत्तर:
1. निर्भय
2. त-हेत-हेची

प्रश्न 3.
खालील वाक्यांत अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले समान अर्थाचे शब्द शोधून वाक्य पून्हा लिहा.
1. आता मात्र भामटा माझ्या हाती नि:संशय सापडणार.
2. बंडूनानांनी तिजोरीला कुलूप लावण्याची योजना आखली.
उत्तर:
1. आता मात्र चोर माझ्या हाती नि:संशय सापडणार.
2. बंडूनानांनी तिजोरीला कुलूप लावण्याचा बेत आखला.

प्रश्न 4.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
‘आता चोरांना म्हणावे, या, कशी चोरी करता ते पाहू.’
उत्तर:
‘आता चोराला म्हणावे, ये, कशी चोरी करतोस ते पाहू.’

प्रश्न 5.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.

  1. पारध्याने जाळे टाकले; पण त्यात सावज अडकलेच नाही. (अधोरेखित शब्दाची जात ओळखा)
  2. सर्वजण पोटभर जेवत असत. (काळ ओळखा)
  3. हा अविचार आम्हाला पसंत पडला. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)

उत्तर:

  1. उभयान्वयी अव्यय
  2. भूतकाळ
  3. हा विचार आम्हाला पसंत पडला.

प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द सामान्यरूप मूळ शब्द
लोकांत लोकां लोक
बेट्याला बेट्या बेटा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 7.
काळ बदला.
चोर ! चोर ! म्हणून ओरडत आहेत. (भूतकाळ करा)
उत्तर:
चोर! चोर ! म्हणून ओरडत होते.

प्रश्न 8.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 24

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
घंटेचे कुलूप लावल्यावर चोर आपल्या हाती नि:संशय सापडणार, अशी नानांना वाटत असलेली खात्री बरोबर होती का? यावर तुमचे मत लिहा.
उत्तरः
नानांच्या घरातील तिजोरीची अनुमानाप्रमाणे चोरी झाली, तेव्हा नानांचा तिळपापड झाला. त्यानंतर नानांची लगेचच तिजोरीस घंटेचे कुलूप लावले. नानांनी तिजोरी सुरक्षित स्थळी हलवली, म्हणजेच तिजोरी आपल्या झोपायच्या खोलीत ठेवली. जर चोरांनी किल्ली लावून तिजोरीचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला तर घंटा वाजायला सुरुवात होईल. घंटेच्या आवाजाने घरातील सर्व मंडळी जमतील व चोराला पकडतील अशी योजना नानांनी घंटेचे कुलूप लावून केली होती. त्यामुळे घंटेचे कुलूप लावल्यावर चोर आपल्या हाती नि:संशय सापडणार ही नानांना वाटत असलेली खात्री योग्यच होती.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 25

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
1. नाटक आटोपण्याची वेळ – [ ]
2. तोंडाला आपोआपच कुलूप बसले – [ ]
उत्तर:
1. सकाळी पाच वाजता.
2. बंडूनानांच्या

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. बंडूनानांच्या तोंडाला आपोआपच कुलूप बसले !
  2. नाटक सकाळी पाच वाजता आटोपले.
  3. टोळी पळून गेलेली आढळली.
  4. आपल्या कुलपांपेक्षा माझ्या हौशीनेच आपल्या मिळकतीचा बचाव केला!

उत्तर:

  1. नाटक सकाळी पाच वाजता आटोपले.
  2. टोळी पळून गेलेली आढळली.
  3. आपल्या कुलपांपेक्षा माझ्या हौशीनेच आपल्या मिळकतीचा बचाव केला!
  4. बंडूनानांच्या तोंडाला आपोआपच कुलूप बसले!

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
नाटक किती वाजता संपले?
उत्तर:
नाटक सकाळी पाच वाजता संपले.

प्रश्न 2.
बंडूनानांचा पेट्यांतील माल कोणी लंपास केला?
उत्तर:
बंडूनानांचा पेट्यातील माल गावात आलेल्या टोळीने लंपास केला.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. नाना परत येऊन पाहतात तो सर्व ………… कुलपे जशीच्या तशी. (दरवाजाची, पेट्यांची, तिजोरीची, घराची)
2. बंडूनानांस नेहमी त्यांच्या …………. टोमणा दयावा, की ‘दागिने घालण्याचा माझ्या हौशीबद्दल आपण सदा मला दोष लावत होता. (मित्रमंडळीने, शेजाऱ्यांनी, कुटुंबाने, नातलगाने)
उत्तर:
1. पेट्यांची
2. कुटुंबाने

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. बिचारे बंडूनाना तरी यावर काय बोलणार? …………………….
(अ) ते गप्प बसले होते
(ब) त्यांच्या तोंडाला आपोआपच चावी बसली.
(क) त्यांच्या तोंडाला आपोआपच कुलूप बसले.
(ड) ते जोरजोराने ओरडू लागले होते.
उत्तर:
बिचारे बंडूनाना तरी यावर काय बोलणार? त्यांच्या तोंडाला आपोआपच कुलूप बसले.

प्रश्न 2.
चूक की बरोबर लिहा.
1. नाटक दुपारी दोन वाजता आटोपले.
2. बंडूनानांच्या तोंडाला आपोआपच कुलूप बसले!
उत्तर:
1. चूक
2. बरोबर

कृती 3: व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
1. ती टोळिही पळुन गेलेली आढळली.
2. त्यामूळे दागीने मात्र बचावले.
उत्तर:
1. ती टोळीही पळून गेलेली आढळली.
2. त्यामुळे दागिने मात्र बचावले.

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
1. सुदेवाने, सूर्देवाने, सुदैवाने, सुर्देवाने
2. दागीने, दागिने, दाग्गिने, दागने
उत्तर:
1. सुदैवाने
2. दागिने

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 3.
खालील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी पाठात आलेले समान अर्थाचे शब्द शोधून वाक्य पुन्हा लिहा.
बंडूनानांना त्यांच्या कुटुंबाने टोला दिला.
उत्तर:
बंडूनानांना त्यांच्या कुटुंबाने टोमणा दिला.

प्रश्न 4.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
नाना परत येऊन पाहतात तो पेटीचे कुलूप जसेच्या तसे.
उत्तर:
नाना परत येऊन पाहतात तो पेट्यांची कुलूपे जशीच्या तशी.

प्रश्न 5.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
त्यांच्या तोंडाला आपोआपच कुलूप बसले! (अधोरेखित शब्दाची जात ओळखा)
उत्तरः
सर्वनाम

प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

शब्द विभक्ती प्रत्यय
लोकांनी तृतीया (अनेकवचन) नी
नाटकाला द्वितीया (एकवचन) ला

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तरः

शब्द मूळ शब्द सामान्यरूप
लोकांनी लोक लोकां
नाटकाला नाटक नाटका
अंगावर अंग अंगा
कुलपापेक्षा कुलूप कुलूपा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रश्न 8.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
1. पेटीतील माल चोरीस गेला होता. (काळ ओळखा)
2. बंडूनानांस त्यांच्या घरातील मंडळी टोमणा देतील (वर्तमानकाळ करा)
उत्तर:
1.भूतकाळ
2. बंडूनानांस त्यांच्या घरातील मंडळी टोमणा देत आहेत.

प्रश्न 9.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप 26

कृती 4: स्वमत
बंडूनानांची पत्नी त्यांना न जुमानता सर्व दागिने घालून नाटकाला गेली, हे तुम्हाला योग्य वाटते का?
उत्तरः
बंडूनानांची पत्नी त्यांना न जुमानता दागिने घालून नाटकाला गेली, हे माझ्या मते योग्यच होते. बंडूनाना गावात आलेल्या नाटकमंडळींचे ‘सुभद्राहरण अथवा चौर्यविपाक’ हे नाटक पाहावयास आपल्या कुटुंबासमवेत गेले. बंडूनाना नेहमीच आपल्या पत्नीला दागिने घालण्यासाठी नकार देत असत. याही वेळी ते नको म्हणत असताना त्यांची पत्नी त्यांना न जुमानता सर्व दागिने घालून नाटकाला गेली. त्याच रात्री चोरांनी बंडूनानांच्या घरातील सर्व माल लंपास केला. फक्त बंडूनानांच्या पत्नीच्या हौशीनेच त्यांच्या मिळकतीचा (दागिने) बचाव केला. झालेल्या चोरीत हे दागिने तेवढेच वाचले.

कुलूप Summary in Marathi

लेखकाचा परिचय:

नाव: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
कालावधी : 1971-1934
समीक्षक, लेखक, कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार. ‘मूकनायक’, ‘गुप्तमंजूष’, ‘मतिविकार’, ‘प्रेमशोधन’ इत्यादी नाटके; ‘दुटप्पी की दुहेरी’, ‘शामसुंदर’ इत्यादी कादंबऱ्या; ‘गीतोपायन’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

प्रस्तावना:

‘कुलूप’ हा पाठ लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिला आहे. स्वभावनिष्ठ व प्रसंगनिष्ठ विनोदाचा अतिशय चपखलपणे वापर, हे प्रस्तुत पाठाचे खास वैशिष्ट्य आहे. बंडूनानांच्या कुलपांच्या हव्यासापायी त्यांच्यावर अनेक चमत्कारिक प्रसंग उद्भवतात, याचे वर्णन प्रस्तुत पाठात विनोदी शैलीत लेखकांनी केले आहे.

‘Kulup’ is written by Shripad Krishna Kolhatkar. The use of behavioural and situational humour is a speciality of this write up. This write up narrates about situations created in Bandunana’s life due to his obsession of locks.

शब्दार्थ:

  1. कुलूप – टाळे, (a lock)
  2. शौक – छंद (a hobby)
  3. संग्रहालय – संग्रहस्थान (a museum)
  4. कपाट – a cupboard
  5. नाकेबंदी – a blockade
  6. डाका – दरोडा (robbery)
  7. हव्यास – उत्कट इच्छा (greed, obsession)
  8. प्रसंग – घटना (an incident)
  9. कुटुंब – परिवार (a family)
  10. किल्ली – चावी (a key)
  11. कोठी – धान्यागार (a granary)
  12. लोहार – लोखंडाचे काम करणारा (a blacksmith)
  13. दुर्घट – अवघड (difficult)
  14. गृहस्थ – व्यक्ती, प्रापंचिक पुरुष (a person, gentleman)
  15. मानी – अभिमानी (proud)
  16. हकीगत – हकिकत, बातमी (news, narrative)
  17. घुस्सा – राग (anger)
  18. अनर्थ – मोठे संकट
  19. गुदरणे – ओढवणे
  20. विधिनिषेध – अमुक करू नये याबाबतचे नियम
  21. विश्वासू – भरवशाचा (trustworthy)
  22. नोकर – नोकरी करणारा (a servant)
  23. कुचकामी – अगदी निरुपयोगी (useless)
  24. अक्षरशत्रू – अक्षरशून्य (illiterate)
  25. हर्षित – (हर्षभरित) आनंदित (very happy, ecstasic)
  26. कल्पक – नवनवीन कल्पना काढण्यात तरबेज / शोधक, योजक (resourceful)
  27. अकल्पित – अनपेक्षित (unexpected)
  28. उत्तेजन – प्रोत्साहन (encouragement)
  29. आश्रय – आधार (support)
  30. कोतवाल – पोलिसांचा मुख्य अधिकारी (the chief police constable)
  31. चमत्कार – आश्चर्यकारक गोष्ट (a miracle, a wonder)
  32. जिन्नस – वस्तू (an item)
  33. चावडी – (येथे अर्थ) पोलीस चौकी (a police station)
  34. प्रयोग – प्रत्यक्ष क्रिया (an experiment)
  35. निर्भय – न घाबरणारा (brave)
  36. टोमणा – उपरोधिक शेरा (taunt)
  37. सुदैवाने – नशिबाने (luckily)

टिपा:

  1. जानवे – यज्ञोपवित (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या ज्ञातीतील मुलांच्या मुंजीच्या वेळी पवित्र चिन्ह म्हणून त्याच्या गळ्यात डाव्या खांदयावरून उजव्या खांदयाखाली धारण करावयाचे पवित्र सूत)
  2. वसुधैव कुटुंबकम् – ‘सारे विश्वच माझे घर’ अशी भावना, संस्कृत सुभाषित
  3. एडिसन – महान अमेरिकी संशोधक तसेच व्यवसायी. फोनोग्राफ आणि विद्युत दिव्याबरोबरच अनेक शोध लावले.
  4. ‘सुभद्राहरण अथवा चौर्यविपाक’ – एक नाटक
  5. आर्यभूमि – भारतभूमी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 10 कुलूप

वाक्प्रचार:

  1. नजरेस पडणे – दृष्टीस पडणे
  2. हाडे खिळखिळी होणे – खूप मार लागणे
  3. स्वाधीन करणे – हवाली करणे
  4. स्तुती करणे – प्रशंसा करणे
  5. घुस्सा होणे – रागावणे
  6. डोळे पांढरे होणे – अतिशय घाबरणे
  7. तिळपापड होणे – रागराग करणे, संताप होणे

9th Std Marathi Questions And Answers:

Divyachya Shodha Magche Divya Question Answer Class 9 Marathi Chapter 7 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य Question Answer Maharashtra Board

दिव्याच्या शोधामागचे दिव्य  Std 9 Marathi Chapter 7 Questions and Answers

1. आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न (अ)
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 1
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 2

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न (आ)
रिकाम्या जागा भरा.
1. ………… या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.
2. ………. माध्यमातून दिव्याच्या शोधाची बातमी सर्वत्र पसरली.
3. एडिसनच्या मते त्याच्यात ………… % चिकाटी होती.
उत्तर:
1. 21 ऑक्टोबर, 1879
2. वर्तमानपत्राच्या
3. 99 (नव्याण्णव)

2. योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.

प्रश्न (अ)
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
1. प्लेटिनमचा प्रयोग ………होता. (स्वस्त, फायदेशीर, महागडा, व्यवहार्य)
2. फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे वाचतात. (पैसे, श्रम, कागद, प्रयत्न)
उत्तर:
1. महागडा
2. श्रम

प्रश्न (आ)
आकृति पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 3
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 4

3. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
1. घराभोवती दिव्यांचा झगमगाट पहायला सारे गाव लोटले.
2. कार्बनचा तुकडा जोडून प्रकाश तयार करण्याचे काम खर्चीक होते.
3. अमेरिकेच्या पोस्टखात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकीटेही प्रसिद्ध केली.
4. फसलेल्या प्रयोगाची पद्धतशीर नोंद एडिसनने वहीमध्ये ठेवली.
उत्तर:
1. घराभोवती दिव्याचा झगमगाट पहायला सारे गाव लोटले.
2. कार्बनचा तुकडे जोडून प्रकाश तयार करण्याचे काम खर्चीक होते.
3. अमेरिकेच्या पोस्टखात्याने दिव्याचे चित्र असणारे तिकीटही प्रसिद्ध केले.
4. फसलेल्या प्रयोगाची पद्धतशीर नोंद एडिसनने वह्यांमध्ये ठेवली.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

4. स्वमत

प्रश्न 1.
संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते 8-10 वाक्यांत लिहा.
उत्तरः
मला विज्ञानाची आधीपासूनच खूप गोडी आहे. त्यातून मला संशोधक होण्याची खूप इच्छा आहे. त्यासाठी मला स्वत:मध्ये खूप बदल करावे लागतील. प्रत्येक गोष्टीचे बारीक निरीक्षण करून ती समजून घेण्याचा मी प्रयत्न करेन. कुणाच्याही बोलण्यावर सहज विश्वास न ठेवता विज्ञानाच्या कसोटीवर ती गोष्ट मी तपासून पाहीन. समाजाच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या उपयोगी पडेल, त्यांना फायदा होईल असा शोध लावण्याचा प्रयत्न करेन. अपेक्षित यश मिळेपर्यंत सतत त्याचा पाठपुरावा करेन. एखादया प्रयोगात अपयश जरी आले तरी हार न मानता जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करत राहीन.

प्रश्न 2.
विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
उत्तरः
विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता असून चालत नाही. त्यासाठी आपल्याकडे जिद्द, चिकाटी सुद्धा असावी लागते. नवा शोध लावण्यासाठी, ज्याचा संपूर्ण जगाला फायदा होईल त्यासाठी येणाऱ्या संकटांना तोंड देण्याची मानसिकता असावी लागते. असंख्य प्रकारचे प्रयोग करून पाहण्याची व हजारो वेळा अपयश आले तरी पुन्हा तितक्याच उत्साहाने नवे प्रयोग करून पाहण्याची जिद्द असावी लागते. जोपर्यंत मनासारखे यश मिळत नाही तोपर्यंत हार न मानण्याची मानसिकता हवी. छोट्या-छोट्या गोष्टींचे बारीक निरीक्षण, त्याचे अनुमान, पुन्हा पुन्हा प्रयोग करणे हे चक्र सतत चालू ठेवावे लागते. त्यासाठी प्रचंड धीर आणि सहनशक्ती असणे गरजेचे आहे. शिवाय लोकांनी कितीही हिणवले, चिडवले तरी आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नये हे महत्त्वाचे आहे.

प्रश्न 3.
तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल ?
उत्तरः
माझ्या मनात जर एखादा नवीन विचार आला तर तो दुसऱ्या कोणाला सांगण्याआधी मी त्याचा सारासार विचार करेन. त्याचा सर्वसामान्य लोकांना होणारा फायदा, समाजाला होणारा फायदा मी विचारात घेईन. मला ते सारे पटले, योग्य वाटले तर मनात आलेल्या तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी मी त्याचा सतत पाठपुरावा करेन.

इतरांनी त्या विचारावरून माझी थट्टा, मस्करी केली, मला वेडा ठरवले तरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन. माझ्या मनातला विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी मार्गात येणाऱ्या अडचणींचा, संकटांचा मी सामना करेन. जोपर्यंत आपल्या मनासारखे अपेक्षित यश मिळत नाही तोपर्यंत मी विविध प्रयोग करीत राहीन. कितीही वेळा अपयश आले तरी मी मागे हटणार नाही. पुन्हा पुन्हा नव्या उमेदीने मी प्रयोग करेन. मनापासून मदत करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना मी माझ्या कार्यामध्ये सहभागी करून घेईन आणि माझे ध्येय मी गाठीन.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

अपठित गदय आकलन.

आपण पाठ्यपुस्तकात गदय व पदय पाठांचा अभ्यास करतो. विविध साहित्यप्रकारांच्या अभ्यासाबरोबर भाषिक अंगाने प्रत्येक पाठाचा अभ्यास आपणांस करायचा असतो. विदयार्थ्यांची भाषासमृद्धी, भाषिक विकास ही मराठी भाषा अध्ययन-अध्यापनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत, म्हणूनच पाठ्यपुस्तकातील पाठांच्या सूक्ष्म अभ्यासाने आपल्याला कोणतेही साहित्य वाचल्यानंतर त्याचे आकलन होणे, आस्वाद घेता येणे व त्या भाषेचे सुयोग्य व्यावहारिक उपयोजन करता येणे ही उद्दिष्टे साध्य करता येतात. अशा पाठ्येतर भाषेच्या आकलनाचे, मूल्यमापन करण्याचे कौशल्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात अपठित गदयउतारा हा घटक समाविष्ट केला आहे. गदय उतारा वाचून त्याचे आकलन होणे व त्यावरील स्वाध्याय तुम्ही स्वयंअध्ययनाने करणे येथे अपेक्षित आहे.

खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

प्रश्न 1.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 4.1

विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विदयार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो, त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही.

तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हालाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 2.
‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.

भाषाभ्यास:

1. अव्ययीभाव समास

प्रश्न 1.
अव्ययीभाव समास वैशिष्ट्ये –
1. पहिले पद महत्त्वाचे असून ते बहुधा अव्यय असते.
2. संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो. (आ, यथा, प्रति वगैरे उपसर्वांना संस्कृतात अव्यय म्हणतात.)

उदा.,

  1. गरजूंना यथाशक्ती मदत करावी.
  2. त्या गावात जागोजागी वाचनालये आहेत.
  3. क्रांतिकारकांनी आमरण कष्ट सोसले.

जागोजागी, घरोघरी यांसारख्या शब्दांत अव्यय दिसत नसले, तरी त्याचा विग्रह अव्ययासह केला जातो, म्हणून अशा शब्दांचा समावेश अव्ययीभाव समासात केला जातो.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 2.
खालील शब्दसमूहांपासून सामासिक शब्द बनवा.

  1. विधीप्रमाणे
  2. प्रत्येक गल्लीत
  3. चुकीची शिस्त
  4. धोक्याशिवाय
  5. प्रत्येक दारी

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य Additional Important Questions and Answers

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 5

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
सूर्यग्रहण असल्याचा परिणाम
उत्तर:
दिवसा सर्वत्र अंधार पसरला.

प्रश्न 2.
सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमलेल्या व्यक्ती.
उत्तर:
1. शास्त्रज्ञ
2. ज्योतिषी

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. सूर्यग्रहण (अ) एडिसनचे वैशिष्ट्य
2. प्रकाश देणारी वस्तू (ब) शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी
3. सूर्यग्रहणाचा अभ्यास (क) शोधाची कल्पना
4. पाठपुरावा (ड) भर दिवसा सर्वत्र अंधार पसरला

उत्तर:

‘अ’ गट ‘ब’ गट
1. सूर्यग्रहण (ड) भर दिवसा सर्वत्र अंधार पसरला
2. प्रकाश देणारी वस्तू (क) शोधाची कल्पना
3. सूर्यग्रहणाचा अभ्यास (ब) शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी
4. पाठपुरावा (अ) एडिसनचे वैशिष्ट्य

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

  1. बऱ्याच जणांनी तर ते हसण्यावारीच नेले.
  2. एडिसन एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला.
  3. एडिसन कसल्यातरी विचारात गढून गेला होता.
  4. तिथे काही शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमले होते.

उत्तर:

  1. एडिसन एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला.
  2. तिथे काही शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमले होते.
  3. एडिसन कसल्यातरी विचारात गढून गेला होता.
  4. बऱ्याच जणांनी तर ते हसण्यावारीच नेले.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
1879 साली कोणता विचार वेडगळ होता?
उत्तरः
अंधारावर मात करणाऱ्या, प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधाची कल्पना हा विचार 1879 साली वेडगळ होता.

प्रश्न 2.
सुट्टी घालविण्यासाठी मित्रांना घेऊन थॉमस एडिसन कुठे जाऊन राहिला होता?
उत्तरः
सुट्टी घालविण्यासाठी मित्रांना घेऊन थॉमस एडिसन एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला होता.

प्रश्न 3.
एडिसनने कोणते आव्हान स्वीकारले होते?
उत्तर:
मनातील कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचे आव्हान एडिसनने स्वीकारले होते.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. ………….. साल आणि वसंत ऋतूचे दिवस. (१८९०, १८२५, १८७९, १८५६) (1890, 1825, 1879, 1856)
2. हातच्या कंकणाला …………. कशाला? (दर्पण, आरसा, काच, खिडकी)
उत्तर:
1. 1879
2. आरसा

सहसंबंध लिहा.

प्रश्न 1.
1. मित्र : शत्रू :: रात्र : …………………
2. सामान्य : माणूस :: वेडगळ : ………..
उत्तर:
1. दिवस
2. विचार

प्रश्न 2.
शब्दसमुहांसाठी एक शब्द चौकटीत लिहा.
1. भविष्य सांगणारा – [ ]
2. शोध लावणारा – [ ]
उत्तर:
1. ज्योतिषी
2. शास्त्रज्ञ

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

कृती 2 : आकलन कृती

योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

प्रश्न 1.
1879 साल आणि …………………….
(अ) ग्रीष्म ऋतूचे दिवस
(ब) वर्षा ऋतूचे दिवस
(क) शरद ऋतूचे दिवस
(ड) वसंत ऋतूचे दिवस
उत्तर:
1879 साल आणि वसंत ऋतूचे दिवस.

प्रश्न 2.
मी अशा काहीतरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे की, ………….
उत्तर:
(अ) जी किंमतीने महाग असेल.
(ब) जी किंमतीने दुप्पट असेल.
(क) जी किंमतीने कमी असेल.
(ड) जी किंमतीने जास्त असेल.
उत्तर:
मी अशा काहीतरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहेकी, जी किंमतीने कमी असेल.

प्रश्न 3.
भरदिवसा सर्वत्र अंधार पसरला; कारण …..
(अ) चंद्रग्रहण असल्यामुळे
(ब) सूर्यग्रहण असल्यामुळे.
(क) ढगांमुळे.
(ड) पावसामुळे.
उत्तर:
भर दिवसा सर्वत्र अंधार पसरला; कारण सूर्यग्रहण असल्यामुळे.

आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 4.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 6

प्रश्न 5.
सत्य वा असत्य ते लिहा.
1. एखादी कल्पना मनात आली की, तिचा सतत पाठपुरावा न करणे हे तर एडिसनचे वैशिष्ट्य होते.
2. 1879 साल आणि शरद ऋतूचे दिवस.
उत्तर:
1. असत्य
2. असत्य

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 6.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 7

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
बर्राच जणांनी तर ते हसन्यावारीच नेले.
उत्तरः
बऱ्याच जणांनी तर ते हसण्यावारीच नेले.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन सर्वनामे शोधून लिहा.
उत्तर:

  1. मला
  2. मी
  3. ते
  4. तुम्हाला

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
1. वैशिट्य, वैशिश्ट्य, वैशिष्ट्य, वेशिट्य
2. जोतिषी, ज्योतिषि, ज्योतिषी, जोतिषि
उत्तर:
1. वैशिष्ट्य
2. ज्योतिषी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 4.
लिंग बदला.
उत्तर:
मैत्रिणी – [ मित्र ]

प्रश्न 5.
अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. तिथे काही वैज्ञानिक आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमले होते.
उत्तर:
तिथे काही शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमले होते.

प्रश्न 6.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. रात्र ×
  2. शत्रू ×
  3. उजेड ×
  4. जास्त ×

उत्तर:

  1. दिवस
  2. मित्र
  3. अंधार
  4. कमी

प्रश्न 7.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर:

  1. शास्त्रज्ञ
  2. ज्योतिषी
  3. मित्रमंडळी
  4. गप्पा.

प्रश्न 8.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द प्रत्यय विभक्ती
ऋतूचे चे षष्ठी
मित्रमंडळीच्या च्या षष्ठी
किंमतीने ने तृतीया

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 9.
तक्ता पूर्ण करा
उत्तर:

शब्द सामान्यरूप
वस्तूच्या वस्तू
सूर्यग्रहणाचा सूर्यग्रहणा

प्रश्न 10.
वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
गढून जाणे
उत्तरः
अर्थ: मग्न होणे.
वाक्य: परीक्षा असल्याने विनोद अभ्यासात गढून गेला होता.

प्रश्न 11.
वाक्यातील काळ ओळखा.
पण एडिसन कसल्यातरी विचारात गढून गेला होता.
उत्तर:
भूतकाळ

प्रश्न 12.
काळ बदला. (वर्तमानकाळ करा) .
मनातील कल्पनेचा सतत पाठपुरावा करणे हे तर एडिसनचे वैशिष्ट्य होते.
उत्तर:
मनातील कल्पनेचा सतत पाठपुरावा करणे हे तर एडिसनचे वैशिष्ट्य आहे.

प्रश्न 13.
जोड्या जुळवा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 8
उत्तरः

  1. नाम – माणूस
  2. सर्वनाम – मला
  3. विशेषण – वेडगळ
  4. क्रियापद – विचारले

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 14.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 9

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
संशोधक कसा असावा? यावना तुमचे मत लिहा.
उत्तरः
मानवाला विज्ञानयुगात नाटले सर्वात मोठा वाटा आपले आयुष्य सुखमय, की आपल्यासमोर धीरगंभीर असा त्याचा चेहरा उभा राहतो. परंतु, माझ्या मते तो गंभीर न राहता खेळकर असावा. वाचन, लेखन, निरीक्षण, प्रयोग अशा कृतींचा सराव करणारा असावा. संकुचित वृत्तींचा त्याग करून स्वत:चा उदारमतवादी दृष्टिकोन निर्माण करणारा असावा. मानवी गुणांनी परिपूर्ण असे त्याचे व्यक्तिमत्त्व असावे. त्याचे शोध समाजविघातक नसून समाजोपयोगी असावेत.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती कराः

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 10
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 11

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. आव्हान स्वीकारणारा (अ) सर हफे डेव्ही
2. कमानदार दिवा (ब) कार्बन
3. तारांच्या टोकांना जोडलेले मूलद्रव्य (क) एडिसन

उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गट
1. आव्हान स्वीकारणारा (क) एडिसन
2. कमानदार दिवा (अ) सर हफे डेव्ही
3. तारांच्या टोकांना जोडलेले मूलद्रव्य (ब) कार्बन

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. कमानदार (अ) प्रकाश
2. झगझगीत (ब) वायू
3. विषारी (क) दिवा

उत्तरः

‘अ’ गट ‘ब’ गट
1. कमानदार (क) दिवा
2. झगझगीत (अ) प्रकाश
3. विषारी (ब) वायू

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करण्याचे काम कसे होते?
उत्तर:
कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करण्याचे काम खर्चीक होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 2.
प्रकाश निर्माण करण्याचे आव्हान कोणी स्वीकारले?
उत्तरः
प्रकाश निर्माण करण्याचे आव्हान एडिसनने स्वीकारले.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. सर हफ्रे डेव्ही याने खाणीमध्ये वापरण्यासाठी एक तयार केला होता. (रस्ता, कमानदार दिवा, कंदिल, ड्रेस)
2. तारांची …………. जोडलेली टोके जवळ आणली की त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा. (कार्बन, चांदी, तांबे, सोने)
उत्तर:
1. कमानदार दिवा
2. कार्बन

सहसंबंध लिहा.

प्रश्न 1.
1. कमानदार : दिवा :: झगझगीत :
2. खोटे : खरे :: स्वस्त : …
उत्तर:
1. प्रकाश
2. खर्चीक

कृती 2 : आकलन कृती

योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

प्रश्न 1.
तारांची कार्बन जोडलेली टोके जवळ आणली की, ……………………..
(अ) त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा.
(ब) त्यातून आग लागायची.
(क) त्यातून अभिक्रिया व्हायची.
(ड) त्यातून चमत्कार व्हायचा.
उत्तर:
तारांची कार्बन जोडलेली टोके जवळ आणली की, त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा.

प्रश्न 2.
पण या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा होत्या; कारण ……………………………..
(अ) दर वेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम स्वस्त होते.
(ब) दर वेळी जस्ताचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम खर्चीक होते.
(क) दर वेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम खर्चीक होते.
(ड) दर वेळी तांब्याचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम खर्चीक होते.
उत्तर:
पण या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा होत्या; कारण दर वेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम खर्चीक होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 3.
कोण ते लिहा.
खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार करणारे – [ ]
उत्तरः
सर हफ्रे डेव्ही

प्रश्न 4.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 12

प्रश्न 5.
चूक की बरोबर ते लिहा.
1. एडिसन याने खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला होता.
2. दर वेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम, खर्चीक होते.
उत्तर:
1. चूक
2. बरोबर

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
त्यातून निर्मान होणारा विषारि वायू हाही धोकादायक होता.
उत्तरः
त्यातून निर्माण होणारा विषारी वायू हाही धोकादायक होता

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर:

  1. एडिसन
  2. रात्र
  3. प्रकाश
  4. सर हंफ्रे डेव्ही
  5. दिवा
  6. तारा
  7. कार्बन
  8. वायू

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
1. खर्चीक, खर्चिक, खंचिक, खचिर्क – [ ]
2. वीचारचक्र, विचारचक, विचारचक्र, विचारचर्क – [ ]
उत्तर:
1. खर्चीक
2. विचारचक्र

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. बनावटी – [ ]
  2. तीव्र – [ ]
  3. उजेड – [ ]
  4. दिन – [ ]

उत्तर:

  1. कृत्रिम
  2. प्रखर
  3. प्रकाश
  4. दिवस

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. अवघड × [ ]
  2. अंधार × [ ]
  3. दिवस × [ ]
  4. दूर × [ ]
  5. सौम्य × [ ]

उत्तर:

  1. सोपे
  2. प्रकाश
  3. रात्र
  4. जवळ
  5. प्रखर

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर:
1. तारा
2. टोके

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द प्रत्यय विभक्ती
तारांच्या च्या षष्ठी
पदार्थाचे चे षष्ठी

प्रश्न 8.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द सामान्यरूप
एडिसनने एडिसन
रात्रीचे रात्री
कोळशाच्या कोळशा

प्रश्न 9.
काळ बदला. (वर्तमानकाळ करा)
पण या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा होत्या.
उत्तरः
पण या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा आहेत.

प्रश्न 10.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 13

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
आव्हान स्वीकारणे हे तर महान व धाडसी व्यक्तींचे लक्षणच असते, या विधानावर तुमचे मत व्यक्त करा.
उत्तरः
महान व धाडसी व्यक्तींसाठी आव्हान स्वीकारणे हा तर डाव्या हाताचा खेळ असतो. त्यांच्याजवळ संकटांना सामोरी जाण्याची वृत्ती असते. जिद्द, इच्छा, पुढे जाण्याचे स्वप्न बाळगले म्हणूनच नवीन भूखंडाचा शोध लागला. न्यूटन, आईन्स्टाइन, गॅलिलिओ, महात्मा गांधी अशा कितीतरी महान व धाडसी व्यक्तींनी जीवनात आलेल्या आव्हानांचे स्वागत करून त्यांचा स्वीकार केलेला होता. त्यामुळेच त्यांना यश, सन्मान व प्रसिद्धी प्राप्त झालेली होती. आव्हाने व्यक्तीच्या जीवनात संघर्ष निर्माण करतात व त्यातून व्यक्तींमध्ये संघर्षावर मात करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. म्हणूनच जीवनात आव्हानांचे स्वागत करण्यास महान व धाडसी व्यक्ती पुढे येतात. खरे पाहता आव्हानेच त्यांना महान व धाडसी बनवत असतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती कराः

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 14
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 15

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
1. एकाएकी लागत नाही – [ ]
2. आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास करणारे – [ ]
उत्तर:
1. कोणताही नवा शोध
2. एडिसनचे सहकारी

प्रश्न 3.
सहसंबंध लिहा.
1. हजारो : मैल :: हिंस्त्र : ……………………
2. आफ्रिका : नाम :: त्यांना : ………………..
उत्तर:
1. पशू
2. सर्वनाम

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

  1. पण अजूनही एडिसनच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते.
  2. हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले.
  3. त्यातून त्याने सहा हजार प्रकारच्या बांबूच्या जाती गोळा केल्या.
  4. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकाऱ्यांनी आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला.

उत्तर:

  1. हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले.
  2. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकाऱ्यांनी आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला.
  3. त्यातून त्याने सहा हजार प्रकारच्या बांबूच्या जाती गोळा केल्या.
  4. पण अजूनही एडिसनच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते.

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
एडिसनने किती हजार बांबूच्या जाती गोळा केल्या?
उत्तरः
एडिसनने सहा हजार बांबूच्या जाती गोळा केल्या.

प्रश्न 2.
कोणत्या खंडांत बांबूच्या असंख्य जातींची लागवड केली जाते?
उत्तरः
आशिया व आफ्रिका खंडांत बांबूच्या असंख्य जातींची लागवड केली जाते.

प्रश्न 3.
वारा घेत असताना एडिसनचे लक्ष कुठे गेले?
उत्तर:
वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. एडिसनने, ………….. उपयोग करून पाहिला. (सोन्याचा, प्लेटिनमचा, टंगस्टनचा, चांदीचा)
2. …………….. तयार केलेली फिलॅमेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली. (बांबूपासून, सागापासून, पळसापासून, महोगनीपासून)
उत्तर:
1. प्लेटिनमचा
2. बांबूपासून

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. बांबूपासून तयार केलेली (अ) प्लेटिनमचा प्रयोग
2. व्यवहार्य नसलेला (ब) बांबूच्या
3. सहा हजार प्रकारच्या जाती (क) फिलॅमेंट

उत्तर:

‘अ’ गट ‘ब’ गट
1. बांबूपासून तयार केलेली (क) फिलॅमेंट
2. व्यवहार्य नसलेला (अ) प्लेटिनमचा प्रयोग
3. सहा हजार प्रकारच्या जाती (ब) बांबूच्या

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 16

कृती 2 : आकलन कृती

योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

प्रश्न 1.
बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी
(अ) एडिसनने प्रयोगशाळा तयार केल्या.
(ब) एडिसनने त्यांची लागवड केली.
(क) एडिसनने पाण्यासारखा पैसा खर्च केला.
(ड) एडिसनने कर्ज घेतले.
उत्तर:
बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने पाण्यासारखा पैसा खर्च केला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 2.
एडिसनचे प्रयोग सतत चालूच होते; कारण
(अ) तो समाधानी होता.
(ब) त्याच्याकडे प्रयोगशाळा होती.
(क) अजूनही त्याच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते.
(ड) त्याला जिंकायचे होते.
उत्तर:
एडिसनचे प्रयोग सतत चालूच होते; कारण अजूनही त्याच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते.

प्रश्न 3.
कोण ते लिहा.
1. सहकाऱ्यांना समुद्रावर मासे मारायला किंवा नृत्याच्या नाही तर गाण्याच्या कार्यक्रमांना घेऊन जाणारा – [ ]
2. अधिक काळ प्रकाश देणारी फिलमेंट – [ ]
उत्तर:
1. एडिसन
2. बांबूंची

प्रश्न 4.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 17

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 18.

प्रश्न 5.
सत्य वा असत्य ते लिहा.
1. सागाच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकाऱ्यांनी आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला.
2. बांबूपासून तयार केलेली फिलमेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली.
उत्तर:
1. असत्य
2. सत्य

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा. मन ताजेतवान झाले की पुन्हा कामाला सुरवात.
उत्तरः
मन ताजेतवाने झाले की पुन्हा कामाला सुरुवात.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर:

  1. एडिसन
  2. प्लेटिनम
  3. पंखा
  4. काडी
  5. बांबू
  6. कार्बन
  7. आफ्रिका
  8. आशिया
  9. पशू
  10. पैसा
  11. टेबल
  12. समुद्र
  13. मासे

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
1. व्यवस्य, व्यर्वहाय, व्यवहार्य, वव्यहार्य – [ ]
2. हिस्त्र, हिन्सर, हिंस्त्र, हींस्त्र – [ ]
उत्तर:
1. व्यवहार्य
2. हिंस्त्र

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. पाहणी – [ ]
  2. तर्क – [ ]
  3. प्रात्यक्षिक – [ ]
  4. वेळू – [ ]

उत्तर:

  1. निरीक्षण
  2. अनुमान
  3. प्रयोग
  4. बांबू

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. जुना × [ ]
  2. अयशस्वी × [ ]
  3. स्वस्त × [ ]
  4. अव्यवहार्य × [ ]
  5. जमा × [ ]

उत्तर:

  1. नवा
  2. यशस्वी
  3. महागडा
  4. व्यवहार्य
  5. खर्च

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर:
1. जाती
2. मासे

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द प्रत्यय विभक्ती
प्लेटिनमचा चा षष्ठी
पंख्याच्या च्या षष्ठी
प्रयोगांना ना द्वितीया

प्रश्न 8.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द सामान्यरूप
एडिसनचे एडिसन
प्रयोगांना प्रयोगां
जातीचा जाती
मलेरियाशी मलेरिया

प्रश्न 9.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
1. पाण्यासारखा पैसा खर्च करणे.
2. फुरसत मिळणे.
उत्तर:
1. अर्थ : खूप पैसा खर्च करणे.
वाक्य : आईच्या आजारपणात सुधीरने पाण्यासारखा पैसा खर्च केला.
2. अर्थ : वेळ मिळणे.
वाक्य : लखोबाला पावसामुळे बाहेर पडण्याची फुरसत मिळत नव्हती.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 10.
वाक्यातील काळ ओळखा.
उष्ण कटिबंधात आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात बांबूच्या असंख्य जातींची लागवड केली जाते.
उत्तरः
वर्तमानकाळ

प्रश्न 11.
काळ बदला (वर्तमानकाळ करा)
प्रयोग सतत चालूच होते.
उत्तरः
प्रयोग सतत चालूच आहेत.

प्रश्न 12.
पुढील नामांसाठी उताऱ्यात आलेली विशेषणे लिहा.
उत्तरः

नामे विशेषणे
शोध नवे
दिवस उन्हाळ्याचे
प्रयोग महागडा
जाती असंख्य
काळ अधिक

प्रश्न 13.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 19

कृती 4: स्वमत

प्रश्न 1.
तुमच्या विचारांचे उपयोजन करण्यासाठी तुम्ही काय कराल? ते स्पष्ट करा.
उत्तर:
आपल्या मनात अनेक विचार येत असतात. मनात आलेले सर्वच पूर्णत्वास नेण्यासाठी आपण प्रयत्न करत नाहीत. अनेक वेळा विचार करतो. थोडा वेळ विचार केल्यावर आपणास कंटाळा येतो व आपण विचार करणे सोडून देतो पण हे चुकीने आहे. आपण मनात येत असलेला प्रत्येक विचार प्रत्यक्षा आणण्यासाठी त्यावर चिंतन व मनन केलेच पाहिजे. वेगवेग तर्क व अनुमान यांच्याशी आपल्या विचारांची सांगड घातल पाहिजे. विचारांशी संबंधित सकारात्मक व नकारात्मक बाबी तपासून पाहिल्या पाहिजेत. विचार करणे सोपे असते पण तो प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण जिद्द, मनाची एकाग्रता, चिकाटी, प्रयोग यांची कास धरली पाहिजे. जास्तीत जास्त वेळ देऊन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 20
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 21

प्रश्न 2.
कारणे लिहा.
1. एडिसनने मेन्लो पार्क येथील घराभोवती प्रचंड मोठा मांडव उभारला – [ ]
2. टीकाकार एडिसनवर टीका करत असत – [ ]
उत्तर:
1. त्याचा महत्त्वपूर्ण शोध लोकांना माहिती होण्यासाठी.
2. त्याचे प्रयोग फोल ठरत असल्याने.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. मेन्लो पार्क (अ) टंगस्टन धातूचा
2. दिव्यातील फिलॅमेंट (ब) फसलेल्या प्रयोगांच्या
3. बहुतेक नोंदी (क) आकर्षक रोषणाई

उत्तर:

‘अ’ गट ‘ब’ गट
1. मेन्लो पार्क (क) आकर्षक रोषणाई
2. दिव्यातील फिलॅमेंट (अ) टंगस्टन धातूचा
3. बहुतेक नोंदी (ब) फसलेल्या प्रयोगांच्या

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

  1. वर्तमानपत्रातून दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
  2. मेन्लो पार्क येथील घराभोवती त्याने प्रचंड मोठा मांडव उभारला.
  3. टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला.
  4. घराभोवतीचा दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गावच्या गाव लोटले.

उत्तर:

  1. टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला.
  2. मेन्लो पार्क येथील घराभोवती त्याने प्रचंड मोठा मांडव उभारला.
  3. घराभोवतीचा दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गावच्या गाव लोटले.
  4. वर्तमानपत्रातून दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
सुरुवाती सुरुवातीला एडिसनला कोणती कल्पना योग्य वाटायची?
उत्तरः
सुरुवाती सुरुवातीला एडिसनच्या दिव्याच्या प्रयोगा बाबतची प्रत्येक कल्पना योग्य वाटायची.

प्रश्न 2.
दिव्यामध्ये फिलमेंटसाठी कोणत्या धातूचा प्रयोग यशस्वी झाला?
उत्तर:
दिव्यामध्ये फिलॅमेंटसाठी टंगस्टन या धातूचा प्रयोग यशस्वी झाला.

प्रश्न 3.
एडिसनने कुठे प्रचंड मोठा मांडव उभारला?
उत्तरः
एडिसनने मेन्लो पार्क येथील घराभोवती प्रचंड मोठा मांडव उभारला.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 6.

  1. घराभोवतीचा ………….. झगमगाट पाहायला सारे गावच्या गाव लोटले. (कंदिलांचा, मेणबत्त्यांचा, दिव्यांचा, काजव्यांचा)
  2. पण प्रयोग करून पाहिल्यावर त्यातील …………. जाणवायचा. (फोलपणा, अर्थ, यशस्वीपणा, गंभीरपणा)
  3. अशा त्याच्या प्रयोगाच्या ………………….. वह्यांची चाळीस हजार पाने भरून गेली. (तीनशे, चारशे, दोनशे, शंभर)

उत्तर:

  1. दिव्यांचा
  2. फोलपणा
  3. दोनशे

प्रश्न 7.
सहसंबंध लिहा.
1. दोनशे : वहया :: चाळीस हजार : ……………..
2. अयोग्य : योग्य :: प्रश्न : ……………………
उत्तर:
1. पाने
2. उत्तर

प्रश्न 8.
शब्दसमूहासाठी एक शब्द चौकटीत लिहा.
टीका करणारा – [ ]
उत्तर:
टीकाकार

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 9.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 22

कृती 2 : आकलन कृती

योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

प्रश्न 1.
सतत दहा ते बारा वर्षे प्रयोग करून पाहिल्यानंतर ………
(अ) एडिसन कंटाळला.
(ब) दिव्यामध्ये फिलॅमेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला.
(क) प्रयोग अयशस्वी झाला.
(ड) एडिसनने दुसरा प्रयोग केला.
उत्तर:
सतत दहा ते बारा वर्षे प्रयोग करून पाहिल्यानंतर दिव्यामध्ये फिलॅमेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला.

प्रश्न 2.
सारे गावच्या गाव लोटले, कारण
(अ) एडिसनला पाहायला.
(ब) घराभोवती बांबूची झाडे पाहायला.
(क) घराभोवतीचा दिव्यांचा झगमगाट पाहायला.
(ड) एडिसनला विरोध करायला.
उत्तर:
सारे गावच्या गाव लोटले, कारण घराभोवतीचा दिव्यांचा झगमगाट पाहायला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

कोण ते लिहा.

प्रश्न 1.
1. प्रयोगाच्या दोनशे वयांची चाळीस हजार पाने भरणारा – [ ]
2. दिव्याचा प्रयोग यशस्वी करणारा धातू – [ ]
उत्तर:
1. एडिसन
2. टंगस्टन

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 23

प्रश्न 3.
चूक की बरोबर ते लिहा.
1. सुरुवाती सुरुवातीला दिव्याच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पनाच अयोग्य आहे. असे एडिसनला वाटायचे.
2. वर्तमानपत्रातून दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
उत्तर:
1. चूक
2. बरोबर

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 24
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 25

उत्तरे लिहा.

प्रश्न 1.
1. एडिसनच्या यशात एक हिस्सा भाग असणारी
2. 21ऑक्टोबर, 1921 या दिवशी एडिसनच्या शोधाला झालेली एकूण वर्षे
उत्तर:
1. त्याची बुद्धिमत्ता
2. पन्नास

प्रश्न 2.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

  1. एका मोठ्या समारंभात अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा सन्मान केला.
  2. या घटनेच्या निमित्ताने अमेरिकेच्या पोस्टखात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली.
  3. साऱ्या अमेरिकेने हा दिवस एखादया महोत्सवासारखा साजरा केला.
  4. 21 ऑक्टोबर, 1921 या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला पन्नास वर्षे पूर्ण झाली.

उत्तर:

  1. 21 ऑक्टोबर, 1921 या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला पन्नास वर्षे पूर्ण झाली.
  2. साऱ्या अमेरिकेने हा दिवस एखादया महोत्सवासारखा साजरा केला.
  3. एका मोठ्या समारंभात अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा न्मान केला.
  4. या घटनेच्या निमित्ताने अमेरिकेच्या पोस्टखात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली.

खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
कोणाकडून एडिसनचा सन्मान करण्यात आला?
उत्तर:
अमेरिकेच्या अध्यक्षांकडून एडिसनचा सन्मान करण्यात आला.

प्रश्न 2.
एडिसनच्या अंगी असणाऱ्या कोणत्या गुणामुळे त्याला यश मिळाले असे तो म्हणतो?
उत्तर:
एडिसनच्या अंगी असणाऱ्या चिकाटी या गुणामुळे त्याला यश मिळाले असे तो म्हणतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

प्रश्न 1.
1. 21 ऑक्टोबर, ………… या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला पन्नास वर्षे पूर्ण झाली. (1929, 1939, 1929, 1949)
2. एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या ………….. हे सारे कसे केले याचे त्याच्या टीकाकारांना आश्चर्य वाटले. (व्यक्तीने, गृहस्थाने, एडिसनने, शास्त्रज्ञाने)
उत्तर:
1. 1929
2. एडिसनने

प्रश्न 2.
सहसंबंध लिहा.
1. एक हिस्सा भाग : बुद्धिमत्ता :: नव्याण्णव हिस्से भाग : ………………………
2. निर्धार : चिकाटी :: भाग : …………………………..
उत्तर:
1. चिकाटी
2. हिस्सा

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 26

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
एक मोठ्या समारंभात अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा सन्मान केला; कारण …………………………
(अ) 21 डिसेंबर, 1929 या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला पन्नास वर्षे पूर्ण झाली.
(ब) तो निवडून आला होता.
(क) त्याने टंगस्टन धातूचा शोध लावला.
(ड) 21 ऑक्टोबर, 1921 या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला पन्नास वर्षे पूर्ण झाली.
उत्तरः
एक मोठ्या समारंभात अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा सन्मान केला, कारण 21 ऑक्टोबर, 1929 या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला पन्नास वर्षे पूर्ण झाली.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 2.
कोण ते लिहा.

  1. एक मोठ्या समारंभात एडिसनचा सन्मान करणारे – [ ]
  2. दिव्याचे चित्र असणारी तिकिटे प्रसिद्ध करणारा देश – [ ]
  3. एडिसनच्या यशाचे आश्चर्य वाटणारे –

उत्तरः

  1. अमेरिकेचे अध्यक्ष
  2. अमेरिका
  3. टीकाकार

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 27

प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 28

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
साऱ्या अमेरीकेने हा दिवस एखादया महोत्स्वासारखा साजरा केला.
उत्तरः
साऱ्या अमेरिकेने हा दिवस एखादया महोत्सवासारखा साजरा केला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर:

  1. एडिसन
  2. दिवा
  3. अमेरिका
  4. महोत्सव
  5. पोस्टखाते
  6. चित्र

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
1. मार्मीकपणे, मार्मिकपणे, मामिर्कपणे, मर्मिकपणे
2. बुद्धीमत्ता, बुद्धिमता, बुद्धिमत्ता, बूदिधमत्ता
उत्तर:
1. मार्मिकपणे
2. बुद्धिमत्ता

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. दिन – [ ]
  2. आदर – [ ]
  3. अनेक – [ ]
  4. कारण – [ ]

उत्तर:

  1. दिवस
  2. सन्मान
  3. असंख्य
  4. निमित्त

प्रश्न 5.
अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.
पुन्हा तितक्याच उमेदीने नवे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी माझ्याजवळ होती.
उत्तरः
पुन्हा तितक्याच उमेदीने जुने प्रयोग करून पाहण्याची चिकाटी माझ्याजवळ होती.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द प्रत्यय विभक्ती
एडिसनचा चा षष्ठी
निमित्ताने ने तृतीया
प्रकारचे चे षष्ठी

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर:

शब्द सामान्यरूप
दिव्याच्या दिव्या
पोस्टखात्याने पोस्टखात्या
उमेदीने उमेदी
चिकाटीचा चिकाटी

प्रश्न 8.
वाक्यातील काळ ओळखा.
21 ऑक्टोबर, 1929 या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला पन्नास वर्षे पूर्ण झाली.
उत्तरः
भूतकाळ

प्रश्न 9.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य 29

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
शोध लावण्यासाठी आवश्यक बाबींविषयी तुमचे मत लिहा.
उत्तरः
विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी मी सहमत आहे. व्यक्ती म्हटली म्हणजे तिच्याजवळ बुद्धिमत्ता असतेच. प्रत्येकाने आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य व सकारात्मक उपयोग करून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक असते. फक्त बुद्धिमत्ता नवे शोध लावण्यासाठी उपयोगी पडत नाही. नवे शोध लावण्यासाठी एखादया गहन विषयावर चिंतन व मनन करण्याची विचारशक्ती, तसेच संकटांवर मात करण्याची प्रवृत्ती असणे, अनेक प्रयोग करून पाहण्याची व हजारो वेळा अपयश आले तरी तितक्याच उमेदीने नवे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी असणे फार गरजेचे असते. तसेच जिद्द व मनाच्या एकाग्रतेची गरज असते.

दिव्याच्या शोधामागचे दिव्य Summary in Marathi

लेखकाचा परिचय:

नाव: डॉ. अनिल गोडबोले
कालावधी: 1947 प्रसिद्ध लेखक. ‘संस्कार शिदोरी स्वातंत्र्यवीर सावरकर’, ‘थॉमस अल्वा एडिसन’, १८५७ ची यशोगाथा’, ‘सुबोधकथा’, ‘कथाकथातून बालविकास’ इत्यादी पुस्तके प्रसिद्ध.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

प्रस्तावना:

‘दिव्याच्या शोधामागचे दिव्य’ हा पाठ लेखक ‘डॉ. अनिल गोडबोले यांनी लिहिला आहे. थॉमस अल्वा एडिसन यांनी शोध लावलेल्या दिव्याच्या शोधामागची कथा, एडिसन यांच्याकडे असलेली प्रयोगशीलता याचे मार्मिक वर्णन या पाठातून लेखकांनी केले आहे.

The writer Dr. Anil Godbole has narrated a story of invention of light by Thomas Alwa Edison. He tells us in a lucid language about Edison’s perseverance and creativity. This is a very inspiring write-up of the tireless journey of a scientist who gifted the World with his priceless invention – ‘The electric bulb’.

शब्दार्थ:

  1. वसंतऋतू – चैत्र व वैशाख या दोन महिन्यांचा कालावधी (the spring season)
  2. दिवा – दीप – (a lamp)
  3. दिव्य – (येथे अर्थ) कठोर मेहनत
  4. थॉमस एडिसन – एक थोर शास्त्रज्ञ ज्याने विजेच्या दिव्याचा शोध लावला
  5. सूर्यग्रहण – सूर्यावर पडणारी छाया (solar eclipse)
  6. शास्त्रज्ञ – वैज्ञानिक (a scientist)
  7. ज्योतिषी – ज्योतिष जाणणारा – (astrologer)
  8. गढून जाणे – मग्न होणे (to be engrossed)
  9. शोध – चौकशी, तपास (investigation)
  10. कल्पना – युक्ती (idea)
  11. वेडगळ – खुळचट (crack, crazy)
  12. गंभीरपणे – विचारीपणाने (seriously)
  13. थट्टा – चेष्टा, मस्कटी (fun, jest, joke)
  14. कंकण – बांगडी (bangle)
  15. पाठपुरावा – पिच्छा (follow-up)
  16. वैशिष्ट्य – विशेष गुणधर्म (characteristic)
  17. कृत्रिम – बनावटी (artificial)
  18. रूपांतर – नवे रुप, बदल (change in form, transformation)
  19. प्रयत्न – मोठा यत्न, परिश्रम (an attempt, an effort)
  20. खाण – धातूंचे उत्पत्तिस्थान (mine)
  21. कमानदार – अर्धवर्तुळाकृती आकार (an arch shape)
  22. कोळसा – न पेटवलेला निखारा (coal, charcoal)
  23. खर्चीक – महाग (expensive)
  24. विषारी – विषयुक्त (poisonous, venomous)
  25. धोकादायक – भयावह, चिंताजनक (dangerous, risky)
  26. प्रखर – तीव्र (intense)
  27. विचारचक्र – विचारांचा ओघ (flow of thoughts)
  28. निरीक्षण – पाहणी, तपासणी (inspection)
  29. अनुमान – तर्क, अंदाज (inference, conclusion)
  30. प्रयोग – प्रात्यक्षिक (an experiment)
  31. यश – विजय (success)
  32. व्यवहार – काम, कार्य (activity, work)
  33. उष्ण कटिबंध – पृथ्वीच्या गोलावरील कर्कवृत्त व मकरवृत्त यांदरम्यानचा भूप्रदेश (tropics)
  34. उपयुक्त – उपयोगी, जरुरी (useful)
  35. जाती – वर्ग (class)
  36. मैल – अंतर मोजण्याचे एक माप (a mile)
  37. हिंस्त्र – क्रूर, रानटी (cruel, wild)
  38. डुलकी – पेंग, छोटी झोप (a nap)
  39. फुरसत – रिकामा वेळ, सवड (spare time)
  40. नृत्य – नाच (dance)
  41. ताजेतवाने – टवटवीत (energetic, blooming)
  42. फोलपणा – व्यर्थपणा, निरुपयोग (hollowness)
  43. पद्धतशीर – योग्य पद्धतीने, नियमितपणे (systematically)
  44. नोंदी – टाचण, टिपण (records)
  45. टीकाकार – टीका करणारा, शेरेबाज (critic)
  46. खटाटोप – उलाढाल, दगदग, आटापिटा (strenuous efforts)
  47. मांडव – मंडप (an open shed, a pandal)
  48. रोषणाई – आरास, सजावट, (illumination, lighting)
  49. वाटाणा – मटार (pea)
  50. भोपळा – एक फळ (a pumpkin)
  51. झगमगाट – लखलखाट, चकचकाट (dazzling lights)
  52. महोत्सव – उत्सव (festival)
  53. निमित्त – कारण (a cause)
  54. पोस्टखाते – (Post Department)
  55. आश्चर्य – नवल, कौतुक (miracle, surprise)
  56. मार्मिकपणे – भेदकपणे, खोचकपणे (piercingly)
  57. उमेद – आशा, विश्वास (hope, faith)
  58. चिकाटी – निग्रह, निर्धार (determination)

टिपा:

  1. एडिसन – थॉमस अल्वा एडिसन (11 फेब्रुवारी 1847-18 ऑक्टोबर 1931), महान अमेरिकी संशोधक तसेच व्यवसायी. याने फोनोग्राफ आणि विद्युत दिव्याबरोबरच अनेक शोध लावले.
  2. सर हफ्रे डेव्ही – ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. निरनिराळ्या वायूंच्या श्वसनाने होणाऱ्या परिणामासंबंधी प्रयोग. सोडियम, पोटॅशियम व मॅग्नेशियम हे धातू तयार केले.
  3. कार्बन – संज्ञा आणि अणुक्रमांक 6 असलेले अधातू मूलद्रव्य.
  4. प्लेटिनम – संज्ञा Pt आणि अणुक्रमांक 78 असलेले लवचीक, निष्क्रीय, राखाडी-पांढऱ्या रंगाचे, अनमोल धातू मूलद्रव्य.
  5. मलेरिया – ॲनाफेलिस डासांच्या चावण्याने होणारा जीवघेणा आजार. थकवा, ताप, डोके दुखी, उलट्या ही याची लक्षणे आहेत.
  6. फिलमेंट – सूक्ष्म तंतू किंवा तार
  7. टंगस्टन – संज्ञा W आणि अणुक्रमांक 74 असलेले मूलद्रव्य अतिशय जड आणि अतिउच्च तापमानाला वितळतो.
  8. मेन्लो पार्क – अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या काठावरील शहर.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य

वाक्प्रचार:

  1. गढून जाणे – मग्न होणे
  2. मात देणे – विजय मिळवणे, संकटांना दूर करणे
  3. पाठपुरावा करणे – मागोवा घेणे
  4. शोध घेणे – चौकशी, तपास करणे
  5. सामना करणे – सामोरे जाणे
  6. डुलकी घेणे – छोटीशी पेंग घेणे, छोटीशी झोप घेणे
  7. बातमी जगभर पसरणे – बातमी सर्वत्र पसरणे

9th Std Marathi Questions And Answers:

Tifan Question Answer Class 9 Marathi Chapter 13 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 13 तिफन Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 13 तिफन Question Answer Maharashtra Board

तिफन Std 9 Marathi Chapter 13 Questions and Answers

‌1. खालील‌ ‌अर्थाच्या‌ ‌शब्दसमुहाला‌ ‌कवितेतील‌ ‌योग्य‌ ‌शब्द‌‌ दया.‌ ‌

प्रश्न‌ ‌1. ‌
खालील‌ ‌अर्थाच्या‌ ‌शब्दसमुहाला‌ ‌कवितेतील‌ ‌योग्य‌ ‌शब्द‌‌ दया.‌ ‌

  1. ‌पेरणीसाठी‌ ‌लागणारे‌ ‌बियाणे‌ ‌…….‌………… ‌
  2. ‌शेतकरी‌ ‌पेरणीसाठी‌ ‌वापरतो‌ ‌ते‌ ‌अवजार‌ ‌…………………
  3. पाराबती‌ ‌करते‌ ‌त्या‌ ‌दोन‌ ‌कृती‌ ‌……………, …………………..

उत्तर:

  1. ‌बजवाई‌
  2. ‌तिफण‌‌
  3. पोटाला‌ ‌वटी‌ ‌बांधणे,‌ ‌झोळी‌ ‌काठीला‌ ‌टांगणे‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

2.‌ ‌खालील‌ ‌ओळींतील‌ ‌अधोरेखित‌ ‌संकल्पना‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌ ‌

प्रश्न‌ ‌1. ‌‌
‌काकरात‌ ‌बिजवाई‌ ‌जस‌ ‌हासरं‌ ‌चांदन.‌ ‌
उत्तरः‌ ‌
ज्याप्रमाणे‌ ‌आकाशात‌ ‌चांदणं‌ ‌चमकत‌ ‌असतं,‌ ‌त्याचप्रमाणे‌‌ शेतकऱ्याला‌ ‌शेतात‌ ‌पेरलेले‌ ‌बियाणे‌ ‌चमकत‌ ‌आहे,‌ ‌हसत‌ ‌आहे‌‌ असे‌ ‌वाटते.‌

प्रश्न‌ ‌2. ‌‌
काया‌ ‌ढेकलात‌ ‌डोया‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌पाहेते.‌ ‌
उत्तरः‌
‌शेतकरी‌ ‌भर‌ ‌दिवसा‌ ‌(शेतात)‌ ‌स्वप्न‌ ‌पाहत‌ ‌आहे.‌ ‌शेतकऱ्याची‌‌ काळी‌ ‌कसदार‌ ‌सुपीक‌ ‌जमीन‌ ‌आहे.‌ ‌त्या‌ ‌जमिनीत‌ ‌हिरवंगार‌ ‌शेत‌‌ पिकवून‌ ‌खूप‌ ‌धान्य‌ ‌मिळवयाचं‌ ‌त्याचं‌ ‌स्वप्न‌ ‌आहे.‌ ‌

3. या‌ ‌कवितेत‌ ‌आलेले‌ ‌वहाडी‌ ‌बोलीतील‌ ‌शब्द‌ ‌शोधा‌ ‌व‌ ‌त्यांना‌ ‌प्रमाणभाषेतील‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌‌

प्रश्न‌ 1.‌ ‌
या‌ ‌कवितेत‌ ‌आलेले‌ ‌वहाडी‌ ‌बोलीतील‌ ‌शब्द‌ ‌शोधा‌ ‌व‌ ‌त्यांना‌ ‌प्रमाणभाषेतील‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन 1
उत्तरः‌

व-हाडी‌ ‌शब्द‌ ‌प्रमाण‌ ‌भाषेत‌‌
1. काया‌‌ काळ्या‌‌
2. पानी‌‌ पाणी‌‌
3. ईज‌‌ वीज‌‌
4. झोयी‌‌ झोळी‌ ‌
5. वटी ओटी‌‌
6. पाराबती‌‌ पार्वती‌‌‌‌
7. काटीला‌ ‌ काठीला‌
8. लळते‌‌ ‌रडते‌‌
9. जीवाले‌‌ जीवाला‌‌
10. सांजीले‌‌ संध्याकाळी‌‌
11. सपन‌‌ स्वप्न‌‌
12. डोया‌‌ डोळा‌‌‌‌
13. रगत‌‌ रक्त‌‌
14. वाटुली‌‌ वाट‌‌
15. हिर्व‌‌ हिरवं‌‌
16. ढेकूल‌‌ ढेकळ‌‌
17. पायाले‌‌ पायाला‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

4. कवितेच्या‌ ‌आधारे‌ ‌खालील‌ ‌तक्ता‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌

प्रश्न‌ 1.‌
‌कवितेच्या‌ ‌आधारे‌ ‌खालील‌ ‌तक्ता‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन 2
उत्तरः‌

कवितेचा  ‌विषय‌ कवितेची‌ ‌ ‌भाषा‌ कवितेतील पात्र‌ कवितेतील ‌तुम्हांला‌ ‌सर्वांत‌ आवडलेले‌ प्रतिक‌ ‌कवितेतील‌‌ ‌नैसर्गिक‌‌ ‌घटना‌‌
शेतातील‌ पेरणी ‌‌व-हाडी‌ ‌शेतकरी‌ ‌व‌ ‌त्याची‌ ‌पत्नी‌ ‌काटा‌ ‌(अतिशय‌‌‌ ‌कष्ट)‌ ‌विजा‌ चमकतात.‌‌ ढगांचा‌ ‌गडगडाट‌ ‌होतो.‌ ‌ढग‌ ‌बरसतात.‌‌

5.‌ ‌अभिव्यक्ती‌ ‌

प्रश्न‌ ‌1.‌
‘काया‌ ‌ढेकलात‌ ‌डोया‌ ‌हिर्व‌ ‌सपान‌ ‌पाहेते’‌ ‌या‌ ‌ओळीतील‌‌ भावार्थ‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌ ‌
उत्तर:‌
‌कृती‌ ‌3:‌ ‌काव्यसौंदर्य,‌ ‌प्रश्न‌ ‌(1)‌ ‌मधील‌ ‌(vi)‌ ‌चे‌ ‌उत्तर‌ ‌पाहा.‌ ‌

प्रश्न‌ ‌2.‌
‘काटा‌ ‌पायात‌ ‌रुतते‌ ‌लाल‌ ‌रगत‌ ‌सांडते‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌फुलते’‌ ‌या‌‌ ओळीचा‌ ‌संदर्भ‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌ ‌
उत्तरः‌ ‌
कृती‌ ‌3‌ ‌:‌ ‌काव्यसौंदर्य,‌ ‌प्रश्न‌ ‌(1)‌ ‌मधील‌ ‌(v)‌ ‌चे‌ ‌उत्तर‌ ‌पाहा

भाषाभ्यास‌:

प्रश्न‌ ‌1.‌
‌खालील‌ ‌वाक्ये‌ ‌वाचा.‌
‌1. ‌मी‌ ‌शाळा‌ ‌जातो.‌ ‌
2.‌ ‌मी‌ ‌शाळेत‌ ‌जातो.‌ ‌

ही‌ ‌दोन‌ ‌वाक्ये‌ ‌तुम्ही‌ ‌वाचलीत.‌ ‌यांपैकी‌ ‌पहिले‌ ‌वाक्य‌ ‌चुकीचे‌ ‌आहे‌ ‌आणि‌ ‌ दुसरे‌ ‌वाक्य‌ ‌बरोबर‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌दोन्ही‌ ‌वाक्यांमध्ये‌ ‌काय‌ ‌फरक‌ ‌आहे?‌ ‌पहिल्या‌ ‌वाक्यात‌ ‌’शाळा’‌ हा‌ ‌शब्द‌ ‌आहे.‌ ‌दुसऱ्या‌ ‌वाक्यात‌ ‌’शाळा’‌ ‌या‌ ‌शब्दाला‌ ‌’-त’‌ ‌हा‌ ‌प्रत्यय‌ ‌लागला‌ ‌आहे.‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

प्रश्न‌ 2.‌ ‌ ‌
खालील‌ ‌वाक्ये‌ ‌वाचा.‌ ‌
1. ‌राम‌ ‌मित्राशी‌ ‌बोलतो.‌
2.‌ ‌रेश्मा‌ ‌पालीला‌ ‌घाबरते.‌ ‌
3. ‌कल्पना‌ ‌दुकानात‌ ‌जाते.‌

या‌ ‌वाक्यांमध्ये,‌ ‌मित्र,‌ ‌पाल,‌ ‌दुकान‌ ‌या‌ ‌नामांना‌ ‌अनुक्रमे‌ ‌-शी,‌ ‌-ला,‌ ‌-त‌ ‌हे‌ ‌प्रत्यय‌ ‌जोडलेले‌ ‌आहेत.‌ ‌ प्रत्यय‌ ‌लागण्यापूर्वी‌ ‌या‌ ‌शब्दांमध्ये‌ ‌काही‌ ‌बदल‌ ‌झाले‌ ‌आहेत.‌ ‌उदा.,‌ ‌मित्र~मित्रा-,‌ ‌पाल~पाली-,‌ ‌दुकान~दुकाना-‌ ‌शब्दाला‌ ‌प्रत्यय‌ ‌लागण्यापूर्वी‌ ‌होणाऱ्या‌ ‌या‌ ‌बदलाला‌ ‌शब्दाचे‌ ‌सामान्यरूप‌ ‌ म्हणतात.‌ ‌शब्दाच्या‌ ‌मूळ‌ ‌रूपाला‌ ‌सरळरूप‌ ‌म्हणतात.‌ ‌उदा.,‌ ‌’दुकान’‌ ‌हे‌ ‌सरळरूप‌ ‌आणि‌ ‌ दकाना-‌ ‌हे‌ ‌सामान्यरूप.‌ ‌

नामांना‌ ‌किंवा‌ ‌सर्वनामांना‌ ‌लागणारे‌ ‌प्रत्यय‌ ‌अनेक‌ ‌प्रकारचे‌ ‌असतात.‌ ‌-ला,-त,-ने,-शी,-चा,-ची,-चे‌ ‌इत्यादी.‌ ‌नामांना‌ ‌व‌ ‌सर्वनामांना‌ ‌प्रत्ययांबरोबरच‌ ‌शब्दयोगी‌ ‌अव्यये‌ ‌जोडली‌ ‌जातात.‌ ‌तेव्हासुद्धा‌ ‌सामान्यरूप‌ ‌होते.‌ ‌

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 13 तिफन Additional Important Questions and Answers

पुढील‌ ‌पक्ष्याच्या‌ ‌आधारे‌ ‌दिलेल्या‌ ‌सूचनेनुसार‌ ‌कृती‌ ‌करा:‌

‌कृती‌ ‌1 ‌:‌ ‌आकलन‌ ‌कृती‌ ‌

प्रश्न‌ ‌1.‌
आकृतिबंध‌ ‌पूर्ण‌ ‌करा.
‌उत्तरः‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन 3
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन 4

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

प्रश्न‌ 2.‌
चौकटी‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌‌
‌उत्तरः‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन 5

प्रश्न‌ 3.‌
उत्तर‌ ‌लिहा.‌‌
‌उत्तरः‌
नंदी‌ ‌बैलांच्या‌ ‌जोडीला‌ ‌हाकणारा‌ ‌-‌ ‌[सदाशीव‌]

‌खालील‌ ‌प्रश्नांची‌ ‌उत्तरे‌ ‌एका‌ ‌वाक्यात‌ ‌लिहा.‌‌

प्रश्न‌ 1.‌
कोण‌ ‌रडत‌ ‌आहे?‌ ‌
उत्तरः‌
‌तानुलं‌ ‌रडत‌ ‌आहे.‌

प्रश्न‌ 2.‌
‌पाराबतीने‌ ‌पोटाला‌ ‌काय‌ ‌बांधले‌ ‌आहे?‌ ‌
उत्तर:‌
‌पाराबतीने‌ ‌पोटाला‌ ‌वटी‌ ‌बांधली‌ ‌आहे.‌

प्रश्न‌ 3.‌
शेतात‌ ‌पेरलेले‌ ‌धान्य‌ ‌कवीला‌ ‌कसे‌ ‌वाटत‌ ‌आहे?‌ ‌
उत्तरः‌
‌शेतात‌ ‌पेरलेले‌ ‌धान्य‌ ‌कवीला‌ ‌जणू‌ ‌हसरे‌ ‌चांदणे‌ ‌वाटत‌ ‌आहे.‌

प्रश्न‌ 4.‌
जीवाला‌ ‌कोणाची‌ ‌भूल‌ ‌पडत‌ ‌आहे?‌
‌उत्तरः‌ ‌
जीवाला‌ ‌मातीच्या‌ ‌कस्तुरीच्या‌ ‌वासाची‌ ‌भूल‌ ‌पडत‌ ‌आहे.‌ ‌

प्रश्न‌ 5.‌
भिजलेली‌ ‌ढेकळं‌ ‌पायाला‌ ‌कशाप्रमाणे‌ ‌भासतात?‌ ‌
उत्तरः‌
‌भिजलेली‌ ‌ढेकळं‌ ‌पायाला‌ ‌लोण्याप्रमाणे‌ ‌भासतात.‌ ‌.‌‌

प्रश्न‌ 6.‌
शेतकरी‌ ‌काळ्या‌ ‌ढेकळात‌ ‌काय‌ ‌पाहत‌ ‌आहे?‌ ‌
उत्तर:‌
‌शेतकरी‌ ‌काळ्या‌ ‌ढेकळात‌ ‌हिरवं‌ ‌सपन‌ ‌पाहत‌ ‌आहे.‌

प्रश्न‌ 7.‌
‌योग्य‌ ‌पर्याय‌ ‌शोधून‌ ‌रिकाम्या‌ ‌जागा‌ ‌भरा.‌

  1. नंदी‌ ‌बैलाच्या‌ ‌जोळीले‌ ‌…….”‌ ‌हकालते.‌‌ (महादेव,‌ ‌सदाशीव,‌ ‌शीव,‌ ‌शेतकरी)‌ ‌
  2. …………….‌ ‌काटीले‌ ‌टांगते‌ ‌त्यात‌ ‌तानुलं‌ ‌लळते.‌‌ (मोळी,‌ ‌चोळी,‌ ‌झोयी,‌ ‌पताका)‌
  3. काया‌ ‌मातीत‌ ‌मातीत‌ ‌…………….’‌ ‌चालते.‌‌ (गोफन,‌ ‌रापन,‌ ‌चाखन,‌ ‌तिफन)‌ ‌
  4. सरीवरी‌ ‌सरी‌ ‌येती‌‌ ……………….. न्हातीधुती‌ ‌होते.‌‌ (माती,‌ ‌धरनी,‌ ‌काया,‌ ‌पृथ्वी)‌ ‌
  5. ‌मैना‌ ‌वाटुली‌ ‌पाहेते‌ ‌..‌…………..‌ ‌‌तिफन‌ ‌हानते.‌‌ (राघू,‌ ‌शूक,‌ ‌सदाशीव,‌ ‌पाराबती)‌
  6. ‌वला‌ ‌टाकती‌ ‌तिफन‌ ‌………………‌ ‌वखर‌ ‌पाहेते.‌‌ (शितू,‌ ‌राघू,‌ ‌चंदू,‌ ‌मैना)‌ ‌
  7. ‌डोया‌ ‌सपन‌ ‌पाहेते‌ ‌…..‌…………‌ ‌पायात‌ ‌रुतते.‌‌ (खिळा,‌ ‌मोळा,‌ ‌चूक,‌ ‌काटा)‌ ‌

उत्तर:‌

  1. सदाशीव‌
  2. ‌झोयी‌
  3. तिफन‌ ‌
  4. माती‌
  5. राघू‌‌
  6. शितू‌ ‌
  7. ‌काटा‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

कृती‌ ‌2:‌ ‌आकलन‌ ‌कृती‌ ‌

प्रश्न‌ 1.‌
‌समान‌ ‌अर्थाच्या‌ ‌काव्यपंक्ती‌ ‌शोधून‌ ‌लिहा.‌

  1. आकाशात‌ ‌विजा‌ ‌चमकत‌ ‌असतात.‌ ‌जणू‌ ‌त्यांचा‌ ‌थयथय‌‌ नाच‌ ‌चालू‌ ‌असतो.‌
  2. ‌काठीला‌ ‌टांगलेल्या‌ ‌झोळीत‌ ‌झोका‌ ‌घेणारे‌ ‌बाळ‌ ‌रडत‌ ‌आहे.‌
  3. ‌पावसाच्या‌ ‌सरीवर‌ ‌सरी‌ ‌कोसळत‌ ‌आहेत‌ ‌जणू‌ ‌या‌ ‌सरी‌ ‌मातीला‌‌ अंघोळ‌ ‌घालत‌ ‌आहेत.‌ ‌
  4. शेतकरी‌ ‌तिफन‌ ‌चालवत‌ ‌आहे.‌ ‌पाऊस‌ ‌बरसत‌ ‌आहे.‌‌
  5. शेतकरी‌ ‌तिफणीत‌ ‌बीज‌ ‌टाकत‌ ‌आहे.‌ ‌त्याचं‌ ‌लक्ष‌ ‌जमिनीवर‌‌ ढेकळं‌ ‌फोडत‌ ‌पुढे‌ ‌जाणाऱ्या‌ ‌वखरावर‌ ‌आहे.‌ ‌
  6. त्याचं‌ ‌हिरवं‌ ‌स्वप्न‌ ‌(धान्य‌ ‌पिकवण्याचं)‌ ‌खरं‌ ‌झालं‌ ‌आहे.‌ ‌

उत्तर:‌

  1. ईज‌ ‌नाचते‌ ‌थयथय.‌‌
  2. झोयी‌ ‌काटीले‌ ‌टांगते‌ ‌त्यात‌ ‌तानुलं‌ ‌लळते.‌ ‌
  3. सरीवरी‌ ‌सरी‌ ‌येती‌ ‌माती‌ ‌न्हातीधुती‌ ‌होते.‌‌
  4. राघू‌ ‌तिफन‌ ‌हानते‌ ‌ढग‌ ‌बरसते.‌
  5. ‌वला‌ ‌टाकती‌ ‌तिफन‌ ‌शितू‌ ‌वखर‌ ‌पाहेते.‌‌
  6. ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌फुलते‌ ‌ढग‌ ‌बरसते.‌ ‌

जोड्या‌ ‌जुळवा.‌

प्रश्न‌ 1.

‘अ’‌ ‌गट‌ ‌ ‘ब’‌ ‌गट‌‌
‌1. काळ्या‌ ‌मातीत‌ (अ)‌ ‌लळते‌
2. विजेचा‌ (ब)‌ ‌ढोल‌ ‌वाजवतात‌
‌3. ढग‌ (क)‌ ‌थयथय‌ ‌नाच‌
4. तानुलं‌‌ (ड)‌ ‌तिफन‌ ‌चालते‌‌

उत्तर:‌

‘अ’‌ ‌गट‌ ‌ ‘ब’‌ ‌गट‌‌
‌1. काळ्या‌ ‌मातीत‌ (ड)‌ ‌तिफन‌ ‌चालते‌‌
2. विजेचा‌ (क)‌ ‌थयथय‌ ‌नाच‌
‌3. ढग‌ (ब)‌ ‌ढोल‌ ‌वाजवतात‌
4. तानुलं‌‌ (अ)‌ ‌लळते‌

प्रश्न‌ 2.

‘अ’‌ ‌गट‌‌ ‘ब’‌ ‌गट‌
1. काकरात‌ ‌‌(अ)‌ ‌न्हातीधुती‌
2. चांदनं‌ ‌(ब)‌ ‌गोंदन‌
3. लाळानौसाचं‌ ‌(क)‌ ‌हासरं‌
‌4. माती‌‌ (ड)‌ ‌बिजवाई‌

उत्तर:‌

‘अ’‌ ‌गट‌‌ ‘ब’‌ ‌गट‌
1. काकरात‌ ‌‌(ड)‌ ‌बिजवाई‌
2. चांदनं‌ (क)‌ ‌हासरं‌
3. लाळानौसाचं‌ ‌(ब)‌ ‌गोंदन‌
‌4. माती‌‌ (अ)‌ ‌न्हातीधुती‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

प्रश्न‌ 3.

‌’अ’‌ ‌गट‌‌ ‘ब’‌ ‌गट‌ ‌
‌1. शितू‌ ‌ (अ)‌ ‌पायात‌ ‌रुतते‌‌
2. लोनी (ब)‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌पाहेते‌
3. डोया‌‌ (क)‌ ‌पायाला‌ ‌वाटते‌
4. काटा‌‌ (ड)‌ ‌वखर‌ ‌पाहेते‌‌

उत्तर:‌

‌’अ’‌ ‌गट‌‌ ‘ब’‌ ‌गट‌ ‌
‌1. शितू‌ ‌ (ड)‌ ‌वखर‌ ‌पाहेते‌‌
2. लोनी (क)‌ ‌पायाला‌ ‌वाटते‌
3. डोया‌‌ (ब)‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌पाहेते‌
4. काटा‌‌ (अ)‌ ‌पायात‌ ‌रुतते‌‌

काव्यपंक्तींचा‌ ‌योग्य‌ ‌क्रम‌ ‌लावा.‌

प्रश्न‌ 1.
काव्यपंक्तींचा‌ ‌योग्य‌ ‌क्रम‌ ‌लावा.‌
उत्तर:‌

  1. ‌त्यात‌ ‌तानुलं‌ ‌लळते‌ ‌ढग‌ ‌बरसते.‌‌
  2. ईज‌ ‌नाचते‌ ‌थयथय‌ ‌ढग‌ ‌ढोल‌ ‌वाजवते.‌
  3. वटी‌ ‌बांधून‌ ‌पोटाले‌ ‌पाराबती‌ ‌उनारते.‌ ‌
  4. काया‌ ‌मातीत‌ ‌मातीत‌ ‌तिफन‌ ‌चालते‌ ‌तिफन‌ ‌चालते.‌
  5. ‌राघू‌ ‌तिफन‌ ‌हानते‌ ‌ढग‌ ‌बरसते.‌ ‌
  6. ‌काकरात‌ ‌बिजवाई‌ ‌जसं‌ ‌हासरं‌ ‌चांदनं‌ ‌
  7. सरीवरी‌ ‌सरी‌ ‌येती‌ ‌माती‌ ‌न्हातीधुती‌ ‌होते.‌
  8. ‌मैना‌ ‌वाटुली‌ ‌पाहेते‌ ‌राघू‌ ‌तिफन‌ ‌हानते.‌‌
  9. ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌फुलते‌ ‌ढग‌ ‌बरसते.‌ ‌
  10. वला‌ ‌टाकती‌ ‌तिफन‌ ‌शितू‌ ‌वखर‌ ‌पाहेते.‌‌
  11. काया‌ ‌ढेकलात‌ ‌डोया‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌पाहेते.‌‌
  12. ‌पानी‌ ‌भिजलं‌ ‌ढेकूल‌ ‌लोनी‌ ‌पायाले‌ ‌पाटते.‌

‌उत्तर:‌

  1. ‌‌काया‌ ‌मातीत‌ ‌मातीत‌ ‌तिफन‌ ‌चालते‌ ‌तिफन‌ ‌चालते.‌‌
  2. ईज‌ ‌नाचते‌ ‌थयथय‌ ‌ढग‌ ‌ढोल‌ ‌वाजवते.‌ ‌
  3. ‌वटी‌ ‌बांधून‌ ‌पोटाले‌ ‌पाराबती‌ ‌उनारते.‌
  4. ‌‌त्यात‌ ‌तानुलं‌ ‌लळते‌ ‌ढग‌ ‌बरसते.‌ ‌
  5. काकरात‌ ‌बिजवाई‌ ‌जसं‌ ‌हासरं‌ ‌चांदनं‌ ‌
  6. सरीवरी‌ ‌सरी‌ ‌येती‌ ‌माती‌ ‌न्हातीधुती‌ ‌होते.‌
  7. मैना‌ ‌वाटुली‌ ‌पाहेते‌ ‌राघू‌ ‌तिफन‌ ‌हानते.‌
  8. राघू‌ ‌तिफन‌ ‌हानते‌ ‌ढग‌ ‌बरसते.‌
  9. ‌वला‌ ‌टाकती‌ ‌तिफन‌ ‌शितू‌ ‌वखर‌ ‌पाहेते.‌
  10. ‌पानी‌ ‌भिजलं‌ ‌ढेकूल‌ ‌लोनी‌ ‌पायाले‌ ‌वाटते.‌ ‌
  11. ‌काया‌ ‌ढेकलात‌ ‌डोया‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌पाहेते.‌‌
  12. हिर्व‌ ‌सपन‌ ‌फुलते‌ ‌ढग‌ ‌बरसते.‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

काव्यपंक्तीवरून‌ ‌शब्दांचा‌ ‌योग्य‌ ‌क्रम‌ ‌लावा.‌‌

प्रश्न‌ 1.
काव्यपंक्तीवरून‌ ‌शब्दांचा‌ ‌योग्य‌ ‌क्रम‌ ‌लावा.‌‌

  1. बरसते,‌ ‌टांगते,‌ ‌हकालते,‌ ‌उनारते
  2. ढोल,‌ ‌तानुलं,‌ ‌पाराबती,‌ ‌सदाशीव‌‌
  3. बरसते,‌ ‌गोंदन,‌ ‌पाहेते,‌ ‌चांदनं‌ ‌
  4. राघू,‌ ‌मैना,‌ ‌माती,‌ ‌कस्तुरीचा‌ ‌
  5. तिफन,‌ ‌ढग,‌ ‌काटा,‌ ‌डोया‌ ‌
  6. वखर,‌ ‌वला,‌ ‌लोनी,‌ ‌हिर्व‌

उत्तर:‌

  1. हकालते,‌ ‌उनारते,‌ ‌टांगते,‌ ‌बरसते‌‌
  2. ढोल,‌ ‌सदाशीव,‌ ‌पाराबती,‌ ‌तानुलं‌ ‌
  3. चांदनं,‌ ‌गोंदन,‌ ‌पाहेते,‌ ‌बरसते‌ ‌
  4. ‌माती,‌ ‌कस्तुरीचा,‌ ‌मैना,‌ ‌राघू‌
  5. तिफन,‌ ‌डोया,‌ ‌काटा,‌ ‌ढग‌‌
  6. वला,‌ ‌वखर,‌ ‌लोनी,‌ ‌हिर्व‌

प्रश्न‌ ‌तयार‌ ‌करा.‌ ‌

प्रश्न‌ 1.
‌झोयी‌ ‌काटीले‌ ‌टांगते.‌ ‌
उत्तरः‌
‌काटीला‌ ‌काय‌ ‌टांगते?‌

प्रश्न‌ 2.
काया‌ ‌मातीत‌ ‌तिफन‌ ‌चालते.‌
‌उत्तरः‌
‌काया‌ ‌मातीत‌ ‌काय‌ ‌चालते?‌

प्रश्न‌ 3.
‌तिचा‌ ‌कस्तुरीचा‌ ‌वास‌ ‌भूल‌ ‌जीवाले‌ ‌पाळते.‌ ‌
उत्तर:‌
‌कोणता‌ ‌वास‌ ‌जिवाला‌ ‌भूल‌ ‌पाडत‌ ‌आहे?‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

प्रश्न‌ 4.
धरतीच्या‌ ‌आंगोपांगी‌ ‌लाळानौसाचं‌ ‌गोंदनं‌ ‌
उत्तरः‌
‌कोणाच्या‌ ‌आंगोपांगी‌ ‌लाळानौसाचं‌ ‌गोंदनं‌ ‌आहे?‌‌

प्रश्न‌ 5.
वला‌ ‌टाकती‌ ‌तिफन‌ ‌शितू‌ ‌वखर‌ ‌पाहेते.‌
‌उत्तरः‌
‌शितू‌ ‌काय‌ ‌पाहत‌ ‌आहे?‌ ‌

कृती‌ ‌3‌:‌ ‌काव्यसौंदर्य‌

खालील‌ ‌काव्यपंक्तीतील‌ ‌आशयसौंदर्य‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌ ‌

प्रश्न‌ 1.
‌काया‌ ‌मातीत‌ ‌मातीत‌ ‌तिफन‌ ‌चालते‌ ‌तिफन‌ ‌चालते‌‌ ईज‌ ‌नाचते‌ ‌थयथय‌ ‌ढग‌ ‌ढोल‌ ‌वाजवते‌ ‌
उत्तरः‌ ‌
शेतकऱ्याच्या‌ ‌कष्टकरी‌ ‌जीवनाचे‌ ‌व‌ ‌निसर्गाचे‌ ‌नितांत‌‌ सुंदर‌ ‌व‌ ‌जिवंत‌ ‌चित्र‌ ‌कवी‌ ‌आपल्या‌ ‌डोळ्यांसमोर‌ ‌उभे‌ ‌करतात.‌ ‌शेतकऱ्याचे‌ ‌संपूर्ण‌ ‌जीवन‌ ‌हे‌ ‌शेतीवर‌ ‌आणि‌ ‌पर्यायाने‌ ‌पावसावर‌ ‌अवलंबून‌ ‌असते.‌‌ शेतीची‌ ‌नांगरणी‌ ‌आटोपून‌ ‌पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाल्याने‌ ‌शेतकरी‌ ‌धान्याची‌ ‌पेरणी‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌शेतात‌ ‌बैलांच्या‌ ‌मदतीने‌ ‌तिफन‌ ‌चालवून‌ ‌पेरणी‌ ‌चालू‌ ‌असते.‌ ‌आकाशात‌ ‌विजा‌ ‌चमकत‌ ‌असतात.‌ ‌जणू‌ ‌त्यांचा‌ ‌थयथय‌ ‌नाच‌ ‌चालू‌ ‌आहे‌ ‌असे‌ ‌वाटते.‌ ‌ढगांचा‌ ‌होणारा‌‌ गडगडाट‌ ‌ऐकून‌ ‌ढग‌ ‌ढोल‌ ‌वाजवत‌ ‌आहेत,‌ ‌असे‌ ‌कवीला‌ ‌वाटते.‌ ‌

प्रश्न‌ 2.‌ ‌
झोयी‌ ‌काटीले‌ ‌टांगते‌ ‌त्यात‌ ‌तानुलं‌ ‌लळते.‌‌ त्यात‌ ‌तानुलं‌ ‌लळते‌ ‌ढग‌ ‌बरसते‌ ‌
उत्तरः‌
‌पार्वतीने‌ ‌(शेतकऱ्याच्या‌ ‌पत्नीने)‌ ‌आपले‌ ‌रडणारे‌ ‌छोटे‌ ‌बाळ‌‌ झोळीत‌ ‌ठेवले‌ ‌आहे.‌ ‌ती‌ ‌झोळी‌ ‌तिने‌ ‌काठीला‌ ‌टांगून‌ ‌ठेवली‌ ‌आहे.‌ ‌झोळीत‌ ‌झोका‌ ‌घेणारे‌ ‌बाळ‌ ‌रडत‌ ‌आहे.‌ ‌आकाशात‌ ‌ढग‌ ‌बरसू‌ ‌लागले‌ ‌आहे.‌ ‌पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाला‌ ‌आहे.‌ ‌शेतकरी‌ ‌शेतीच्या‌‌ कामात‌ ‌मग्न‌ ‌झाला‌ ‌आहे.‌

प्रश्न‌ 3.‌ ‌
काकरात‌ ‌बिजवाई‌ ‌जसं‌ ‌हासरं‌ ‌चांदनं‌ ‌
उत्तरः‌
‌काळ्या‌ ‌मातीत‌ ‌तिफन‌ ‌चालवून‌ ‌शेतकरी‌ ‌धान्य‌ ‌पेरतो.‌ ‌हे‌‌ पेरलेले‌ ‌धान्य‌ ‌म्हणजे‌ ‌जणू‌ ‌काही‌ ‌हसरं‌ ‌चांदणं‌ ‌आहे.‌ ‌शिवारात‌ ‌पेरलेले‌ ‌बियाणं‌ ‌हे‌ ‌आकाशात‌ ‌चमकणाऱ्या‌ ‌चांदण्यासारखं‌ ‌भासत‌‌ आहे‌ ‌असे‌ ‌कवीला‌ ‌वाटते.‌

प्रश्न‌ 4.‌ ‌
‌सरीवरी‌ ‌सरी‌ ‌येती‌ ‌माती‌ ‌न्हातीधुती‌ ‌होते.‌ ‌
उत्तरः‌
‌पावसाची‌ ‌सुरुवात‌ ‌झाली‌ ‌आहे,‌ ‌त्यामुळे‌ ‌पावसाच्या‌ ‌पडणाऱ्या‌‌ सरी‌ ‌जमिनीवर‌ ‌बरसत‌ ‌आहेत.‌ ‌धरणी‌ ‌ओली‌ ‌चिंब‌ ‌झाली‌ ‌आहे.‌ ‌भिजून‌ ‌गेली‌ ‌आहे.‌ ‌जणू‌ ‌या‌ ‌पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌मातीला‌ ‌न्हाऊ‌ ‌घालत‌‌ आहेत,‌ ‌असे‌ ‌कवीला‌ ‌वाटते.‌

प्रश्न‌ 5.‌ ‌
‌काटा‌ ‌पायात‌ ‌रूतते‌ ‌लाल‌ ‌रगत‌ ‌सांडते‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌फुलते.‌
‌उत्तरः‌
‌आपल्या‌ ‌कष्टाने,‌ ‌मेहनतीने‌ ‌हे‌ ‌शेत‌ ‌हिरवेगार‌ ‌होऊन‌ ‌उठेल,‌‌ शेतात‌ ‌धान्य‌ ‌डोलू‌ ‌लागेल‌ ‌असे‌ ‌स्वप्न‌ ‌डोळ्यांनी‌ ‌पाहत‌ ‌असताना‌ ‌किंवा‌ ‌मनात‌ ‌तसा‌ ‌विचार‌ ‌चालू‌ ‌असताना‌ ‌अचानक‌ ‌शेतकऱ्याच्या‌ ‌पायात‌ ‌काटा‌ ‌टोचतो.‌ ‌काटा‌ ‌टोचल्यामुळे‌ ‌पायातून‌ ‌लाल‌ ‌रक्त‌ ‌येऊ‌ ‌लागते;‌ ‌पण‌ ‌शेतकऱ्याला‌ ‌ती‌ ‌वेदना‌ ‌जाणवत‌ ‌नाही.‌ ‌कारण‌‌ त्याच्या‌ ‌कष्टातून,‌ ‌श्रमातून‌ ‌हिरव्यागार‌ ‌शेताचे‌ ‌स्वप्न‌ ‌सत्यात‌‌ उतरेल‌ ‌असा‌ ‌त्याला‌ ‌विश्वास‌ ‌वाटतो.‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

प्रश्न‌ 6.‌ ‌
‌काया‌ ‌ढेकलात‌ ‌डोया‌ ‌हिर्व‌ ‌सपान‌ ‌पाहेते.‌ ‌
उत्तरः‌
‌पाऊस‌ ‌आल्यामुळे‌ ‌तिफन‌ ‌धरली‌ ‌जाते‌ ‌आणि‌ ‌बियाणाची‌‌ पेरणी‌ ‌होते.‌ ‌मातीच्या‌ ‌काळ्या‌ ‌ढेकळात‌ ‌चालताना‌ ‌ती‌ ‌ढेकळं‌ ‌पावसाने‌ ‌भिजली‌ ‌आहेत.‌ ‌त्यामुळे‌ ‌पायाला‌ ‌ती‌ ‌मऊ‌ ‌लोण्यासारखी‌ ‌जाणवतात.‌ ‌या‌ ‌ढेकळातून‌ ‌आता‌ ‌हिरवंगार‌ ‌पीक‌ ‌येईल‌ ‌असं‌ ‌स्वप्न‌ ‌शेतकरी‌ ‌पाहत‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌ओळीतून‌ ‌शेतकऱ्याचा‌ ‌आशावाद‌‌ दिसून‌ ‌येतो.‌

‌पुढील‌ ‌ओळींचा‌ ‌अर्थ‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌

प्रश्न‌ 1.‌ ‌
‌ईज‌ ‌नाचते‌ ‌थयथय‌ ‌ढग‌ ‌ढोल‌ ‌वाजवते.‌ ‌
उत्तरः‌
‌शेताची‌ ‌नांगरणी‌ ‌आटोपून‌ ‌पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाल्याने‌ ‌शेतकरी‌‌ धान्याची‌ ‌पेरणी‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌शेतात‌ ‌बैलांच्या‌ ‌मदतीने‌ ‌तिफन‌ ‌चालवून‌ ‌पेरणी‌ ‌चालू‌ ‌असते.‌ ‌काळ्या‌ ‌मातीत‌ ‌तिफन‌ ‌चालत‌ ‌असते.‌ ‌आकाशात‌ ‌विजा‌ ‌चमकत‌ ‌असतात‌ ‌जणू‌ ‌त्यांचा‌ ‌थयथय‌ ‌नाच‌ ‌चालू‌ ‌असतो.‌ ‌त्याचवेळी‌ ‌ढगांचा‌ ‌गडगडाट‌ ‌ऐकू‌ ‌येऊ‌ ‌लागतो‌‌ जणू‌ ‌ढग‌ ‌ढोल‌ ‌वाजवत‌ ‌आहेत‌ ‌असे‌ ‌वाटते.

प्रश्न‌ 2.‌ ‌
‌नंदी‌ ‌बैलाच्या‌ ‌जोळीले‌ ‌सदाशीव‌ ‌हकालते.
उत्तरः‌ ‌
पाऊस‌ ‌आल्यामुळे‌ ‌पेरणीसाठी‌ ‌सदाशीव‌ ‌म्हणजेच‌ ‌शेतकरी‌‌ यार‌ ‌झालेला‌ ‌आहे.‌ ‌तो‌ ‌आपल्या‌ ‌शेतामध्ये‌ ‌स्वत:‌ ‌नंदीबैलाच्या‌‌ जोडीला‌ ‌तिफन‌ ‌चालवत‌ ‌आहे.‌ ‌

प्रश्न‌ 3.‌ ‌‌
धरतीच्या‌ ‌आंगोपांगी‌ ‌लाळानौसाचं‌ ‌गोंदनं‌ ‌
उत्तरः‌
‌पेरलेले‌ ‌धान्य‌ ‌जणू‌ ‌हसणारं‌ ‌चांदणं‌ ‌वाटत‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌पेरलेले‌‌ ते‌ ‌धान्य‌ ‌पाहून‌ ‌असे‌ ‌वाटते,‌ ‌जणू‌ ‌धरतीच्या‌ ‌अंगावर‌ ‌लाडाने,‌‌ कौतुकाने‌ ‌नवसाचे‌ ‌छान‌ ‌गोंदण‌ ‌केलेले‌ ‌आहे.‌ ‌

प्रश्न‌ 4.‌ ‌‌
मैना‌ ‌वाटुली‌ ‌पाहेते‌ ‌राघू‌ ‌तिफन‌ ‌हानते‌ ‌
उत्तरः‌
‌शेतकऱ्याची‌ ‌बायको‌ ‌संध्याकाळच्या‌ ‌वेळी‌ ‌घरी‌ ‌आपल्या‌‌ राघूची‌ ‌म्हणजेच‌ ‌शेतकऱ्याची‌ ‌मनापासून‌ ‌वाट‌ ‌पाहते‌ ‌आहे.‌ ‌ती‌ ‌घरी‌ ‌वाट‌ ‌पाहते‌ ‌पण‌ ‌इकडे‌ ‌शेतात‌ ‌हा‌ ‌शेतकरी‌ ‌तिफन‌ ‌चालवत‌‌ आहे.‌ ‌पाऊस‌ ‌बरसत‌ ‌आहे.‌ ‌

प्रश्न‌ 5.‌ ‌‌
बैल,‌ ‌काळी‌ ‌माती,‌ ‌तिफन‌ ‌आणि‌ ‌शेत‌ ‌यांमध्येच‌ ‌शेतकरी‌‌ राजाचा‌ ‌संसार‌ ‌गुरफटलेला‌ ‌असतो.‌ ‌तुमचे‌ ‌विचार‌ ‌लिहा.‌ ‌
उत्तरः‌
शेतकरी‌ ‌म्हटला‌ ‌म्हणजे‌ ‌शेत‌ ‌हे‌ ‌आलेच.‌ ‌शेत‌ ‌आले‌ ‌की,‌‌ माती,‌ ‌बैल‌ ‌व‌ ‌तिफन‌ ‌असे‌ ‌सर्व‌ ‌काही‌ ‌आले.‌ ‌शेतकरी‌ ‌राजाचे‌ ‌विश्व‌ ‌यांतच‌ ‌गुरफटलेले‌ ‌असते.‌ ‌दिवसभर‌ ‌बैलांच्या‌ ‌मदतीने‌ ‌शेत‌ ‌नांगरताना‌ ‌त्याचे‌ ‌अनवाणी‌ ‌पाय‌ ‌काळ्या‌ ‌मातीला‌ ‌स्पर्श‌ ‌करीत‌ ‌असतात.‌ ‌तिफन‌ ‌हातात‌ ‌घेऊन‌ ‌शेत‌ ‌नांगरताना‌ ‌त्याला‌‌ सुखाची‌ ‌अनुभूती‌ ‌येत‌ ‌असते.‌ ‌पेरणी,‌ ‌नागरणी,‌ ‌कापणी,‌ ‌मळणी‌ ‌यांशिवाय‌ ‌दुसरे‌ ‌काहीही‌ ‌त्यास‌ ‌सुचत‌ ‌नसते.‌ ‌म्हणून‌ ‌शेतकरी‌ ‌राजाचा‌ ‌संसार‌ ‌हा‌ ‌बैल,‌ ‌काळी‌ ‌माती,‌ ‌तिफन‌ ‌आणि‌ ‌शेत‌ ‌यांमध्ये‌ ‌गुरफटलेला‌ ‌असतो.‌ ‌

प्रश्न‌ 6.‌ ‌‌
पावसाच्या‌ ‌दिवसातील‌ ‌मातीच्या‌ ‌सुगंधाचा‌ ‌तुम्ही‌ ‌जरूर‌ ‌आस्वाद‌ ‌घेतला‌ ‌असेल.‌ ‌त्यावेळी‌ ‌तुम्हांला‌ ‌झालेल्या‌‌ आनंदाचे‌ ‌वर्णन‌ ‌करा.‌ ‌
उत्तरः‌ ‌
पाऊस‌ ‌पडण्याअगोदर‌ ‌माती‌ ‌उन्हात‌ ‌तापून‌ ‌गरम‌ ‌झालेली‌‌ असते.‌ ‌तिच्यातून‌ ‌गरम‌ ‌वाफा‌ ‌निघत‌ ‌असतात.‌ ‌पण‌ ‌जेव्हा‌ ‌पावसाला‌ ‌सुरुवात‌ ‌होते‌ ‌आणि‌ ‌तप्त‌ ‌धरती‌ ‌पावसात‌ ‌न्हाऊन‌ ‌निघते,‌ ‌तेव्हा‌ ‌मातीतून‌ ‌निघणारा‌ ‌सुगंध‌ ‌आपणास‌ ‌मोहून‌ ‌टाकतो‌ ‌व‌ ‌तो‌ ‌कस्तुरीच्या‌ ‌सुगंधाप्रमाणे‌ ‌सारा‌ ‌आसमंत‌ ‌दरवळून‌ ‌टाकतो.‌ ‌जणू‌ ‌धरणी‌ ‌मातेने‌ ‌त्यात‌ ‌स्नानच‌ ‌केलेले‌ ‌असते.‌ ‌मी‌ ‌प्रत्येक‌ ‌वर्षी‌ ‌पावसात‌ ‌न्हाऊन‌ ‌निघालेल्या‌ ‌मातीच्या‌ ‌सुगंधाचा‌ ‌आस्वाद‌ ‌घेतलेला‌ ‌आहे.‌ ‌त्या‌ ‌प्रत्येक‌ ‌वेळी‌ ‌माझे‌ ‌मन‌ ‌प्रसन्न‌ ‌व‌ ‌टवटवीत‌ ‌झालेले‌ ‌आहे.‌‌ माझ्या‌ ‌मनात‌ ‌एक‌ ‌प्रकारचा‌ ‌जोश‌ ‌व‌ ‌उत्साह‌ ‌निर्माण‌ ‌झालेला‌ ‌आहे.‌‌ ‌

प्रश्न‌ 7.‌ ‌‌‌
‌शेतकरीच‌ ‌नसता‌ ‌तर‌ ‌हिरवे‌ ‌सपन‌ ‌फुललेच‌ ‌नसते.‌ ‌या‌‌ विधानाचा‌ ‌तुम्हांला‌ ‌समजलेला‌ ‌अर्थ‌ ‌सांगा.‌ ‌
उत्तरः‌ ‌
शेतकरीच‌ ‌नसता‌ ‌तर‌ ‌हिरवे‌ ‌सपन‌ ‌फुललेच‌ ‌नसते.‌ ‌हिरवे‌‌ सपन‌ ‌म्हणजे‌ ‌शेतात‌ ‌बहरून‌ ‌आलेले‌ ‌पीक.‌ ‌जर‌ ‌शेतकरी‌ ‌नसता‌ ‌तर‌ ‌शेती‌ ‌कोणीच‌ ‌करू‌ ‌शकले‌ ‌नसते.‌ ‌मग‌ ‌पेरणी,‌ ‌नागरणी,‌ ‌कापणी‌ ‌व‌ ‌मळणी‌ ‌या‌ ‌प्रक्रिया‌ ‌कोणालाही‌ ‌पूर्ण‌ ‌करता‌ ‌आल्याच‌ ‌नसत्या.‌ ‌देशातील‌ ‌लोकांना‌ ‌अन्नधान्य‌ ‌खाण्यास‌ ‌मिळालेच‌ ‌नसते.‌ ‌त्यामुळे‌ ‌लोकांची‌ ‌अन्नान्न‌ ‌दशा‌ ‌झाली‌ ‌असती.‌ ‌संपूर्ण‌ ‌मानव‌ ‌जीवनच‌ ‌संपुष्टात‌ ‌आले‌ ‌असते.‌ ‌खरेच‌ ‌शेतकऱ्याशिवाय‌ ‌मानवी‌ ‌जीवनाची‌ ‌कल्पनाच‌ ‌करता‌ ‌आली‌ ‌नसती.‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

प्रश्न‌ 8.‌ ‌‌‌
‌दिलेल्या‌ ‌मुद्द्यांच्या‌ ‌आधारे‌ ‌कवितेसंबंधी‌ ‌पुढील‌ ‌कृती‌‌ सोडवा.‌
उत्तरः‌
1. ‌कवी‌ ‌/‌ ‌कवयित्रीचे‌ ‌नाव‌ ‌-‌‌
विठ्ठल‌ ‌वाघ‌ ‌

2. ‌संदर्भ‌ ‌-‌‌
‘तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌ही‌‌ कविता‌ ‌त्यांच्या‌ ‌काळ्या‌ ‌मातीत‌ ‌मातीत’‌ ‌या‌ ‌कवितासंग्रहातील‌ ‌आहे.‌ ‌

3.‌ ‌प्रस्तावना‌ ‌-‌‌
‘तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.आहे.‌ ‌पावसाच्या‌ ‌आगमनाने‌ ‌शेतकऱ्यांची‌ ‌होणारी शेतीच्या‌ ‌कामांची‌ ‌लगबग‌ ‌याचे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌या‌ ‌कवितेत‌‌ कवीने‌ ‌केले‌ ‌आहे.‌ ‌

4. वाङ्मयप्रकार‌‌ –
‘तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌एक‌ ‌‘लोकगीत’‌ ‌आहे.‌

5. ‌कवितेचा‌ ‌विषय‌‌ –
शेतकरी,‌ ‌कष्टकरी‌ ‌लोकजीवनाचे‌ ‌चित्रण‌ ‌करणारी‌ ‌’तिफन’‌ ‌ही‌‌ एक‌ ‌ग्रामीण‌ ‌कविता‌ ‌आहे.‌

6. कवितेतील‌ ‌आवडलेली‌ ‌ओळ‌‌ –
सरीवर‌ ‌सरी‌ ‌येती‌ ‌माती‌ ‌न्हातीधुती‌ ‌होते‌‌
तिचा‌ ‌कस्तुरीचा‌ ‌वास‌ ‌भूल‌ ‌जीवाले‌ ‌पाळते‌

7.‌ ‌मध्यवर्ती‌ ‌कल्पना‌ ‌-‌‌
पडणाऱ्या‌ ‌पावसावर,‌ ‌शेतीवर‌ ‌शेतकऱ्याचे‌ ‌सारे‌ ‌जीवन‌ ‌अवलंबून‌ ‌असते.‌ ‌पाऊस‌ ‌आल्यावर‌ ‌त्याची‌ ‌शेतीच्या‌ ‌कामाची‌ ‌धांदल‌ ‌सुरू‌ ‌होते.‌ ‌पेरणी,‌ ‌बैलांविषयीचे‌ ‌प्रेम,‌ ‌पावसाच्या‌ ‌दिवसांतील‌ ‌मातीचा‌ ‌सुगंध,‌ ‌शेतकऱ्यांचे‌ ‌स्वप्न,‌ ‌शेतीच्या‌ ‌कामांची‌ ‌लगबग‌ ‌याचे‌ ‌सुंदर‌ ‌चित्र‌ ‌’तिफन’‌ ‌कवितेत‌ ‌दिसून‌ ‌येते.‌ ‌

8. कवितेतून‌ ‌मिळणारा‌ ‌संदेश‌‌ –
शेतकरी‌ ‌खूप‌ ‌कष्टाने‌ ‌शेतात‌ ‌धान्य‌ ‌पिकवत‌ ‌असतो.‌ ‌आपल्या‌ ‌अनेक‌ ‌सुखाचा,‌ ‌आनंदाचा‌ ‌तो‌ ‌त्याग‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌प्रसंगी‌ ‌रडणाऱ्या‌ ‌मुलांकडे‌ ‌दुर्लक्ष‌ ‌करून,‌ ‌आपल्या‌ ‌जखमांना‌ ‌विसरून‌ ‌तो‌ ‌शेतीची‌ ‌कामे‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌खूप‌ ‌यातना,‌ ‌त्रास‌ ‌सोसून‌ ‌आपल्या‌ ‌ताटात‌ ‌भाजी-भाकरीची‌ ‌सोय‌ ‌करणाऱ्या‌ ‌शेतकऱ्यांचा‌ ‌आपण‌ ‌आदर‌ ‌केला‌ ‌पाहिजे.‌ ‌तो‌ ‌मातीत‌ ‌कष्ट‌ ‌करतो‌ ‌म्हणून‌ ‌आपण‌ ‌पोटभर‌ ‌जेऊ‌ ‌शकतो,‌ ‌हे‌ ‌आपण‌ ‌कधीही‌ ‌विसरू‌ ‌नये.‌ ‌हा‌ ‌संदेश‌ ‌‘तिफन’‌ ‌या‌ ‌कवितेतून‌ ‌आपणास‌ ‌मिळतो.‌ ‌

9. कविता‌ ‌आवडण्याची‌ ‌वा‌ ‌न‌ ‌आवडण्याची‌ ‌कारणे‌‌ –
“तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌मला‌ ‌खूप‌ ‌आवडली‌ ‌आहे.‌ ‌त्याचे‌ ‌कारण‌ ‌म्हणजे‌ ‌हे‌ ‌एक‌ ‌लोकगीत‌ ‌आहे.‌ ‌छान‌ ‌चालीवर‌ ‌आपण‌ ‌ते‌ ‌गाऊ‌ ‌शकतो.‌ ‌शिवाय‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌वाचत‌ ‌असताना‌ ‌शेतकऱ्याचे‌‌ आयुष्य‌ ‌आपल्या‌ ‌डोळ्यांसमोर‌ ‌उभे‌ ‌राहते.‌

10. ‌भाषिक‌ ‌वैशिष्ट्ये‌‌ –
‘तिफन’‌ ‌या‌ ‌कवितेमध्ये‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌वहाडी‌ ‌बोलीचा‌ ‌छान‌ ‌वापर‌ ‌केला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेमध्ये‌ ‌यमक‌ ‌अलंकाराचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌इथे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌शैली‌ ‌दिसून‌ ‌येते.‌‌

खालील‌ ‌काव्यपंक्तींचे‌ ‌रसग्रहण‌ ‌करा.सोडवा.‌ ‌

प्रश्न‌ ‌1.‌ ‌
काया‌ ‌मातीत‌ ‌मातीत‌ ‌तिफन‌ ‌चालते‌‌
ईज‌ ‌नाचते‌ ‌थयथय‌ ‌ढग‌ ‌ढोल‌ ‌वाजवते‌ ‌
उत्तरः‌ ‌
‘तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌पावसाच्या‌ ‌आगमनाने‌ ‌शेतकऱ्यांना‌ ‌होणारा‌ ‌आनंद‌ ‌शिवाय‌ ‌शेतीच्या‌ ‌कामांची‌ ‌लगबग‌ ‌याचे‌ ‌सुंदर‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌दिसून‌ ‌येते.‌‌

शेतकऱ्याच्या‌ ‌कष्टकरी‌ ‌जीवनाचे‌ ‌व‌ ‌निसर्गाचे‌ ‌नितांत‌ ‌सुंदर‌ ‌व‌ ‌जिवंत‌ ‌चित्र‌ ‌कवी‌ ‌आपल्या‌ ‌डोळ्यांसमोर‌ ‌उभे‌ ‌करतात.‌ ‌शेतकऱ्याचे‌ ‌संपूर्ण‌ ‌जीवन‌ ‌हे‌ ‌शेतीवर‌ ‌आणि‌ ‌पर्यायाने‌ ‌पावसावर‌ ‌अवलंबून‌ ‌असते.‌ ‌त्यामुळे‌ ‌पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाला‌ ‌की‌ ‌त्याच्या‌ ‌शेतीच्या‌ ‌कामाची‌ ‌लगबग‌ ‌सुरू‌ ‌होते.‌ ‌पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाल्याने‌ ‌शेताची‌ ‌नांगरणी‌ ‌आटोपून‌ ‌शेतकरी‌ ‌धान्याची‌ ‌पेरणी‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌शेतात‌ ‌बैलांच्या‌ ‌मदतीने‌ ‌तिफन‌ ‌चालवून‌ ‌पेरणी‌ ‌चालू‌ ‌असते.‌ ‌काळया‌ ‌मातीत‌ ‌तिफन‌ ‌चालत‌ ‌असते.‌ ‌आकाशात‌ ‌विजा‌ ‌चमकत‌ ‌असतात‌ ‌जणू‌ ‌त्यांचा‌ ‌थयथय‌ ‌नाच‌ ‌चालू‌ ‌असतो.‌ ‌त्याचवेळी‌ ‌ढगांचा‌ ‌गडगडाट‌ ‌ऐकू‌ ‌येऊ‌ ‌लागतो.‌ ‌जणू‌ ‌ढग‌ ‌ढोल‌ ‌वाजवत‌ ‌आहेत‌ ‌असे‌ ‌वाटते.‌‌

या‌ ‌काव्यपंक्तीमध्ये‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌व-हाडी‌ ‌बोलीचा‌ ‌छान‌ ‌वापर‌ ‌केला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेमध्ये‌ ‌यमक‌ ‌अलंकाराचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌इथे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌शैली‌ ‌दिसून‌ ‌येते.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

प्रश्न‌ 2.‌ ‌
नंदी‌ ‌बैलाच्या‌ ‌जोळीले‌ ‌सदाशीव‌ ‌हकालते‌‌
वटी‌ ‌बांधून‌ ‌पोटाले‌ ‌पाराबती‌ ‌उनारते‌ ‌
वटी‌ ‌पोटाले‌ ‌बांधते‌ ‌झोयी‌ ‌काटीले‌ ‌टांगते‌
‌झोयी‌ ‌काटीले‌ ‌टांगते‌ ‌त्यात‌ ‌तानुलं‌ ‌लळते‌‌
त्यात‌ ‌तानुलं‌ ‌लळते‌ ‌ढग‌ ‌बरसते‌ ‌
उत्तरः‌ ‌
‘तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌पावसाच्या‌ ‌आगमनाने‌ ‌शेतकऱ्यांना‌ ‌होणारा‌ ‌आनंद‌ ‌शिवाय‌ ‌शेतीच्या‌ ‌कामांची‌ ‌लगबग‌ ‌याचे‌ ‌सुंदर‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌दिसून‌ ‌येते.‌‌

पाऊस‌ ‌आल्यामुळे‌ ‌पेरणीसाठी‌ ‌सदाशीव‌ ‌हा‌ ‌शेतकरी‌ ‌तयार‌ ‌झालेला‌ ‌आहे.‌ ‌तो‌ ‌आपल्या‌ ‌शेतामध्ये‌ ‌नंदीबैलाच्या‌ ‌जोडीला‌ ‌तिफन‌या‌ ‌काव्यपंक्तीमध्ये‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌वहाडी‌ ‌बोलीचा‌ ‌छान‌ ‌वापर‌ ‌केला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेमध्ये‌ ‌यमक‌ ‌अलंकाराचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌इथे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌शैली‌ ‌दिसून‌ ‌येते.‌ ‌

प्रश्न‌ 3.‌ ‌
काकरात‌ ‌बिजवाई‌ ‌जसं‌ ‌हासरं‌ ‌चांदनं‌‌
घरतीच्या‌ ‌अंगोपांगी‌ ‌लाळानौसाचं‌ ‌गोंदन‌ ‌
उत्तरः‌ ‌
‘तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌पावसाच्या‌ ‌आगमनाने‌ ‌शेतकऱ्यांना‌ ‌होणारा‌ ‌आनंद‌ ‌शिवाय‌ ‌शेतीच्या‌ ‌कामांची‌ ‌लगबग‌ ‌याचे‌ ‌सुंदर‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌दिसून‌ ‌येते.‌‌

पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाल्यामुळे‌ ‌सदाशीव‌ ‌शेतकऱ्याने‌ ‌शेतात‌ ‌नंदीबैलाच्या‌ ‌साथीने‌ ‌तिफन‌ ‌जोडून‌ ‌पेरणीला‌ ‌सुरुवात‌ ‌केली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌पेरणीच्या‌ ‌कामात‌ ‌त्याची‌ ‌पत्नी‌ ‌पार्वती‌ ‌त्याला‌ ‌साथ‌ ‌देत‌ ‌आहे.‌ ‌त्यांनी‌ ‌शेतात‌ ‌पेरलेले‌ ‌धान्य‌ ‌जणू‌ ‌हसणारं‌ ‌चांदणं‌ ‌वाटत‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌पेरलेले‌ ‌ते‌ ‌धान्य‌ ‌पाहून‌ ‌असे‌ ‌वाटते‌ ‌जणू‌ ‌धरतीच्या‌ ‌अंगावर‌ ‌लाडाने,‌ ‌कौतुकाने‌ ‌नवसाचे‌ ‌छान‌ ‌गोंदण‌ ‌केलेले‌ ‌आहे.‌‌

‌या‌ ‌काव्यपंक्तीमध्ये‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌वहाडी‌ ‌बोलीचा‌ ‌छान‌ ‌वापर‌ ‌केला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेमध्ये‌ ‌यमक‌ ‌अलंकाराचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌इथे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌शैली‌ ‌दिसून‌ ‌येते.‌‌

प्रश्न‌ 4.‌ ‌
सरीवरी‌ ‌सरी‌ ‌येती‌ ‌माती‌ ‌न्हातीधुती‌ ‌होते‌‌
तिचा‌ ‌कस्तुरीचा‌ ‌वास‌ ‌भूल‌ ‌जीवाले‌ ‌पाळते‌ ‌
भूल‌ ‌जीवाले‌ ‌पाळते‌ ‌वाट‌ ‌सांजीले‌ ‌पाहेते‌ ‌
मैना‌ ‌वाटुली‌ ‌पाहेते‌ ‌राघू‌ ‌तिफन‌ ‌हानते‌‌
राघू‌ ‌तिफन‌ ‌हानते‌ ‌ढग‌ ‌बरसते‌ ‌
उत्तरः‌
‌’तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌पावसाच्या‌ ‌आगमनाने‌ ‌शेतकऱ्यांना‌ ‌होणारा‌ ‌आनंद‌ ‌शिवाय‌ ‌शेतीच्या‌ ‌कामांची‌ ‌लगबग‌ ‌याचे‌ ‌सुंदर‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌दिसून‌ ‌येते.‌‌

पावसाला‌ ‌चांगली‌ ‌सुरुवात‌ ‌झाली‌ ‌आहे.‌ ‌सर्वत्र‌ ‌पावसाच्या‌ ‌सरीवर‌ ‌सरी‌ ‌कोसळत‌ ‌आहेत.‌ ‌जणू‌ ‌या‌ ‌सरी‌ ‌मातीला‌ ‌न्हाऊ‌ ‌घालत‌ ‌आहेत.‌ ‌या‌ ‌बरसणाऱ्या‌ ‌सरींमुळे‌ ‌माती‌ ‌चिंब‌ ‌भिजून‌ ‌गेली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌मातीचा‌ ‌कस्तुरीसारखा‌ ‌सुगंध‌ ‌सर्वत्र‌ ‌पसरलेला‌ ‌आहे.‌ ‌हा‌ ‌सुगंध‌ ‌जीवाला‌ ‌भूल‌ ‌पाडत‌ ‌आहे,‌ ‌मन‌ ‌मोहीत‌ ‌करत‌ ‌आहे.‌ ‌इकडे‌ ‌भिजलेल्या‌ ‌मातीचा‌ ‌सुगंध‌ ‌मनाला‌ ‌धुंद‌ ‌करत‌ ‌आहे‌ ‌तर‌ ‌तिकडे‌ ‌संध्याकाळच्या‌ ‌वेळी‌ ‌मैना‌ ‌म्हणजेच‌ ‌शेतकऱ्याची‌ ‌बायको‌ ‌घरी‌ ‌आपल्या‌ ‌राघूची‌ ‌म्हणजेच‌ ‌शेतकऱ्याची‌ ‌मनापासून‌ ‌वाट‌ ‌पाहते‌ ‌आहे.‌ ‌ती‌ ‌घरी‌ ‌वाट‌ ‌पाहते‌ ‌पण‌ ‌इकडे‌ ‌शेतात‌ ‌हा‌ ‌शेतकरी‌ ‌तिफन‌ ‌चालवत‌ ‌आहे‌ ‌आणि‌ ‌आकाशातून‌ ‌छान‌ ‌पाऊस‌ ‌बरसत‌ ‌आहे.‌‌

या‌ ‌काव्यपंक्तीमध्ये‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌व-हाडी‌ ‌बोलीचा‌ ‌छान‌ ‌वापर‌ ‌केला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेमध्ये‌ ‌यमक‌ ‌अलंकाराचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌इथे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌शैली‌ ‌दिसून‌ ‌येते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

प्रश्न‌ 5.‌ ‌
वला‌ ‌टाकती‌ ‌तिफन‌ ‌शितू‌ ‌वखर‌ ‌पाहेते‌‌
पानी‌ ‌भिजलं‌ ‌ढेकूल‌ ‌लोनी‌ ‌पायाले‌ ‌वाटते‌‌
काया‌ ‌ढेकलात‌ ‌डोया‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌पाहेते‌ ‌
उत्तर:‌
‌’तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवी‌ ‌‘विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌पावसाच्या‌ ‌आगमनाने‌ ‌शेतकऱ्यांना‌ ‌होणारा‌ ‌आनंद‌ ‌शिवाय‌ ‌शेतीच्या‌ ‌कामांची‌ ‌लगबग‌ ‌याचे‌ ‌सुंदर‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌दिसून‌ ‌येते.‌‌

शेतीची‌ ‌नांगरणी‌ ‌करून‌ ‌शेतकरी‌ ‌शेतात‌ ‌धान्याची‌ ‌पेरणी‌ ‌करत‌ ‌आहे.‌ ‌बैलांच्या‌ ‌मदतीने‌ ‌तिफन‌ ‌चालवून‌ ‌पेरणी‌ ‌सुरू‌ ‌आहे.‌ ‌तिफनीतून‌ ‌धान्य‌ ‌जमिनीमध्ये‌ ‌पेरले‌ ‌जाते.‌ ‌त्यानंतर‌ ‌नांगरणी‌ ‌केल्यामुळे‌ ‌मातीची‌ ‌छोटी-मोठी‌ ‌ढेकळं‌ ‌जी‌ ‌जमिनीतून‌ ‌वर‌ ‌आलेली‌ ‌असतात‌ ‌ती‌ ‌फोडून‌ ‌त्याची‌ ‌माती‌ ‌या‌ ‌पेरलेल्या‌ ‌धान्यावर‌ ‌हळूच‌ ‌सारली‌ ‌जाते,‌ ‌त्याला‌ ‌वखरणी‌ ‌म्हणतात.‌ ‌पेरणी‌ ‌करणाऱ्या‌ ‌शेतकऱ्याचे‌ ‌तिकडेही‌ ‌लक्ष‌ ‌आहे.‌ ‌पडणाऱ्या‌ ‌पावसामुळे‌ ‌माती‌ ‌भिजलेली‌ ‌आहे.‌ ‌पाण्याने‌ ‌भरलेली‌ ‌ही‌ ‌मातीची‌ ‌ढेकळं‌ ‌पायाला‌ ‌लोण्याप्रमाणे‌ ‌वाटतात.‌ ‌या‌ ‌मातीच्या‌ ‌काळ्या‌ ‌ढेकळातच‌ ‌शेतकरी‌ ‌उदयाच्या‌ ‌नव्या‌ ‌हिरव्यागार‌ ‌पिकाचं‌ ‌हिरवं‌ ‌स्वप्न‌ ‌पाहू‌ ‌लागतो.‌‌

या‌ ‌काव्यपंक्तीमध्ये‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌वहाडी‌ ‌बोलीचा‌ ‌छान‌ ‌वापर‌ ‌केला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेमध्ये‌ ‌यमक‌ ‌अलंकाराचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌इथे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌शैली‌ ‌दिसून‌ ‌येते.‌

‌प्रश्न‌ 6.‌ ‌
काया‌ ‌ढेकलात‌ ‌डोया‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌पाहेते‌‌
डोया‌ ‌सपन‌ ‌पाहेते‌ ‌काटा‌ ‌पायात‌ ‌रुतते‌ ‌
काटा‌ ‌पायात‌ ‌रुतते‌ ‌लाल‌ ‌रगत‌ ‌सांडते‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌फुलते‌‌
हिर्व‌ ‌सपन‌ ‌फुलते‌ ‌ढग‌ ‌बरसते‌ ‌
उत्तर:‌
‌’तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌पावसाच्या‌ ‌आगमनाने‌ ‌शेतकऱ्यांना‌ ‌होणारा‌ ‌आनंद‌ ‌शिवाय‌ ‌शेतीच्या‌ ‌कामांची‌ ‌लगबग‌ ‌याचे‌ ‌सुंदर‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌दिसून‌ ‌येते.

बैलांच्या‌ ‌मदतीने‌ ‌शेतीची‌ ‌नांगरणी‌ ‌आटोपून‌ ‌शेतकरी‌ ‌धान्याची‌ ‌पेरणी‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌पेरणी‌ ‌करून‌ ‌झाल्यावर‌ ‌मातीच्या‌ ‌काळ्या‌ ‌ढेकळातच‌ ‌शेतकरी‌ ‌उदयाच्या‌ ‌नव्या‌ ‌हिरव्यागार‌ ‌पिकाचं‌ ‌हिरवं‌ ‌स्वप्न‌ ‌पाहू‌ ‌लागतो.‌ ‌आपल्या‌ ‌कष्टाने,‌ ‌मेहनतीने‌ ‌हे‌ ‌शेत‌ ‌हिरवेगार‌ ‌होऊन‌ ‌उठेल,‌ ‌शेतात‌ ‌धान्य‌ ‌डोलू‌ ‌लागेल‌ ‌असे‌ ‌स्वप्न‌ ‌डोळ्यांनी‌ ‌पाहत‌ ‌असताना‌ ‌किंवा‌ ‌मनात‌ ‌तसा‌ ‌विचार‌ ‌चालू‌ ‌असताना‌ ‌अचानक‌ ‌त्याच्या‌ ‌पायात‌ ‌काटा‌ ‌टोचतो.‌ ‌काटा‌ ‌टोचल्यामुळे‌ ‌पायातून‌ ‌लाल‌ ‌रक्त‌ ‌येऊ‌ ‌लागते.‌ ‌पण‌ ‌शेतकऱ्याला‌ ‌ती‌ ‌वेदना‌ ‌जाणवत‌‌ नाही.‌ ‌कारण‌ ‌त्याच्या‌ ‌कष्टातून,‌ ‌श्रमातून‌ ‌त्याच्या‌ ‌हिरव्यागार‌ ‌शेताचे‌ ‌स्वप्न‌ ‌सत्यात‌ ‌उतरेल‌ ‌असा‌ ‌त्याला‌ ‌विश्वास‌ ‌वाटतो.‌ ‌पाऊस‌ ‌पडतो,‌ ‌ढग‌ ‌बरसू‌ ‌लागतात‌ ‌आणि‌ ‌त्या‌ ‌शेतकऱ्याचे‌ ‌हिरवे‌ ‌स्वप्न‌ ‌खरे‌ ‌होऊ‌ ‌लागते.‌‌

या‌ ‌काव्यपंक्तीमध्ये‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌वहाडी‌ ‌बोलीचा‌ ‌छान‌ ‌वापर‌ ‌केला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेमध्ये‌ ‌यमक‌ ‌अलंकाराचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌इथे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌शैली‌ ‌दिसून‌ ‌येते.‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

पाठाखालील‌ ‌स्वाध्याय‌‌:

‌अभिव्यक्ती‌:

प्रश्न‌ ‌1.‌
‘काया‌ ‌ढेकलात‌ ‌डोया‌ ‌हिर्व‌ ‌सपान‌ ‌पाहेते’‌ ‌या‌ ‌ओळीतील‌‌ भावार्थ‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌ ‌
उत्तर:‌
‌कृती‌ ‌3:‌ ‌काव्यसौंदर्य,‌ ‌प्रश्न‌ ‌(1)‌ ‌मधील‌ ‌(vi)‌ ‌चे‌ ‌उत्तर‌ ‌पाहा.‌ ‌

तिफन Summary in Marathi

कवीचा‌ ‌परिचय‌:

नाव‌‌: विठ्ठल‌ ‌वाघ‌
जन्म‌‌:‌ ‌1945
‌सुप्रसिदध‌ ‌कवी‌ ‌व‌ ‌लेखक.‌ ‌’काळ्या‌ ‌मातीत‌ ‌मातीत’,‌ ‌’पंढरीच्या‌ ‌वाटेवर’,‌ ‌’कपाशीची‌ ‌चंद्रफुले’,‌ ‌’पाऊसपाणी’‌ ‌हे‌ ‌कवितासंग्रह;‌ ‌’अंधारयात्रा’‌ ‌हे‌ ‌नाटक;‌ ‌’डेबू’‌ ‌ही‌ ‌कादंबरी;‌ ‌’वहाड‌ ‌बोली‌ ‌आणि‌ ‌इतिहास’,‌ ‌’वहाडी‌ ‌म्हणी’‌ ‌इत्यादी‌ ‌पुस्तके‌ ‌प्रसिद्ध.‌‌

प्रस्तावना‌‌:

‘तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌पावसाच्या‌ ‌आगमनाने‌ ‌शेतकऱ्यांना‌ ‌होणारा‌ ‌आनंद‌ ‌शिवाय‌ ‌शेतीच्या‌ ‌कामांची‌ ‌लगबग‌ ‌याचे‌ ‌सुंदर‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌दिसून‌ ‌येते.‌‌

Poet‌ ‌Vitthal‌ ‌Wagh‌ ‌has‌ ‌written‌ ‌the‌ ‌poem‌ ‌’Tiphan’.‌ ‌This‌ ‌poem‌ ‌describes‌ ‌a‌ ‌picture‌ ‌of‌ ‌rural‌ ‌area‌ ‌at‌ ‌the‌ ‌onset‌ ‌of‌ ‌the‌ ‌monsoons.‌ ‌A‌ ‌farmer’s‌ ‌joy‌ ‌knows‌ ‌no‌ ‌bounds‌ ‌as‌ ‌the‌ ‌monsoon‌ ‌showers‌ ‌drench‌ ‌his‌ ‌farm‌ ‌thoroughly.‌ ‌The‌ ‌poem‌ ‌depicts‌ ‌the‌ ‌various‌ ‌activities‌ ‌of‌ ‌the‌ ‌farmer‌ ‌and‌ ‌that‌ ‌of‌ ‌his‌ ‌wife‌ ‌in‌ ‌sowing‌ ‌seeds‌ ‌in‌ ‌the‌ ‌farm.‌ ‌The‌ ‌rain‌ ‌showers‌ ‌kindle‌ ‌the‌ ‌hope‌ ‌of‌ ‌an‌ ‌abundant‌ ‌green‌ ‌crop‌ ‌in‌ ‌the‌ ‌farmer’s‌ ‌mind.‌‌

भावार्थ‌‌:

काया‌ ‌मातीत‌ ‌……‌ ‌ढोल‌ ‌वाजवते‌ ‌
शेतकऱ्याच्या‌ ‌कष्टकरी‌ ‌जीवनाचे‌ ‌व‌ ‌निसर्गाचे‌ ‌नितांत‌ ‌सुंदर‌ ‌व‌ ‌जिवंत‌ ‌चित्र‌ ‌कवी‌ ‌आपल्या‌ ‌डोळ्यांसमोर‌ ‌उभे‌ ‌करतात.‌ ‌शेतकऱ्याचे‌ ‌संपूर्ण‌ ‌जीवन‌ ‌हे‌ ‌शेतीवर‌ ‌आणि‌ ‌पर्यायाने‌ ‌पावसावर‌ ‌अवलंबून‌ ‌असते.‌ ‌त्यामुळे‌ ‌पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाला‌ ‌की‌ ‌त्याच्या‌ ‌शेतीच्या‌ ‌कामाची‌ ‌लगबग‌ ‌सुरू‌ ‌होते.‌

शेताची‌ ‌नांगरणी‌ ‌आटोपून‌ ‌पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाल्याने‌ ‌शेतकरीधान्याची‌ ‌पेरणी‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌शेतात‌ ‌बैलांच्या‌ ‌मदतीने‌ ‌तिफन‌ ‌चालवून‌ ‌पेरणी‌ ‌चालू‌ ‌असते.‌ ‌काळ्या‌ ‌मातीत‌ ‌तिफन‌ ‌चालत‌ ‌असते.‌ ‌आकाशात‌ ‌विजा‌ ‌चमकत‌ ‌असतात‌ ‌जणू‌ ‌त्यांचा‌ ‌थयथय‌ ‌नाच‌ ‌चालू‌ ‌असतो.‌ ‌त्याचवेळी‌ ‌ढगांचा‌ ‌गडगडाट‌ ‌ऐकू‌ ‌येऊ‌ ‌लागतो‌ ‌जणू‌ ‌ढग‌ ‌ढोल‌ ‌वाजवत‌ ‌आहेत‌ ‌असे‌ ‌वाटते.‌‌

नंदी‌ ‌बैलाच्या‌ ‌…..‌ ‌ढग‌ ‌बरसते‌
]पाऊस‌ ‌आल्यामुळे‌ ‌पेरणीसाठी‌ ‌सदाशीव‌ ‌म्हणजेच‌ ‌शेतकरी‌ ‌तयार‌ ‌झालेला‌ ‌आहे.‌ ‌तो‌ ‌आपल्या‌ ‌शेतामध्ये‌ ‌नंदीबैलाच्या‌ ‌जोडीला‌ ‌तिफन‌ ‌बांधून‌ ‌हाकारत‌ ‌आहे.‌ ‌त्यावेळी‌ ‌सदाशीवची‌ ‌पत्नी‌ ‌पार्वती‌ ‌आपल्या‌ ‌पोटाला‌ ‌पदराची‌ ‌ओटी‌ ‌बांधून‌ ‌त्यात‌ ‌बियाणे‌ ‌घेऊन‌ ‌पेरणी‌ ‌करत‌ ‌आहे.‌‌
आपले‌ ‌रडणारे‌ ‌छोटे‌ ‌बाळ‌ ‌पार्वतीने‌ ‌झोळीत‌ ‌ठेवले‌ ‌आहे.‌ ‌ती‌ ‌झोळी‌ ‌तिने‌ ‌काठीला‌ ‌टांगून‌ ‌ठेवली‌ ‌आहे.‌ ‌झोळीत‌ ‌झोका‌ ‌घेणारे‌ ‌बाळ‌ ‌रडत‌ ‌आहे‌ ‌आणि‌ ‌आकाशातून‌ ‌ढग‌ ‌बरसू‌ ‌लागले‌ ‌आहेत.‌ ‌पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाला‌ ‌आहे.‌‌

काकरात‌ ‌बिजवाई‌ ‌……‌ ‌हानते‌ ‌ढग‌ ‌बरसते‌ ‌
पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाल्यामुळे‌ ‌सदाशीव‌ ‌शेतकऱ्याने‌ ‌शेतात‌ ‌नंदीबैलाच्या‌ ‌साथीने‌ ‌तिफन‌ ‌जोडून‌ ‌पेरणीला‌ ‌सुरुवात‌ ‌केली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌पेरणीच्या‌ ‌कामात‌ ‌त्याची‌ ‌पत्नी‌ ‌पार्वती‌ ‌त्याला‌ ‌साथ‌ ‌देत‌ ‌आहे.‌ ‌त्यांनी‌ ‌शेतात‌ ‌पेरलेले‌ ‌धान्य‌ ‌जणू‌ ‌हसणारं‌ ‌चांदणं‌ ‌वाटत‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌पेरलेले‌ ‌ते‌ ‌धान्य‌ ‌पाहून‌ ‌असे‌ ‌वाटते‌ ‌जणू‌ ‌धरतीच्या‌ ‌अंगावर‌ ‌लाडाने,‌ ‌कौतुकाने‌ ‌नवसाचे‌ ‌छान‌ ‌गोंदण‌ ‌केलेले‌ ‌आहे.‌‌

पुढे‌ ‌कवी‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌आता‌ ‌पावसाला‌ ‌चांगली‌ ‌सुरुवात‌ ‌झाली‌ ‌आहे.‌ ‌सर्वत्र‌ ‌पावसाच्या‌ ‌सरीवर‌ ‌सरी‌ ‌कोसळत‌ ‌आहेत.‌ ‌जणू‌ ‌या‌ ‌सरी‌ ‌मातीला‌ ‌न्हाऊ‌ ‌घालत‌ ‌आहेत.‌ ‌या‌ ‌बरसणाऱ्या‌ ‌सरींमुळे‌ ‌माती‌ ‌चिंब‌ ‌भिजून‌ ‌गेली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌मातीचा‌ ‌कस्तुरीसारखा‌ ‌सुगंध‌ ‌सर्वत्र‌ ‌पसरलेला‌ ‌आहे.‌ ‌हा‌ ‌सुगंध‌ ‌जीवाला‌ ‌भूल‌ ‌पाडत‌ ‌आहे,‌ ‌मन‌ ‌मोहीत‌ ‌करत‌ ‌आहे.‌‌

इकडे‌ ‌भिजलेल्या‌ ‌मातीचा‌ ‌सुगंध‌ ‌मनाला‌ ‌धुंद‌ ‌करत‌ ‌आहे‌ ‌तर‌ ‌तिकडे‌ ‌संध्याकाळच्या‌ ‌वेळी‌ ‌मैना‌ ‌म्हणजेच‌ ‌शेतकऱ्याची‌ ‌बायको‌ ‌घरी‌ ‌आपल्या‌ ‌राघूची‌ ‌म्हणजेच‌ ‌शेतकऱ्याची‌ ‌मनापासून‌ ‌वाट‌ ‌पाहते‌ ‌आहे.‌ ‌ती‌‌ घरी‌ ‌वाट‌ ‌पाहते‌ ‌पण‌ ‌इकडे‌ ‌शेतात‌ ‌हा‌ ‌शेतकरी‌ ‌तिफन‌ ‌चालवत‌ ‌आहे.‌ ‌पाऊस‌ ‌बरसत‌ ‌आहे.‌‌

वला‌ ‌टाकती‌ ‌तिफन‌ ‌…..‌ ‌फुलते‌ ‌ढग‌ ‌बरसते‌
‌शेतीची‌ ‌नांगरणी‌ ‌करून‌ ‌शेतकरी‌ ‌शेतात‌ ‌धान्याची‌ ‌पेरणी‌ ‌करत‌ ‌आहे.‌ ‌बैलांच्या‌ ‌मदतीने‌ ‌तिफन‌ ‌चालवून‌ ‌पेरणी‌ ‌सुरू‌ ‌आहे.‌ ‌तिफनीतून‌ ‌धान्य‌ ‌जमिनीमध्ये‌ ‌पेरले‌ ‌जाते.‌ ‌त्यानंतर‌ ‌नांगरणी‌ ‌केल्यामुळे‌ ‌मातीची‌ ‌छोटी-मोठी‌ ‌ढेकळं‌ ‌जी‌ ‌जमिनीतून‌ ‌वर‌ ‌आलेली‌ ‌असतात‌ ‌ती‌ ‌फोडून‌ ‌त्याची‌ ‌माती‌ ‌या‌ ‌पेरलेल्या‌ ‌धान्यावर‌ ‌हळूच‌ ‌सारली‌ ‌जाते,‌ ‌त्याला‌ ‌वखरणी‌ ‌म्हणतात.‌ ‌पेरणी‌ ‌करणाऱ्या‌ ‌शेतकऱ्याचे‌ ‌तिकडेही‌ ‌लक्ष‌ ‌आहे.‌ ‌पडणाऱ्या‌ ‌पावसामुळे‌ ‌माती‌ ‌भिजलेली‌ ‌आहे.‌ ‌पाण्याने‌ ‌भरलेली‌ ‌ही‌‌ मातीची‌ ‌ढेकळं‌ ‌पायाला‌ ‌लोण्याप्रमाणे‌ ‌वाटतात.‌ ‌या‌ ‌मातीच्या‌ ‌काळ्या‌ ‌ढेकळातच‌ ‌शेतकरी‌ ‌उदयाच्या‌ ‌नव्या‌ ‌हिरव्यागार‌ ‌पिकाचं‌ ‌हिरवं‌ ‌स्वप्न‌ ‌पाहू‌ ‌लागतो.‌

आपल्या‌ ‌कष्टाने,‌ ‌मेहनतीने‌ ‌हे‌ ‌शेत‌ ‌हिरवेगार‌ ‌होऊन‌ ‌उठेल,‌ ‌शेतात‌ ‌धान्य‌ ‌डोलू‌ ‌लागेल‌ ‌असे‌ ‌स्वप्न‌ ‌डोळ्यांनी‌ ‌पाहत‌ ‌असताना‌ ‌किंवा‌ ‌मनात‌ ‌तसा‌ ‌विचार‌ ‌चालू‌ ‌असताना‌ ‌अचानक‌ ‌शेतकऱ्याच्या‌ ‌पायात‌ ‌काटा‌ ‌टोचतो.‌ ‌काटा‌ ‌टोचल्यामुळे‌ ‌पायातून‌ ‌लाल‌ ‌रक्त‌ ‌येऊ‌ ‌लागते.‌ ‌पण‌ ‌शेतकऱ्याला‌ ‌ती‌ ‌वेदना‌ ‌जाणवत‌ ‌नाही.‌ ‌कारण‌ ‌त्याच्या‌ ‌कष्टातून,‌ ‌श्रमातून‌ ‌त्याच्या‌ ‌हिरव्यागार‌ ‌शेताचे‌ ‌स्वप्न‌ ‌सत्यात‌ ‌उतरेल‌ ‌असा‌ ‌त्याला‌ ‌विश्वास‌ ‌वाटतो.‌ ‌पाऊस‌ ‌पडतो,‌ ‌ढग‌ ‌बरसू‌ ‌लागतात‌ ‌आणि‌ ‌त्या‌ ‌शेतकऱ्याचे‌ ‌हिरवे‌ ‌स्वप्न‌ ‌खरे‌ ‌होऊ‌ ‌लागते.‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

शब्दार्थ‌‌:

  1. काया‌ ‌-‌ ‌काळ्या‌ ‌(black)‌
  2. ‌पानी‌ ‌-‌ ‌पाणी‌ ‌
  3. ईज‌ ‌-‌ ‌वीज‌ ‌(lightning)‌ ‌
  4. जोळीले‌ ‌-‌ ‌जोडीने‌ ‌(together,‌ ‌with)‌‌
  5. वटी‌ ‌-‌ ‌ओटी‌‌ ‌
  6. पोटाले‌ ‌-‌ ‌पोटाला‌ ‌
  7. पाराबती‌ ‌-‌ ‌पार्वती‌
  8. ‌काटीले‌ ‌-‌ ‌काठीला‌ ‌
  9. लळते‌ ‌-‌ ‌रडते‌ ‌(is‌ ‌crying)‌ ‌
  10. वाटुली‌ ‌पाहेते‌ ‌-‌ ‌वाट‌ ‌पाहते‌ ‌(is‌ ‌waiting)‌ ‌
  11. झोयी‌ ‌-‌ ‌झोळी‌ ‌(traditional‌ ‌cradle)‌ ‌
  12. तानुलं‌ ‌-‌ ‌तान्हुलं,‌ ‌छोटे‌ ‌बाळ‌ ‌
  13. लोनी‌ ‌- लोणी‌ ‌(butter)‌ ‌
  14. बिजवाई‌ ‌-‌ ‌बियाणं‌‌
  15. चांदनं‌ ‌-‌ ‌चांदणं‌ ‌(moon‌ ‌light)‌ ‌
  16. लाळानौसाचं‌ ‌-‌ ‌लाडा‌ ‌नवसाचं‌ ‌
  17. जीवाले‌ ‌-‌ ‌जीवाला‌ ‌(here-mind)‌ ‌
  18. डोया‌ ‌-‌ ‌डोळा‌ ‌(eye)‌ ‌
  19. तिफन‌ ‌-‌ ‌धान्य‌ ‌पेरणीसाठीचे‌ ‌तीन‌ ‌नळकांड्या‌ ‌असलेले‌‌ शेतीचे‌ ‌अवजार‌
  20. ‌नौसाचं‌ ‌-‌ ‌नवसाचं‌ ‌
  21. रगत‌ ‌-‌ ‌रक्त‌ ‌(blood)‌
  22. ‌सपन‌ ‌-‌ ‌स्वप्न‌ ‌(dream)‌ ‌
  23. सांजीले‌ ‌-‌ ‌सायंकाळी‌ ‌(evening)‌ ‌
  24. हानते‌ ‌-‌ ‌हाकतो‌ ‌(moving‌ ‌forward)
  25. हिर्व‌‌ -‌ ‌हिरवं‌ ‌(green)‌ ‌
  26. काकरात‌ ‌-‌ ‌शेतात‌ ‌
  27. कस्तुरी‌ ‌-‌ ‌कस्तुरीमृगाच्या‌ ‌नाभीत‌ ‌उत्पन्न‌ ‌होणारे‌ ‌एक‌ ‌सुगंधी‌‌ द्रव्य‌ ‌(an‌ ‌aromatic‌ ‌substance)

9th Std Marathi Questions And Answers:

Santvani (a) Santkrupa jhali – Sant Bahinabai Question Answer Class 9 Marathi Chapter 2.2 Maharashtra Board

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली – संत बहिणाबाई Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Class 9 Marathi Aksharbharati Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली – संत बहिणाबाई Question Answer Maharashtra Board

संतवाणी (आ) संतकृपा झाली – संत बहिणाबाई Std 9 Marathi Chapter 2.2 Questions and Answers

स्वाध्याय :

1. चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई 1.1
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई 2

2. कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.

‘प्रश्न 1.
कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई 3
(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.)
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई 4

3. भावार्थाधारित. 

प्रश्न 1.
‘तुका झालासे कळस । भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
उत्तरः
भक्तीची अंतिम अवस्था म्हणजेच संत तुकाराम. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या साहाय्याने निर्मिती केलेल्या वारकरी संप्रदायरूपी इमारतीला आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने तुकारामांनी परिपूर्णता प्राप्त करून दिली. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवली. तसेच पूजाअर्चा, कर्मकांड यांमध्ये न पडता नामस्मरण (भजन) हा भक्तीचा सोपा मार्ग सर्वांना सांगितला.

प्रश्न 2.
‘ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिलें देवालया ।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
उत्तरः
वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचिला. आपल्या ज्ञान व भक्ती यांच्या जोरावर ‘ज्ञानेश्वरी’ या इमारतीचा पाया निर्माण केला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्षे झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

उपक्रम :

‘भक्तिगंगेच्या वाटेवर’ या हे. वि. इनामदार यांच्या पुस्तकाचे वर्गात सामूहिक वाचन करा.

भाषाभ्यास :

अलंकाराच्या संदर्भातील महत्त्वाचे शब्द पुढीलप्रमाणे असतात.

  1. उपमेय – ज्याची तुलना करायची ते उपमेय.
    उदा., आंबा साखरेसारखा गोड आहे. या उदाहरणात आंबा हे उपमेय आहे.
  2. उपमान – ज्याच्याबरोबर तुलना करावयाची ते उपमान.
    उदा., इथे साखर हे उपमान.
  3. समान धर्म – दोन वस्तूंत असलेला सारखेपणा किंवा दोन वस्तूतील समान गुणधर्म.
    उदा., गोडपणा.
  4. साम्यवाचक शब्द – वरील सारखेपणा दाखवण्यासाठी वापरलेला शब्द. उदा., सारखा.

खालील उदाहरणातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा.
(अ) आईचे प्रेम सागरासारखे असते.
(आ) आमच्या गावचे सरपंच कर्णासारखे दानशूर आहेत.
(इ) राधाचा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली – संत बहिणाबाई Additional Important Questions and Answers

पुढील पक्ष्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई 5

प्रश्न 2.
उत्तर लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई 6

प्रश्न 3.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. वारकरी संप्रदायावर कोणाची कृपा झाली असे अभंगात म्हटले आहे?
उत्तर:
वारकरी संप्रदायावर संतांची कृपा झाली असे अभंगात म्हटले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

ii. वारकरी संप्रदायाचा किंकर कोणास म्हटले आहे?
उत्तर:
वारकरी संप्रदायाचा किंकर संत नामदेव यांना म्हटले आहे.

iii. संत जनार्दन व संत एकनाथ यांनी वारकरी संप्रदायाला काय दिले?
उत्तर:
संत जनार्दन व संत एकनाथ यांनी वारकरी संप्रदायाला भागवत संप्रदायरूपी खांब दिला.

iv. संत बहिणाबाईंनी स्वीकारलेले कार्य कोणते?
उत्तर:
वारकरी संप्रदायाचा ध्वज सतत फडकत ठेवणे, हे संत बहिणाबाईंनी स्वीकारलेले कार्य आहे.

v. संत बहिणाबाईंनी भजन कसे करण्यास सांगितले आहे?
उत्तर:
संत बहिणाबाईनी भजन सावकाश करण्यास सांगितले आहे.

vi. संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी स्वीकारलेला मार्ग कोणता?
उत्तर:
संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी स्वीकारलेला मार्ग निरूपणाचा आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

प्रश्न 4.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,

  1. संतकृपा झाली । इमारत …………….. आली ।। (मुळा, कळा, फळा, माळा)
  2. रचिला पाया । उभारिलें देवालया ।। (जनार्दनें, नामा, ज्ञानदेवें, एकनाथ)
  3. नामा तयाचा ………….”। तेणें रचिलें तें आवार ।। (दास, किंकर, सेवक, खांब)
  4. तुका झालासे ………… भजन करा सावकाश ।। (शिखर, माथा, कळस, गाभा)
  5. बहिणी म्हणे फडकती …………. निरूपणा केलें बोजा। (पताका, ध्वजा, झेंडा, निशाण)

उत्तर:

  1. फळा
  2. ज्ञानदेवेंवें
  3. किंकर
  4. कळस
  5. ध्वजा

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा.
i. (अ) संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा दास बनून संप्रदायाचा विस्तार केला.
(ब) संतांची कृपा झाल्यामुळे वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली.
उत्तर:
(अ) नामा तयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ।।
(ब) संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

ii. (अ) संत तुकाराम भक्तीच्या जोरावर वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा कळस झाले.
(ब) संतांनी वारकरी संप्रदायाला भागवत धर्माची जोड दिली.
उत्तर:
(अ) तुका झालासे कळस ।
(ब) जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत।।

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.

i.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. संतकृपा (अ) आवार
2. ज्ञानदेवें (ब) किंकर
3. नामा (क) पाया
4. रचिलें (ड) इमारत फळा

उत्तर:

‘अ’ गट ‘ब’ गट
1. संतकृपा (ड) इमारत फळा
2. ज्ञानदेवें (क) पाया
3. नामा (ब) किंकर
4. रचिलें (अ) आवार

ii.

‘अ’ गट ‘ब’ गट
1. संत जनार्दन, संत एकनाथ (अ) फडकती ध्वजा
2. तुका झालासे (ब) खांब
(क) कळस

उत्तर:

‘अ’ गट ‘ब’ गट
1. संत जनार्दन, संत एकनाथ (ब) खांब
2. तुका झालासे (क) कळस

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

प्रश्न 3.
काव्यपंक्तींचा योग्य क्रम लावा.
i. (अ) तेणें रचिलें तें आवार।।
(ब) इमारत फळा आली।।
(क) उभारिलें देवालया।।
(ड) नामा तयाचा किंकर।।
उत्तर:
(अ) इमारत फळा आली।।
(ब) उभारिलें देवालया।।
(क) नामा तयाचा किंकर।।
(ड) तेणें रचिलें तें आवार।।

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

ii. (अ) तुका झालासे कळस।
(ब) निरूपणा केलें बोजा।
(क) खांब दिधला भागवत।
(ड) भजन करा सावकाश।
उत्तर:
(अ) खांब दिधला भागवत।
(ब) तुका झालासे कळस ।
(क)भजन करा सावकाश।
(ड) निरूपणा केलें बोजा।

प्रश्न 4.
काव्यपंक्तींवरून शब्दांचा योग्य क्रम लावा.
i. (अ) पाया, इमारत, फळा, आवार
(ब) नामा, संतकृपा, ज्ञानदेवें, देवालया
उत्तर:
(अ) इमारत, फळा, पाया, आवार
(ब) संतकृपा, ज्ञानदेवें, देवालया, नामा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

ii. (अ) बोजा, खांब, भजन, सावकाश
(ब) तुकाराम, एकनाथ, बहिणी, जनार्दन
उत्तर:
(अ) खांब, भजन, सावकाश, बोजा
(ब) जनार्दन, एकनाथ, तुकाराम, बहिणी

प्रश्न 5.
कोण ते लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई 7

प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
i. सावकाश : भजन :: फडकती :
ii. एकनाथ : खांब :: तुकाराम :
उत्तर:
i. ध्वजा
ii. कळस

कृती 3 : काव्यसौंदर्य

प्रश्न 1.
पुढील ओळींचा अर्थ स्पष्ट करा.
i. जनार्दन एकनाथ। खांब दिधला भागवत ।।
उत्तरः
संत जनार्दन व संत एकनाथ यांनी भागवत संप्रदायाची निर्मिती करून वारकरी संप्रदायाला त्याची जोड दिली. वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप देण्याचा आटोकाट प्रयत्न या दोन्ही
संतांनी केला. संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

ii. तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।
उत्तरः
भक्तीची अंतिम अवस्था म्हणजेच संत तुकाराम महाराज होय. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या साहाय्याने निर्मिती केलेल्या या वारकरी संप्रदायरूपी इमारतीवर आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने तुकारामांनी वारकरी संप्रदायरूपी इमारतीला परिपूर्णता प्राप्त करून दिली. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवली. तसेच पूजाअर्चा, कर्मकांड यांमध्ये न पडता नामस्मरण (भजन) हा भक्तीचा सोपा मार्ग त्यांनी सर्वांना सांगितला.

iii. बहिणी म्हणे फडकती ध्वजा। निरूपणा केलें बोजा ।।
उत्तरः
संत बहिणाबाई सांगतात, या वारकरी संप्रदायरूपी इमारतीची
ध्वजा सतत फडकत ठेवण्याचे कार्य, त्याची धुरा सांभाळण्याचे काम मी माझ्या खांद्यावर घेतले आहे. ती एक प्रकारची जबाबदारी माझ्यावर आहे. निरूपणाच्या माध्यमातून मी वारकरी धर्माचा प्रचार व प्रसार करत आहे. निरूपणातून मी ही जबाबदारी पार पाडत आहे.

प्रश्न 2.
खालील काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा,
i. संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।1।।
उत्तरः
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या संतांनी आपल्या अलौकिक विचारांनी महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीच्या वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. या वारकरी संप्रदायरूपी इमारतीला संतांनी आपल्या विचारांनी, भक्तीच्या जोरावर मूर्तिमंत रूप दिले. जणूकाही संतांनी त्यावर कृपाच केली,

ii. ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिलें देवालया ।।2।।
उत्तरः
या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला. आपल्या ज्ञान व भक्ती यांच्या जोरावर ‘ज्ञानेश्वरांनी’ या इमारतीचा पाया उभा केला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्षे झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

ii. नामा तयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ।।3।।
उत्तरः
संत बहिणाबाई सांगतात, या वारकरी संप्रदायाचा दास बनण्याचे महान कार्य संत नामदेव यांनी केले. त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार संपूर्ण भारतभर केला. वारकरी संप्रदायाचा दास बनून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत वारकरी संप्रदायाचे संवर्धन व संगोपन केले, वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले.

प्रश्न 3.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, यावर तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तरः
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत अशा अनेक संतांचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे. सर्व संतांनी जरी पंढरीच्या विठ्ठलाची भक्ती केलेली असली, तरीही समाजसेवेचे अनमोल कार्य करून त्यांनी लोकांना दया, क्षमा, प्रेम, भक्ती, शांती इत्यादी मूल्यांची ओळख करून दिलेली आहे. महाराष्ट्रातील संतांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अभंग रचना करून मराठी भाषेचा गोडवा वाढविलेला आहे. वारीला जाताना आजही लोक ज्ञानबा तुकाराम’ यांच्या नावाचा जयघोष करतात.

प्रश्न 4.
संतांचे कार्य नेहमी मार्गदर्शकच ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तरः
संत प्रकाशस्तंभाप्रमाणे असतात. ते भक्ताला अंधारातून बाहेर काढून ज्ञानज्योतीच्या दिव्य प्रकाशात नेत असतात. संत आपल्या आचरणातून इतरांना शिकवण देतात, म्हटलेच आहे की ‘आधी केले मग सांगितले’. संत ज्ञानेश्वरांनी स्वत:च्या आचरणातून लोकांना दया, क्षमा, शांती, परोपकार, अहिंसा अशा अनेक मूल्यांचे महत्त्व पटवून दिलेले आहे. नम्रपणा हा व्यक्तीचा सर्वात मोठा अलंकार आहे. हे पटवून देताना त्यांनी चांगदेवाचे केलेले गर्वहरण आपण कसे विसरू बरे.

समाजाचे भले करताना कितीही यातना झाल्या तरी त्या सोसाव्यात असे तुकोबा सांगतात, म्हणूनच संत जनाबाई म्हणतात, ‘संत जेणे व्हावे तेणे जगबोलणे सोसावे.’ अशाप्रकारे संतांचे कार्य हे आपणास नेहमी प्रेरणा देणारे असते. जीवनात येत असलेल्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती संतांच्या कार्यातूनच आपल्याला मिळते. म्हणून संतांचे कार्य नेहमी मार्गदर्शकच ठरते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.

1. कवी/कवयित्रीचे नाव – संत बहिणाबाई
2. संदर्भ- ‘संतकृपा झाली’ हा अभंग संत बहिणाबाई यांनी लिहिला आहे. हा अभंग ‘सकलसंतगाथा खंड दुसरा: संत बहिणाबाईचे अभंग’ या पुस्तकातून घेतला आहे.
3. प्रस्तावना – ‘संतकृपा झाली’ हा अभंग ‘संत बहिणाबाई’ यांनी लिहिला आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे, याचे सुंदर वर्णन या अभंगामध्ये ‘संत बहिणाबाई यांनी केले आहे.
4. वाङ्मयप्रकार – ‘संतकृपा झाली’ ही कविता एक अभंग आहे.
5. कवितेचा विषय – महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा आहे हे, दर्शविणारा संत बहिणाबाईंचा ‘संतकृपा झाली’ हा अभंग एक उत्कृष्ट भक्तिगीत आहे.

6. कवितेतील आवडलेली ओळ –
ज्ञानदेवे रचिला पाया।
उभारिलें देवालया।।

7. मध्यवर्ती कल्पना – महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली आहे. या भूमीत अनेक संत जन्माला आले. या सगळ्या संतांनी तन, मन, धन अर्पण करून पंढरीच्या विठ्ठलाची भक्ती केली. त्याच्या भक्तीत सदैव दंग असलेल्या वारकरी संप्रदायाची उभारणी या संतांनी केली. त्यामध्ये संतांनी केलेल्या सहकार्याचे वर्णन ‘संतकृपा झाली’ या अभंगामध्ये केलेले आढळते.

8. कवितेतून मिळणारा संदेश –
महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत अनेक संतांनी जन्म घेतला आहे. या साऱ्या संतांनी सर्वस्व अर्पण करून पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती केली. त्याचे नामस्मरण केले. शिवाय सर्वसामान्य लोकांना भक्तिमार्गाकडे वळवले. त्यासाठी वारकरी संप्रदायाची उभारणी या महाराष्ट्रात केली. त्या संतांच्या कार्याचे महत्त्व अभ्यासून, आपणसुद्धा भक्तिमार्गाचा स्वीकार करावा, हाच संदेश ‘संतकृपा झाली’ या अभंगातून आपणास मिळतो.

9. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –
‘संतकृपा झाली’ ह्य संत बहिणाबाई यांचा अभंग मला खूप आवडला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची उभारणी संतांनी केली आहे. त्यांचे मोलाचे सहकार्य त्यासाठी लाभले आहे. या सर्वांचे भक्तिपूर्ण वर्णन करताना संत बहिणाबाईंनी या वारकरी संप्रदायाला देवालयाच्या इमारतीचे प्रतीक मानले आहे. इमारतीचा पाया, त्याचा किंकर, खांब, कळस, फडकणारी ध्वजा या प्रतिमांचा अगदी योग्य वापर संत बहिणाबाईंनी केलेला दिसतो.

10. भाषिक वैशिष्ट्ये –
संत बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर संत तुकारामांच्या काव्यरचनेचा प्रभाव दिसतो. तसेच त्यांच्या अभंगातून भक्तिभावना उत्कटपणे जाणवते. शिवाय त्यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सोपी, रसाळ आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
संतकृपा झाली। इमारत फळा आली।।
ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिलें देवालया।।
उत्तर:
संत बहिणाबाई यांच्या ‘संतकृपा झाली’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे, याचे वर्णन केले आहे.

माराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या संतांनी आपल्या अलौकिक विचारांनी महाराष्ट्रात विठ्ठलभक्तीच्या वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. या वारकरी संप्रदायरूपी इमारतीला संतांनी आपल्या विचारांनी, भक्तीच्या जोरावर मूर्तिमंत रूप दिले. जणूकाही संतांनी त्यावर कृपाच केली. या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला.

‘ज्ञान’ व ‘भक्ती’ यांच्या जोरावर ज्ञानेश्वरांनी या इमारतीची पायाभरणी केली. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्षे झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे. संत बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर संत तुकारामांच्या काव्यरचनेचा प्रभाव दिसतो. तसेच त्यांच्या अभंगातून भक्तिभावना उत्कटपणे जाणवते. त्यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सोपी, रसाळ आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

प्रश्न 2.
नामा तयाचा किंकर । तेणे रचिलें तें आवार।।
जनार्दन एकनाथ। खांब दिधला भागवत।।
उत्तर:
संत बहिणाबाई यांच्या ‘संतकृपा झाली’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे, याचे वर्णन केले आहे. संत बहिणाबाई सांगतात, या वारकरी संप्रदायाचा दास बनण्याचे महान कार्य संत नामदेव यांनी केले. त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार संपूर्ण भारतभर केला.

वारकरी संप्रदायाचा दास बनून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत वारकरी संप्रदायाचे संवर्धन व संगोपन केले. वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. संत जनार्दन व संत एकनाथ यांनी भागवत संप्रदायाची निर्मिती करून वारकरी संप्रदायाला त्याची जोड दिली. त्याला व्यापक स्वरूप देण्याचा आटोकाट प्रयत्न या दोन्ही संतांनी केला.

त्यांनी आपल्या या वारकरी संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले. संत बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर संत तुकारामांच्या काव्यरचनेचा प्रभाव दिसतो. तसेच त्यांच्या अभंगातून भक्तिभावना उत्कटपणे जाणवते. त्यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सोपी, रसाळ आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

प्रश्न 3.
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।
बहिणी म्हणे फडकती ध्वजा। निरूपणा केलें बोजा।।
उत्तर:
संत बहिणाबाई यांच्या ‘संतकृपा झाली’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे, याचे वर्णन केले आहे.

ज्ञानेश्वरांनी निर्मिती केलेल्या वारकरी संप्रदायरूपी इमारतीवर तुकारामांनी आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायरूपी इमारतीला परिपूर्णता प्राप्त करून दिली. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत ही इमारत त्यांनी पोहोचवली, तसेच पूजाअर्चा, कर्मकांड यांमध्ये न पडता नामस्मरण (भजन) हा भक्तीचा सोपा मार्ग त्यांनी सर्वाना सांगितला.

संत बहिणाबाई सांगतात, अशा या वारकरी संप्रदायरूपी इमारतीची ध्वजा सतत फडकत ठेवण्याचे कार्य, त्याची धुरा सांभाळण्याचे काम मी माझ्या खांद्यावर घेतले आहे. ती एक प्रकारची जबाबदारी माझ्यावर आहे. निरूपणाच्या माध्यमातून मी वारकरी धर्माचा प्रचार व प्रसार करत आहे. निरूपणातून ती जबाबदारी मी पार पाडत आहे.

संत बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर संत तुकारामांच्या काव्यरचनेचा प्रभाव दिसतो. तसेच त्यांच्या अभंगातून भक्तिभावना उत्कटपणे जाणवते. त्यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सोपी, रसाळ आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

अभिव्यक्ती.

प्रश्न 1.
संतांचे कार्य नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तरः
संतांनी नेहमीच दया, क्षमा, शांती यांची शिकवण समाजाला दिली. आपल्या ज्ञानाच्या व भक्तीच्या जोरावरच त्यांनी समाजातील अज्ञान, अत्याचार, जातिभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. मुक्या प्राणिमात्रांवर प्रेम करा, भूतदया हा सर्वात मोलाचा संदेश संतांनी समाजाला दिला. म्हणूनच की काय संत एकनाथांनी चंद्रभागेच्या त्या कडक उन्हाच्या वाळवंटात तहानेने तडफडत असलेल्या गाढवाला पाणी पाजले. त्याच वाळवंटात उन्हाने चटके बसल्यामुळे धाय मोकलून रडणाऱ्या मुलाला उचलून घेतले. म्हणजे नुसता उपदेश न देता आपल्या कृतीतून देखील पटवून दिले.

संतवाणी (आ) संतकृपा झाली – संत बहिणाबाई Summary in Marathi

कवयित्रीचा :

परिचय नाव : संत बहिणाबाई
कालावधी : 1668 – 1700
वारकरी संप्रदायातील संतकवयित्री. संत तुकाराम यांच्या शिष्या. ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना प्रसिद्ध. संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि व्यक्तिमत्त्वाचा बहिणाबाई यांच्या काव्यरचनेवर प्रभाव जाणवतो. भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंगरचनेचा विशेष.

प्रस्तावना :

‘संतकृपा झाली’ हा अभंग संत बहिणाबाई यांनी लिहिला आहे. या अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा कसा आहे, याचे वर्णन केलेले आहे.

Poetess Saint Bahinabai has written the Abhanga called “Santkrupa zali’. Maharashtra’s creed of Varkari’ and their establishment of religious doctrine has been taken care by saints who play important role in this establishment.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

भावार्थ :

संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।1।।
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या संतांनी आपल्या अलौकिक विचारांनी महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीच्या वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. या वारकरी संप्रदायरूपी इमारतीला संतांनी आपल्या विचारांनी, भक्तीच्या जोरावर मूर्तिमंत रूप दिले. जणूकाही संतांनी त्यावर कृपाच केली.

ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिलें देवालया ।।2।।
या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचिला. आपले ज्ञान व भक्ती यांच्या जोरावर ‘ज्ञानेश्वरांनी या इमारतीचा पाया उभा केला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्षे झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे.

नामा तयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ।।3।।
संत बहिणाबाई सांगतात, या वारकरी संप्रदायाचा दास बनण्याचे महान कार्य संत नामदेव यांनी केले. त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार संपूर्ण भारतभर केला. वारकरी संप्रदायाचा दास बनून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत वारकरी संप्रदायाचे संवर्धन व संगोपन केले. वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले.

जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत ।।4।।
संत जनार्दन व संत एकनाथ यांनी भागवत संप्रदायाची निर्मिती करून वारकरी संप्रदायाला त्याची जोड दिली. वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप देण्याचा आटोकाट प्रयत्न या दोन्ही संतांनी केला. संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।5।।
भक्तीची अंतिम अवस्था म्हणजेच संत तुकाराम महराज होत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या साहाय्याने निर्मिती केलेल्या या वारकरी संप्रदायरूपी इमारतीवर तुकारामांनी आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायरूपी इमारतीला परिपूर्णता प्राप्त करून दिली. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत ही इमारत त्यांनी पोहोचवली. तसेच पूजाअर्चा, कर्मकांड यांमध्ये न पडता नामस्मरण (भजन) हा भक्तीचा सोपा मार्ग तुकाराम महाराजांनी सर्वांना सांगितला.

बहिणी म्हणे फडकती ध्वजा । निरूपणा केलें बोजा ।।6।।
संत बहिणबाई सांगतात, अशा या वारकरी संप्रदायरूपी इमारतीची ध्वजा सतत फडकत ठेवण्याचे कार्य, त्याची धुरा सांभाळण्याचे काम मी माझ्या खांद्यावर घेतले आहे. ती एकप्रकारची जबाबदारी माझ्यावर आहे. निरूपणाच्या माध्यमातून मी वारकरी धर्माचा प्रचार व प्रसार करत आहे. निरूपणातून ती जबाबदारी मी पार पाडत आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

शब्दार्थ :

  1. संत – सत्पुरुष, सज्जन (a saint)
  2. कृपा – दया, करुणा (mercy, kindness)
  3. वारकरी – यात्रेकरू (विशेषत: पंढरीला जाणारा) (a pilgrim)
  4. संप्रदाय – मार्ग, पंथ (a system of religious doctrine, religious community)
  5. शिष्या – विक्ष्यार्थिनी (adisciple, a pupil)
  6. मोलाचा : महत्वाचा (valuable, precious)
  7. वाटा – भाग, हिस्सा (a share, a portion)
  8. इमारत – (येथे अर्थ) वारकरी संप्रदायातील विचार, तत्त्व ज्ञान (religious doctrine)
  9. ज्ञानदेवें – संत ज्ञानेश्वर रचिला – रचला (arranged, constructed)
  10. पाया – तळ बांधताना केलेले भक्कम काम (foundation, base)
  11. उभारिले – उभारले (raised)
  12. देवालय – मंदिर, देऊळ (a temple)
  13. नामा – संत नामदेव तयाचा – त्याचा (his)
  14. किंकर – सेवक (a servant)
  15. आवार – अंगण, प्रांगण (a courtyard)
  16. एकनाथ – संत एकनाथ खांब – स्तंभ (a pillar, a column)
  17. दिधला – दिला (gave)
  18. भागवत – विष्णभक्तांचा पंथ (a sect of worshipers of Lord Vishnu)
  19. तुका – संत तुकाराम कळस – शिखर, घुमट (the apex, top)
  20. भजन – देवाचे स्तुति गीत (devotional song)
  21. सावकाश – संथपणे, हळूहळू (slowly, gently)
  22. बहिणी – (येथे अर्थ) बहिणाबाई
  23. फडकती – वाऱ्यावर फडफड असा आवाज येतो (flutters)
  24. ध्वज – झेंडा, निशाण (a flag)
  25. निरूपण – विवेचन, व्याख्यान (explanation)
  26. बोजा – जबाबदारी (a burden, a load)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.2 संतवाणी (आ) संतकृपा झाली - संत बहिणाबाई

टिपा :

  1. संत ज्ञानेश्वर – (जन्म : इ.स. 1275 – समाधी : इ.स.1296) 13 व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी, भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ही त्यांची काव्यरचना.
  2. संत नामदेव – (इ.स. 1270 – इ.स. 1350). हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. शिखांच्या गुरुग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत. भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे हे आक्ष्य प्रचारक होते.
  3. संत जनार्दन – हे संत एकनाथ यांचे गुरु होते. ते दौलताबादच्या किल्ल्यावर वास्तव्यास होते. हे दौलताबाद (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते व महान दत्तोपासक होते.
  4. संत एकनाथ – वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत. यांनी भारूड, जोगवा, गवळणी यांच्या साहाय्याने जनजागृती केली. ‘एकनाथी भागवत’ ह्य लोकप्रिय ग्रंथ रचला.
  5. संत तुकाराम – (इ.स. 1608 – इ.स. 1650), यांचा जन्मपुण्यानजीक असलेल्यादेहूगावात झाला. अभंग हे तुकाराम महाराजांचे वैशिष्ट्य होते.

वाक्प्रचार :

  1. फळा येणे – बहरणे, वाढ होणे
  2. पाया रचणे – आरंभ करणे, बैठक तयार करणे
  3. कळस होणे – उच्चस्थान प्राप्त करणे, परिपूर्णता आणणे
  4. निरूपण करणे – भाष्य करणे, वर्णन करणे, विवेचन करणे

9th Std Marathi Questions And Answers: